विजयसिंहांना मंत्रिपद नाही तर ‘हे’ पद दिले जाणार

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीतून भाजपात आलेले मोहिते पाटील घराणे माढा मतदारसंघात विजयी मिळवण्यात यशस्वी झाल्यानंतर भाजप त्यांच्या कामाची दखल घेणार असल्याचे दिसते आहे. मात्र मागील काही दिवसापासून विजयसिंहांना कॅबेनेत मंत्री पद दिले जाण्याची चर्चा होती. मात्र विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यपाल बनवण्यात येईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांच्या आणि धनंजय मुंडेंच्या भाषणात एकाच … Read more

पराभव पाहण्यापेक्षा मला मरण का आले नाही : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद प्रतिनिधी | चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा झटका सहन होत नाही असेच चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. मी सबंध आयुष्य शिवसेनेच्या कामासाठी खर्च केले आहे. हा पराभव पाहण्या आधी मला मरण का आले नाही असे भावनिक उद्गार औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काढले आहेत. ते शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आयुष्यातील शेवटची निवडणूक म्हणून या … Read more

काँग्रेसच्या १२ आमदारांनी दिले राजीनामे

Untitled design

नवी दिल्ली |राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आपल्या पदाचा राजीनामा देण्याची जणू स्पर्धात सुरु झाली आहे. अशातच मणिपूरच्या काँग्रेसच्या १२ आमदारांनी राजीनामा दिल्याने चांगलीच राजकीय खळबळ माजली आहे. मणिपूर कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष गैखंगम यांच्याकडे मणिपूर मधील १२ आमदारांनी एकाचवेळी आपल्या पदाचे राजीनामे दिले … Read more

पार्थ पवारच्या पराभवावर अजित पवारांचे मोठे विधान

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. पार्थ पवार यांच्या रूपाने बारामतीच्या पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर त्यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे अजित पवार यांनी म्हणले आहे. कॉंग्रेसचे १५ आमदार राजीनामा देणार पार्थचा मावळ मतदारसंघातून पराभव झाला. त्याच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत आहे असे अजित पवार म्हणाले आहेत. … Read more

कॉंग्रेसचे १५ आमदार राजीनामा देणार

Untitled design

अहमदाबाद |लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रसच्या आमदारांमध्ये राजीनामा देण्याची जणू चढाओढच लागली आहे. अशातच ठाकूर समाजाचे नेते आणि कॉंग्रेसचे आमदार अल्पेश ठाकूर यांनी कॉंग्रेसच्या बाबात मोठा गौप्यस्फोट केला आहे. कॉंग्रेस मध्ये प्रत्येक आमदाराला असुरक्षित वाटते आहे. त्यामुळे ते राजीनामे देवू लागले आहेत. तसेच पक्षात असमाधानकारकवातावरण आहे त्यामुळे ते राजीनामे सादर करत आहेत असे अल्पेश ठाकूर यांनी म्हणले आहे. … Read more

पृथ्वीराज चव्हाण होणार कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष

Untitled design

नवी दिल्ली |लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा कॉंग्रेसच्या वर्किंग कमेटीकडे सादर केला आहे. या राजीनाम्यासंदर्भात कॉंग्रेस वर्किंग कमिटीने एक बैठक देखील घेतली आहे. या बैठकी नंतर आता आणखी एक बैठक पार पडणार आहे. या बैठकी नंतर पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी अंतिम करण्यात … Read more

पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया ; आढळरावांनी पराभवाचे सांगिलते ‘हे’ कारण

Untitled design

मंचर प्रतिनिधी | शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने जातीचे राजकारण केले. लोकांनी भावनिक होऊन संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केले त्यामुळे माझा पराभव झाला असे आढळराव पाटील यांनी म्हणले आहे. दर रविवारी भरणारा आढळराव पाटील यांचा जनता दरबार आज देखील भरला होता. यावेळी हजारो नागरिक आणि शिवसैनिक उपस्थित होते. तुम्ही कोणावर तरी खर प्रेम करत … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्रीपदे

Untitled design

नवी दिल्ली |१६ व्या लोकसभेच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील आठ नेत्यांना मंत्रीपदे मिळाली होती. हि सध्या सध्या कमी अधिक होण्याची शक्यता आहे. राज्यात होणाऱ्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून राज्यातील नेत्यांना केंद्राच्या मंत्रिमंडळात समाविष्ठ करून घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रातील नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांची मंत्रीपदे पक्की मानली जात आहेत. कलहीचे भांडे खणखणीत ; माढ्याच्या विजयानंतर मोहिते पाटलाचे शिंदेंना … Read more

आईचा आशीर्वाद घेण्यासाठी उद्या मोदी गुजरातला जाणार

Untitled design

नवी दिल्ली |नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुकीत भरगोस विजय मिळाल्या नंतर उद्या सकाळी नरेंद्र मोदी आपल्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गुजरातला जाणार आहेत. या संर्दभात नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या ट्विटर हॅन्डल वरून घोषणा केली आहे. तर परवा ते स्वतःच्या निर्वाचन मतदारसंघात म्हणजे वाराणसी मतदारसंघात जनतेचे आभार मानण्यासाठी जाणार आहेत. Will be going to Gujarat tomorrow evening, to seek … Read more

खासदार उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएम मशीन वर केली शंका उपस्थित

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पंजाब राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता असतानाही लोकसभेला काँग्रेसचा एकही उमेदवार या राज्यातून निवडून येत नाही. ही नक्कीच विचार करण्यासारखी बाब आहे. देशातील मतदान प्रक्रियेबाबत सर्व पक्षांनी एकत्रित येऊन बैठक घ्यावी. याबाबत चर्चा करून योग्य त्या मार्गाने दाद मागावी. अन्यथा सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी … Read more