लोणंदमध्ये घुमला विठूनामाचा गजर : संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यातून पंढरपूरकडे रवाना
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आषाढी एकादशीसाठी मुख्य पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान होऊ लागले आहे. आषाढी एकादशीच्या काळात पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, यंदा पंढरपुरात संचारबंदी लावण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. तर, यंदाही पालख्या एसटीतून नेण्यात येणार आहेत. दरम्यान, आज संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून पंढरपूरकडे रवाना झाले. यावेळी … Read more