मोदी सरकारचा मेगा प्लॅनः पुढील चार वर्षात 100 सरकारी कंपन्यांची करणार विक्री, ही संपूर्ण योजना काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकार येत्या चार वर्षांत सुमारे 100 मालमत्ता विक्रीच्या योजनेवर काम करीत आहे. त्यासाठी युद्धपातळीवर काम केले जात आहे. आता निती आयोग (Niti Ayog) ने केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयांना पुढील काही वर्षात कमाई करता येतील अशा मालमत्तांची निवड करण्यास सांगितले आहे. यासाठी निती आयोगाने पाइपलाइन तयार करण्यास सांगितले आहे. आता निती … Read more

ठाकरे सरकारची यशस्वी कामगिरी; नीती आयोगाच्या अव्वल राज्यांच्या यादीत महाराष्ट्र ‘या’ स्थानी

मुंबई । नीती आयोगाच्या ‘इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२०’ मध्ये महाराष्ट्राने देशातील अव्वल राज्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. ठाकरे सरकारच्या काळातील महाराष्ट्राला मिळालेला हा खूप मोठा सन्मान आहे. नीती आयोगाने २० जानेवारी २०२१ रोजी ‘ इंडिया इनोव्हेशन इंडेक्स २०२० ‘ हा आपला दुसऱ्या प्रकाशनाचा निकाल जाहीर केला असून यामध्ये तामिळनाडू प्रथम तर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानी … Read more

आता तुम्हाला एकाच ठिकाणी अनेक पोर्टलवर खरेदी करण्याची मिळेल संधी, सरकार करत आहे ‘ही’ तयारी

नवी दिल्ली । वाणिज्य मंत्रालयाच्या (Commerce industry) आदेशावरून क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) एक पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. हा प्रोजेक्ट भारतात डिजिटल कॉमर्ससाठी (Digital Commerce) ओपन नेटवर्क तयार करण्याशी संबंधित आहे. देशातील व्यापारी बर्‍याच दिवसांपासून अशा नेटवर्कची मागणी करत होते. देशात कार्यरत सर्व डिजिटल वाणिज्य कंपन्या या ओपन नेटवर्कशी जोडल्या जातील. यामुळे सर्वसाधारण ग्राहकांना … Read more

..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत; आव्हाडांची भाजपवर टीका

मुंबई । कोरोनाच्या संकटाच्या आडून काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत, असा थेट आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राज्यात कोरोनाच्या परिस्थितीबाबत आरोप-प्रत्यारोपांचं हे सत्र सुरू असतानाच गुजरात उच्च न्यायालयानं तेथील सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. हाच धागा पकडून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. ‘गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था ही अंधार कोठडीपेक्षा बिकट … Read more

५० रेल्वे स्थानके, १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार

रेल्वे क्षेत्रातील खासगीकरणाला नीती आयोगाने गती दिली असून देशातील ५० रेल्वे स्थानके आणि १५० रेल्वे गाड्यांचे व्यवस्थापन खासगी कंपन्यांकडे सोपवले जाणार आहे. ही प्रक्रिया नीती आयोगाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सचिव स्तरावरील उच्चाधिकार समिती पार पाडेल, असा निर्णय रेल्वे मंडळाने गुरुवारी घेतला.

यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ येणार? नीती आयोगाची मागणी

UPSC age limit

नवी दिल्ली | स्पर्धापरिक्षा करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर अनेक तरुण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करुन आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यापर्श्वभूमीवर वाढती स्पर्धा लक्षात घेऊन निती आयोगाने यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ वर आणण्याची मागणी केली आहे. नीती आयोगाने ‘स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया’ अंतर्गत धोरणात्मक अहवाल जारी केला आहे. या अहवालात … Read more