शिवसेनेचे धैर्यशील माने राजू शेट्टींच्या घरी, शेट्टींच्या आईने दिला हा आशिर्वाद

कोल्हापूर प्रतिनिधी | जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ज्या राजू शेट्टी यांचा पराभव केला ते शिवसेनेचे नूतन खासदार धैर्यशील माने यांनी खुद्द राजू शेट्टी यांची भेट घेतली आहे. शिरोळ परिसरात असणाऱ्या राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन माने यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतल्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणाचा नवा पॅटर्न सुरु झाला आहे. तसेच माने यांनी राजू शेट्टींच्या घरी … Read more

पृथ्वीराज चव्हाण होणार कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष

Untitled design

नवी दिल्ली |लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा कॉंग्रेसच्या वर्किंग कमेटीकडे सादर केला आहे. या राजीनाम्यासंदर्भात कॉंग्रेस वर्किंग कमिटीने एक बैठक देखील घेतली आहे. या बैठकी नंतर आता आणखी एक बैठक पार पडणार आहे. या बैठकी नंतर पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी अंतिम करण्यात … Read more

मशीन लर्निंग तंत्राद्वारे विद्यार्थ्यांनी वर्तवला महाराष्ट्र लोकसभा निकालांचा अंदाज

pune university

पुणे | लोकसभा एग्झिट पोल निवडणुका म्हटलं की मतदानाच्या टक्केवारीपासून ते जिंकलेल्या जागांपर्यंत अनेक प्रकारची आकडेवारी डोळ्यापुढे येते. सध्यादेखील टीव्ही आणि वर्तमानपत्रे ही एक्झिट पोलच्या आकड्यांनी भरून गेले आहेत. असाच एक आकड्यांशी खेळण्याचा प्रयत्न, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी डॉ.आकांक्षा काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मशीन लर्निंग’ हे तंत्र वापरून महाराष्ट्र लोकसभा निकालाचा अंदाज वर्तवला … Read more

माझ्या तब्येतीबाबत चुकीच्या अफवा पसरवू नका…? काही काम नसेल तर घरी जेवायला या – शीला दीक्षित

arwind kejriwal and dixshit

नवी दिल्ली । दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यात आणि सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल  यांच्यात चांगलेच ट्विटर युद्ध तापले. शीला दीक्षित यांनी आपल्या ट्विटर वरुन केजरीवाल यांना आपल्या तब्येतीबाबत अफवा पसरवू नये असे आव्हान केले आहे. त्याचसोबत ‘माझ्या तब्येतीची एवढी काळजी असेल तर माझ्या घरी या व बघा, जेवण करा आणि त्याच बरोबर अफवा न पसरवता … Read more

लाव रे तो व्हिडीओला निवडणूक आयोग म्हणतो दाखव सभांचा खर्च

Untitled design

मुंबई प्रतिनिधी|लाव रे तो व्हिडीओ म्हणत राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत आपली वेगळी राजकीय दहशतच निर्माण केली होती.मात्र आता त्यांच्याकडे निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकी दरम्यान घेतलेल्या सभांचा खर्च मागितला आहे. या संर्दभात माध्यमांना राज्य अतिरिक्त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी माहिती दिली आहे. लोकसभा :२०१४ पेक्षा २०१९मध्ये सेनाभाजपला जागा अधिक मिळणार ज्यावेळी राज ठाकरे लोकसभा … Read more

धनंजय मुंडे हे तोडपाणीकरणारे नेते :पंकजा मुंडे

Untitled design

जिंतूर |प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीचा प्रचार जसा अंतिम टप्प्यात येवू लागला आहे तसे आरोप प्रत्यारोपाचे रण अधिकच वेगाने तापू लागले आहे. विरोधी पक्ष नेते  धनंजय मुंडे  हे तोडपाणी करणारे नेते आहेत असा घाणाघाती आरोप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. त्या परभणी  लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ घेतल्या गेलेल्या … Read more

ब्राह्मणसमाजाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या राजू शेट्टीच्या विरोधात गुन्हा दाखल

Untitled design

हातकणंगले | प्रतिनिधी  ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्य  करणे  राजू शेट्टी  यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. कारण खासदार राजू  शेट्टी यांच्या  विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल  झाला  आहे. लोकसभेची आदर्श आचारसंहिता सुरु असल्याने राजू  शेट्टी यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ कलम १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातकणंगले तालुक्यातील हेर्ले या गावी  प्रचार  सभेत … Read more

खासदार संजय पाटील परराष्ट्र मंत्री असते तर देश विकून खाल्ला असता

Untitled design

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे लोकसभा निववडणुकीच्या प्रचाराला राजकीय रंग चढू लागण्याने सर्वच उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. अशात गोपीचंद पडळकर यांनी विद्यमान खासदार संजय पाटील यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. संजय पाटील जर परराष्ट्रमंत्री केले असते तर त्यांनी देश विकला असता, अशी टीका करत त्यांनी वसंतदादांच्या संस्था मोडीत काढल्याबद्दल विशाल पाटलांनाही जोरदार … Read more

भाजप महाराष्ट्रात ‘या’ जागेचा उमेदवार बदलणार?

Untitled design

जळगाव प्रतिनिधी ।वाल्मिक जोशी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला असला तरी अजूनही काही ठिकाणी उमेदवार निवडीवरून वाद सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या एका जागेबद्दल पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दोन जागांवरच्या उमेदवारांना नाराज नेत्यांनी आव्हान दिले आहे. जळगावमध्ये उमेदवार बदलणार ? जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार ए.टी. पाटील यांचे … Read more

दिलेल्या मताची या सरकारने किंमत केली नाही

Untitled design

  कराड प्रतिनिधी ।सकलेन मुलाणी पाच वर्षापूर्वी निवडणुकीच्या काळात विरोधकांनी एवढा चांगला अभिनय केला, तो मी याआधी कधी पाहिला नाही, बेबींच्या देठापासून तळागाळातील लोकांच्यापर्यंत नंदनवन करू अशी आश्वासने दिली. एवढा अभिनय, मी बरेच नाटके बघितली पण यांच्या अभिनयाने भारावून गेलो, मी पण प्रॅक्टीस करायला लागलो, परंतु हा विरोधकांचा अभिनय बटन दाबून मत मिळेपर्यंत होता, त्यानंतर … Read more