रेमडेसिवीरचा ‘गेम’डीसिवीर करू नका : आठवलेंनी ठाकरे सरकारला डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील ठाकरे सरकारला डिवचले आहे. रेमडेसिवीरचा गेमडेसिवीर करू नका, असा टोला रामदास आठवले यांनी आघाडी सरकारला लगावला आहे. रामदास आठवले यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. रेमडेसिवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ … Read more

महाराष्ट्रातले सर्व मंत्री एकेक करून राजीनामे देतील – रामदास आठवले

ramdas athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातले सर्व मंत्री एकेक करून राजीनामे देतील. आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील राजीनामा द्यावा लागेल”, अशा शब्दांत रिपाइं अर्थात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणावरून त्यांनी राज्य सरकार वर टीकास्त्र सोडलं. रामदास आठवले … Read more

‘फडणवीसांची इच्छा असेपर्यंत ‘ठाकरे’ सरकार चालेल: आठवले यांचा ठाकरेंना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मध्यन्तरी कोरोना लसीच्या तुटवड्यावरून भाजपसह अनेक पक्षातील नेत्यांनी ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधत टीका केली,. कुणी टोला मारला तर कुणी भविष्यवाणीच केली. यामध्ये केंद्रातील नेत्यांनीही टीका केली. आता राज्यमंत्री आठवले यांनीही ठाकरे सरकारला टोला लगावला. जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असेल तोपर्यंत ‘ठाकरे’ सरकार चालेल. ज्या … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा ; रामदास आठवलेंची राष्ट्रपतींकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीवर राष्ट्रपतींनी विचार करु असं उत्तर दिल्याचं रामदास आठवले यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे. महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था; कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश, राज्य सरकारवरून जनतेचा … Read more

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवलेंची मागणी

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकामुळे राज्यातील ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्ष अत्यंत आक्रमक झाला असून आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी थेट राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. रामदास आठवले यांनी ट्विट करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केलीय. मुकेश … Read more

…म्हणून काँग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढेल; रामदास आठवलेंच भाकीत

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप कडून नेहमीच हे सरकार पडणार अशा शक्यता पसरवल्या गेल्या. दरम्यान आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील आता काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढेल अस भाकीत केलं आहे. ते सातारा येथे बोलत होते. आठवले म्हणाले, राज्यात काँग्रेस पक्ष हा महाविकासआघाडीवर नाराज असून हा पक्ष सत्तेतून लवकरच बाहेर … Read more

…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील; आठवलेंनी व्यक्त केली ‘ही’ शंका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मास्कला केलेला विरोध सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मास्क अनिवार्य केल्यानंतर देखील राज ठाकरे कुठेही फिरले तरी मास्क घालत नाहीत. दरम्यान आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील यावर भाष्य करताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. आठवले म्हणाले, राज ठाकरे यांनी सरकारने दिलेले आदेश पाळले … Read more

काही लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दुकानं चालवतात ; राऊतांचा आठवलेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. काही लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दुकानं चालवतात. तसेच त्यांच्याच नावाने संसदेत जातात, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते औरंगाबादमधील जय भीम फेस्टिव्हलमध्ये आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते. संजय राऊत म्हणाले, देशात … Read more

उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भीमाचे…नाही काही कामाचे – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भीमाचे…नाही कामाचे अशा आपल्या खास कवी अंदाजात राज्यसभा खासदार आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड इथल्या दिवेकर वाडी येथे आदिवासी कल्याण मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. … Read more

शरद पवारांचा ‘तो’ दावा आठवलेंनी फेटाळला ; म्हणाले की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारी मंडळी ही सत्ताधाऱ्यांपैकीच होती असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर देत पवारांचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली. 26 जानेवारीला दिल्लीतील हल्ला … Read more