विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी होती. यामुळे मागच्या ४ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनातदेखील रखडली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी अनुकुल नाही. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात … Read more

आगामी विधानसभा निवडणूका स्वबळावरच, हाय कमांडने निर्णय घेतल्यास मुख्यमंत्रीपदासाठीही तयार : नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढेल अस विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र पुन्हा एकदा स्वबळाचा नारा देत काँग्रेस सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावरच लढेल असा पुनरुच्चार केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना पुन्हा एकदा नाना … Read more

राज्यपाल नियुक्त ‘त्या’ 12 आमदारांची राजभवनाकडे यादीच नाही !; माहिती अधिकारांतर्गत उघड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील महत्वाच्या अशा मानल्या जात असलेल्या तसेच अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या शिफारशीबाबत कधी निर्णय घेणार? अशी विचारणा राज्यपाल कोश्यारी याना न्यायालयाने केली आहे. याबाबत राज्यपालांकडून निर्णय येणे अपेक्षित असताना आता धक्क्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची खुद्द राजभवनाकडेच यादीच नसल्याची माहिती माहिती … Read more

महाविकास आघाडीचा योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार ः देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

मुंबई | पश्चिम बंगालची जनता जिगरबाज आहे, तशीच महाराष्ट्राची जनता जिगरबाज आहे. त्यांनी तुम्हांला आणि भाजपाला निवडून दिले होते. फक्त तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेशी विश्वासघात केला. महाराष्ट्रात योग्य वेळी सरकारचा, करेक्ट कार्यक्रम करणारच असे वक्तव्य भाजपाचे नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी विचाराला आरसा दाखविण्याचा काम पंढरपूरच्या … Read more

अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नव्हे’, जितेंद्र आव्हाड यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे काही ब्रह्मदेव नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती केली. तेव्हा तुम्ही कुठल्या पवित्र संबंधात जोडले गेले होता? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला केला. जितेंद्र आव्हाड मंगळवारी (20 एप्रिल) … Read more

“….हे लहान पोरांसारखं माझं चॉकलेट तू का काढून घेतलंस”; आव्हाडांचा भाजपाला सणसणीत टोला

jitendra avhad devendra fadanvis

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  कोरोनाने राज्यात हाहाकार उडविलेला असताना शनिवारी रात्रीपासून राज्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या निमित्ताने सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. सत्ताधारी पुरवठादारांवर दबाव टाकत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर, भाजपा नेते पोलिसांवर दबाव टाकून साठेबाजांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा प्रत्यारोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे … Read more

महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही रेमडेसिव्हीरचा साठा करुन ठेवलाय : मनसेचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  : कोरोनाच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सवरुन सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत आता मनसेनेही उडी घेतली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा केवळ भाजपकडेच नव्हे तर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडेही आहे, असा आरोप मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. अखिल चित्रे यांनी यासंदर्भात ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना लक्ष्य केले. रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा … Read more

बालिश आरोप बंद करा, आधी कोरोना संकटाकडे लक्ष द्या : चंद्रकांत पाटलांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे. त्यामुळे सातत्याने केंद्र सरकारवर बालिश आरोप करणं बंद करावे, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री नवाब मलिक यांना दिला. आपले अपयश लपविण्यासाठी सतत केंद्र सरकारवर आरोप … Read more

पीयूष गोयल यांना महाराष्ट्रात साधी ५ लोकं तरी ओळखतात का? : हसन मुश्रीफ यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण करणे थांबवावे, अशी टीका केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केली. मात्र, आता त्यांच्यावरच महाविकास आघाडीकडून पलटवार करण्यात आला आहे. गोयल यांना महाराष्ट्रात ५ लोकं तरी ओळखतात का, असा खोचक सवाल महाविकास आघाडीचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी विचारला आहे. हसन मुश्रीफ यांनी आज … Read more

विधानसभा अध्यक्षपदावरुन घाबरलेलं सरकार बघून मला आनंद होतोय- देवेंद्र फडणवीस

मुंबई । काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर नव्या अध्यक्षासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचे दिसतेय. अशातच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधान परिषद अध्यक्षपदावरून महाविकास आघाडी साकारला टोला लगावला आहे. विधानसभा अध्यक्षपदावरुन घाबरलेलं सरकार बघून मला आनंद होतोय अशी पतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या … Read more