नवाब मलिक तुरुंगात असताना तुम्ही पंतप्रधानांना भेटण्याची तत्परता का दाखवली नाही?’; जलील यांचा पवारांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मुद्यांवर चर्चा केली. मात्र, सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत पंतप्रधान मोदींशी त्यांनी चर्चा केली नाही. यावरून एमआयएमचे नेते इम्तियाज जलील … Read more

राज ठाकरेंवर काहीही बोलू नका; ओवेसींचे कार्यकर्त्यांना फर्मान

OWAISI RAJ THACKERAY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता. त्यावरून विरोधकांनी राज ठाकरेंवर पलटवार केला असतानाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र राज ठाकरे यांच्या विषयी कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. राज ठाकरेंवर काहीही … Read more

मला खासदार करण्यात सत्तार यांचा सिंहाचा वाटा; जलील यांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

jaleel sattar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम ने राज्यातील महाविकास आघाडीला युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर राज्यात चर्चाना उधाण आले असतानाच आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या यांच्या नव्या दाव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली. मला खासदार करण्यात शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा होता असे जलील यांनी म्हंटल आहे. वैजापूरच्या खंडाळा येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. … Read more

“आमचे तीन शत्रू आहेत, पहिला काँग्रेस, दुसरा एमआयएम आणि तिसरा…”; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

Raosaheb Danve

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाविकास आघाडी सरकार व भाजप यांच्यात एमएम पक्षावरून सध्या एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. तर एमआयएम हि भाजपची बी टीम असल्याचा आरोपही केला जात असल्याने यावरून आज भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला दलितांची मते लागतात पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. मुस्लिमांची मते लागतात, पण एमआयएम पक्ष चालत नाही, ही यांची नीती आहे. एमआयएम हि भाजपची बी टीम नाही तर ती झेंडाही होऊ शकत नाही. आमचे तीन शत्रू आहेत. पहिला काँग्रेस,दुसरा एमआयएम आणि तिसरा कम्युनिस्ट,” अशी टीका दानवे यांनी केली.

रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर माध्यमांशी संवाद साधताना टीका केली. यावेळी दानवे म्हणाले की, वास्तविक आम्ही मतांचे व जातीचे राजकारण कधीच करत नाही. उलट काँग्रेस, राष्ट्रवादीकडूनच केले जाते. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दलितांची मत जास्त लागतात. पण त्या मतदारांच्या जातीतील नेते, पक्ष चालत नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादीला निवडणुकीच्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत. मुस्लिमांची मतं लागतात, पण एमआयएम पक्ष चालत नाही, ही यांची नीती आहे.

वास्तविक खरी गोष्ट लक्षात घेतली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत करण्यासाठी काँग्रेसनेच उमेदवार उभा केला होता. तसेच शिवसेनेमध्ये आता दाखवण्यासाठीही हिंदुत्व राहिलं नाही. शिवसेनेचे हिंदुत्व ते फिके पडले आहे. वारंवार ते हिंदुत्वाचा उल्लेख करतायत, पण आता त्यांच्याकडे तसे काही राहिलेले नाही. तुम्ही हिंदुत्वाचे आहात तर जेलमध्ये असलेल्या नवाब मलिकांना पाठींबा देतात. फिक्या पडलेल्या शिवसेनेला रंग देण्याचा शिवसेनेचा प्रकार आहे. पण भाजपवर याचा काहीही परिणाम होणार नाही, असे दानवे यांनी म्हंटले.

एमआयएमची आहे हार्डलाईन, त्यामुळे…; आठवलेंची भन्नाट कविता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. एमआयएमने महाविकास आघाडीला थेट प्रस्ताव दिल्यानंतर भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी भन्नाट कविता करत यावर भाष्य केले आहे. रामदास आठवले यांनी ट्विट करत म्हंटल की, एमआयएमची आहे हार्डलाईन, त्यामुळे … Read more

“… हि तर सर्वांसाठीच चांगली गोष्ट आहे”; एमआयएमच्या प्रस्तावाबाबत सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

Supriya Suley

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे एका मुलाखतीत महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “समविचारी पक्ष एकत्र येणं ही आनंदाची गोष्टी आहे. विकासकामासाठी सर्वजण एकत्र येत असतील तर ती सर्वांसाठीच चागले म्हणावे … Read more

“उद्धव ठाकरे उद्या ‘आयसीस’ बरोबर चर्चा करायला अफगाणिस्तानलाही…”; नितेश राणेंची टीका

nitesh rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. त्यावेळी जलील यांनी आम्ही महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतोय, असे सांगितले. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “सध्या एका ‘एमआयएम’ या कट्टरतावादी पक्षाला तुम्ही हवे हवेसे वाटता, तर उद्या तुम्ही ‘आयसीस’ला ही आवडणार. आता ‘आयसीस’ बरोबर चर्चा करण्याचेच राहिले आहे. उद्या उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत बोलतील की आम्ही ‘आयसीस’ बरोबर चर्चा करायला अफगाणिस्तानला चाललोय, अशी टीका राणे यांनी केली.

नितेश राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘एमआयएम’ हा कट्टरतावादी पक्ष आहे. टोकाची भूमिका घेतो. ज्या पद्धतीने शिवसेना अजानची स्पर्धा घेते. टिपू सुलतानच्या नावाचा गवगवा करते. एकंदरीत हिंदुत्वाची चादर बाजूला टाकून शिवसेना स्वतःला सेक्युलर म्हणवून घेण्याचे काम करते आहे.

नितेश राणे यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “दाऊद बरोबर फिरणारे, अंडरवर्ल्ड-अतिरेकी यांच्याबरोबर सौदा करणारे हे लोक शिवसेनेला आणि संजय राऊतांना चालतात? मुळामध्ये संजय राऊत हे शिवसेनेचे नेते नाहीत, तर ते ‘राष्ट्रवादी’चे एजंट आहेत, अशी टीका राणे यांनी केली.

“भाजपचा पराभव व्हावा असे खरंच वाटत असेल तर एमआयएमने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करावे”; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद येथे एका मुलाखतीत महाविकास आघाडीसोबत युती करण्याबाबत मोठे विधान केले. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “भाजपच्या पराभवात खरंच रस असेल तर एमआयएमने प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करावे. आत्तापर्यंत एमआयएमचा अनुभव महाराष्ट्रात आणि उत्तरप्रदेशात पाहायला … Read more

“एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय…”; राजेश टोपे यांचे महत्वाचे विधान

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडी सोबत जाण्यास आम्ही तयार आहोत. त्या संदर्भात आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांच्याशी चर्चा झाल्याचे,”असे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटले आहे. जलील यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत मंत्री टोपे यांनी माहिती दिली. “जलील यांनी अनौपचारिक गप्पा मारताना माझ्याकडे महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव ठेवला, त्यांच्या एमआयएमला महाविकास आघाडीत घ्यायचं की … Read more

“औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे सत्तार चालतात, एमआयएम का नको?; इम्तियाज जलील यांचे राऊतांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडी सोबत जाण्यास आम्ही तयार आहोत, असे विधान औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राउत यांनी औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत शिवसेना आघाडी करणार नाही,” असे म्हंटले. त्यांच्या या वक्तव्याला जलील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “तुम्हाला औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे अब्दुल सत्तार … Read more