बालिश आरोप बंद करा, आधी कोरोना संकटाकडे लक्ष द्या : चंद्रकांत पाटलांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावे लागत आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडी सरकारने आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावे. त्यामुळे सातत्याने केंद्र सरकारवर बालिश आरोप करणं बंद करावे, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री नवाब मलिक यांना दिला. आपले अपयश लपविण्यासाठी सतत केंद्र सरकारवर आरोप … Read more

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची मशाल विझली, आता त्याचा धूर दिसतोय”, प्रवीण दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा !

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातल्या करोनाच्या परिस्थितीवरून भाजपाचे राज्यातील नेते सरकारवर वारंवार टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सरकार या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे मी या सरकारचा जाहीर निषेध करतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व झळाळते ठेवले होते. … Read more

शिवसेना बाळासाहेबांचं नाव जनाब असं लिहतात अन् महाराष्ट्रात टिपू सुलतान कि जय म्हणतात – फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :  बेळगांवमध्ये संजय राऊत हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाला विरोध करून काँग्रेसला मदत करण्यासाठी आले आहेत. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उरली नाहीये. काँग्रेससोबत राहून शिवसेनेने अजान स्पर्धा घेतली. आम्ही महाराष्ट्राला सांगितलं की महाराष्ट्रात अजान नाही तर शिवगान स्पर्धा होईल. ही स्पर्धा छत्रपती उदयनराजे यांच्यासोबत घेतली. महाराष्ट्रामध्ये शिवसेना उर्दूमध्ये कँलेंडर … Read more

काँग्रेसला झटका : माजी आमदार नितीन पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

औरंगाबाद । जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार नितीन पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर व कृष्णा पाटील डोणगावकर यानाही शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. या प्रवेशाने मंत्री अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. गेल्या काही … Read more

कोविडचे नियम पाळून शिवजयंती साजरी

औरंगाबाद । शिवसेना शाखा ज्योतीनगर, आनंद दिघे मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने शांतगंगा कॉम्प्लेक्स, दशमेशनगर येथे तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बुधवारी शिवप्रभूंच्या प्रतिमेचे पूजन माजी नगरसेवक गिरजाराम हाळनोर व धर्मवीर आनंद दिघे मंडळाचे अध्यक्ष सदानंद शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी नगरसेविका सुमित्रताई हाळनोर, विभागप्रमुख सुधीर चौधरी, उपविभाग प्रमुख अविनाश कुलकर्णी, शाखाप्रमुख महेंद्र … Read more

शिवसेनेच्या प्रवक्तेपदी अंबादास दानवेंची निवड

औरंगाबाद । शिवसेनेच्यावतीने राज्यात प्रवक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे. त्यात मराठवाड्यातून एकमेव औरंगाबादचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी आणि खैरे विरुद्ध दानवे असा वाद उफाळून आला होता. त्यानंतर दानवे यांची प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मातोश्रीवरुन निघाले आदेश जिल्हाप्रमुख म्हणून अंबादास दानवे … Read more

विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंना सुविधा पुरवा : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद । मराठवाड्यातील खेळाडूंची पंढरी असलेल्या गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा देण्याची मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. तसेच स्थानिक खेळाडूंना प्रवेश शुल्कात सूट द्यावी, जिम्नॅस्टिकसाठी स्वतंत्र हॉल तयार करावा, अत्याधुनिक पद्धतीने क्रिकेटची सिमेंट पीच करा, अशी सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. राज्याचे … Read more

मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार! अजित पवारांनी कर्नाटकच्या मंत्र्याला ठणकावलं

मुंबई । बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचा भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलं होतं. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “मुंबईवर कर्नाटकने हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही. मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि कायम राहणार”, असं अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठणकावून सांगितलं. कर्नाटकच्या मंत्र्यांनी हे विधान फक्त त्यांच्या जनतेला … Read more

पद्म पुरस्कारांसाठी ठाकरे सरकारने संजय राऊंतांसह ‘या’ १०० नावांची केली शिफारस; मिळाला मात्र एक

मुंबई । केंद्र सरकारकडून 119 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सहा दिग्गजांचा समावेश आहे. परंतु राज्यातील ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. पण, त्यातील केवळ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्रीचा बहुमान मिळाला. शिवाय, सिंधुताईंना पद्मभूषण द्यावे, अशी शिफारस राज्याने केली होती. मात्र, त्यांना पद्मश्रीने गौरविले … Read more

‘बाळासाहेबां’साठी उद्धव आणि राज एकत्र येणार; ‘हे’ आहे कारण

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच एकत्र दिसणार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम २३ जानेवारीला दक्षिण मुंबईत होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण राज ठाकरेंना दिलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनसे … Read more