Indian Railways: कोरोनाच्या दुसर्‍या लाटे दरम्यान रेल्वेचे मोठे विधान, गाड्या पुन्हा बंद होणार का? त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना (Covid 19) ची वाढती प्रकरणे लक्षात घेता राज्य सरकारांनी अनेक निर्बंधं घालण्यास सुरूवात केली आहेत. अनेक राज्यात नाईट कर्फ्यू लागू देखील करण्यात आला आहे. काही शहरांमध्ये तर पूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे तर काहींमध्ये शनिवारी आणि रविवारी लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात असे प्रश्न निर्माण होऊ … Read more

#Coronavirus update देशात कोरोनाचा उद्रेक,1 लाखांहून आधीक नवे बाधित तर 1,027 जणांचा मृत्यू

corona

नवी दिल्ली | वृतसंस्था देशात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. मागील 24 तासात देशभरात 1,84,372नव्या कोरोनाबाधित रुग्नांची नोंद करण्यात आली आहे. तर मागील 24 तासात देशात कोरोनामुळे 1,027 रुग्णांचा बळी गेला आहे. दरम्यान देशात एका दिवसात होणाऱ्या मृत्यूच्या संख्येने आता एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे. ही अतिशय चिंतेची बाब ठरली आहे. दरम्यान मागील 24 तासात … Read more

लॉकडाऊनबद्दल अर्थमंत्र्यांनी दिली ‘ही’ मोठी माहिती, देश पुन्हा लॉक होणार कि नाही ते जाणून घ्या

नवी दिल्ली । वेगाने वाढणाऱ्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर देशातील काही भागात लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी मोठी माहिती दिली आहे. अर्थमंत्र्यांनी असेही म्हटले आहे की,” मोठ्या प्रमाणात लॉकडाउन लादण्याची सरकारची कोणतीही योजना नाही, म्हणजेच मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही संपूर्ण देशात लॉकडाउन लावले जाणार नाही. त्याऐवजी साथीचा रोग … Read more

आपण येत्या काही दिवसात यात्रा करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची; ह्या राज्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी लागणार निगेटिव्ह आरटी-पीसीआर रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन। देशातील कोरोना प्रकरणात मोठ्या प्रमाणातील वाढ लक्षात घेता बर्‍याच राज्यांनी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्र, गुजरात आणि केरळसह अनेक राज्यांनी प्रवाश्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य केली आहे. विशेषतः जे हवाई मार्गाने प्रवास करतात. इतर कोणत्या राज्यांनी कोरोना तपास अहवाल अनिवार्य केला आहे हे जाणून घेऊया, महाराष्ट्र गुजरात, दिल्ली-एनसीआर, गोवा, राजस्थान … Read more

भारत आणि नेदरलँड मिळून करणार नदया साफ; प्रधानमंत्री मोदी आणि डच प्रधानमंत्री रूट यांची घोषणा

नवी दिल्ली। जल व्यवस्थापन क्षेत्रातील कट्टर नेदरलँड्ने नद्यांमधून होणारे प्रदूषण दूर करण्यासाठी भारताशी धोरणात्मक भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी आणि डच पंतप्रधान रूट यांनी द्विपक्षीय सहकार्यावर जोर दिला. भारतीय नद्यांची सध्याची अवस्था बघता हा निर्णय घेण्यात आला आहे. नद्यांची स्वच्छता करणं हे गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट यांची … Read more

कोरोना आणि लॉकडाऊनचा किरकोळ विक्रेत्यांवर वाईट परिणाम होणार: रिपाेर्ट

नवी दिल्ली । मागील वर्षी कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर लावण्यात आलेल्या मोठ्या लॉकडाउन (Lockdown) नंतर हळूहळू सावरणारे किरकोळ विक्रेते पुन्हा एकदा देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अस्वस्थ झाले आहेत, कारण अनेक राज्यात बाजार रात्री 9 वाजता बंद करण्यात येत आहे. काही संपूर्ण लॉकडाऊन आहे तर काही वीकएंड लॉकडाउन आहे. त्याच वेळी, रॉकीरेज एडलविस सिक्योरिटीज (Edelweiss Securities) … Read more

Lockdown Impact: महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीमुळे नवीन चित्रपटांचे प्रदर्शन थांबले

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे राज्यातील चित्रपट निर्मात्यांनी अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. यात बर्‍याच मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्ट नुसार बॉक्स ऑफिसच्या एकूण कलेक्शन मधील 50 टक्के हिस्सा एकट्या महाराष्ट्रातून येतो. म्हणूनच, हे पाऊल इंडस्ट्रीला मोठा धक्का मानले जात आहे. कारण इतर शहरांमध्येही मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांमध्ये येणार्‍या लोकांच्या संख्येत … Read more

ब्रिटनची क्वीन एलिझाबेथ II यांचे पती प्रिन्स फिलिप यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन

लंडन । ब्रिटनची क्वीन एलिझाबेथचे (Queen Elizabeth II) पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप (Prince Philip) यांचे वयाच्या 99 व्या वर्षी निधन झाले. यानंतर, देशात शोक जाहीर करण्यात आला आहे आणि सर्व मोठ्या इमारतींवरील राष्ट्रीय ध्वज खाली करण्यात आले आहेत. ते बराच काळ आजारी होते. प्रकृती कारणास्तव सन 2017 पासून त्यांनी स्वत: ला शाही उत्सवांपासून … Read more

शाळांमध्ये नवीन शिक्षण धोरण लागू करण्याचा प्लॅन तयार; हे ‘पोर्टल’ केले लाँच

नवी दिल्ली। नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यासाठी सरकार सध्या पूर्ण ताकदीने नियोजन करत आहे. 1986 मध्ये शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सहा वर्षे लागली होती. सध्याच्या सरकारने हा कृती आराखडा वर्षभरात तयार केला आहे. यासह, याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘सार्थक’ हे अँप पण लाँच केले गेले आहे. हे अँप पॉलिसीच्या अंमलबजावणीशी संबंधित विषयांवर राज्यांमधील पूल म्हणून काम … Read more

PM Kisan Scheme: पंतप्रधान किसानच्या पुढील हप्त्यासाठी त्वरित जमा करा ‘ही’ कागदपत्रे, अन्यथा पैसा जमा होणार नाहीत

PM Kisan

नवी दिल्ली । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी देशातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सरकारने आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरूवात केली आहे. या योजनेच्या जुन्या पध्दतीत सरकार काही बदल करणार आहे. आता पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ आता फक्त अशा शेतकऱ्यांनाच देण्यात … Read more