शिराळा विधानसभा मतदारसंघ लढवणारच- सम्राट महाडिक

सांगली प्रतिनिधी। शिराळा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. तिकीट मिळाल तर ठिक अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणारच आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा माघार नाही. असा इशारा सम्राट महाडीक यांनी दिला. कासेगाव येथे वनश्री नानासाहेब महाडिक प्रेमींनी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्याप्रसंगी सम्राट महाडीक बोलत होते. वाळवा तालुक्यातील ४८ गावातील नानासाहेब महाडीक प्रेमींचा प्रचंड मोठा जनसागर … Read more

पडळकरांनी वंचितची साथ सोडल्याने होणार मोठे परिणाम

सांगली प्रतिनिधी। धनगर समाजाच्या आरक्षणावरुन राज्यभर प्रचाराची राळ उठवून अल्पावधीत प्रसिध्द झालेले नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदार संघात त्यांनी वंचित घटकांचे जोरदार संघटन करुन तीन लाखांहून अधिक मते खेचली होती मात्र. आता त्यांनी … Read more

‘शेतकरी संघटना’ २८८ जागा लढवणार- रघुनाथ दादा पाटील

सातारा प्रतिनिधी। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी आपआपल्या रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर ‘शेतकरी संघटने’चे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी देखील शेतकरी संघटना पक्षाची विधानसभेसाठी आपली भूमिका मांडली आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व २८८ जागा लढवणार लढवणार असल्याची महत्व पूर्ण माहिती त्यांनी आज दिली. कराड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये … Read more

कोण मारणार ‘वणी विधानसभा’ क्षेत्रात बाजी; निवडणूक स्पेशल

यवतमाळ प्रतिनिधी । स्पेशल स्टोरी यवतमाळ पासून 107 किमी दूर असलेले जिल्ह्याचे शेवटच्या टोकाचे विधानसभा क्षेत्र म्हणजे वणी. वणी शहराला “ब्लॅक डायमंड सिटी” नावाने ओळखल जातं, कारण या क्षेत्रात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. वणी, मारेगाव, झरी असे तीन तालुके या विधानसभेच्या क्षेत्रात येतात. आता निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेत. प्रत्येक जण … Read more

चंद्रकांत पाटलांची निवडणुकी करिता कागदांची जुळवाजुळव सुरू ?

कोल्हापूर प्रतिनिधी। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘निवडणूक लढवा’ असा आदेश दिल्यानंतर धावपळ नको म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी ती आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सुरुवात केली आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार असल्याने आणि राज्यभर प्रवास करावा लागणार असल्याने स्वत: पाटील निवडणूक लढविण्यासाठी फारसे इच्छुक नसल्याचे समजत आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातून त्यांनी लढावे, अशी तेथील भाजपा … Read more

भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडू – विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर

सांगली प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. आचारसंहिता भंग केल्यास तात्काळ कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिला. पारदर्शी, भयमुक्त वातावरणात निवडणूका पाडण्यात येईल, तसेच दिव्यांग मतदारांच्या सोयीसुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष करण्यात येवू नये, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणुकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर … Read more

सांगली जिल्ह्यात भाजप-सेना युतीच्या संभ्रमाने वाढली चिंता

सांगली प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीचे घोंगडे अद्यापही भिजत पडले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे, जिल्ह्यात स्वबळावर लढण्याची भाजप आणि शिवसेनेकडून तयारी सुरु आहे. मात्र युती झाल्यास सेनेने जिल्ह्यातील विधानसभेच्या वाट्याच्या चारही जागा ताकदीने लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इस्लामपूर, पलूस-कडेगाव आणि तासगाव-कवठेमहांकाळ या तिन्ही विधानसभेच्या जागा भाजपने लढविण्याचा निर्धार करीत रणनिती … Read more

सांगलीत एसटीवरील सरकारच्या जाहिरातीही उतरवल्या, आचारसहिंतेमुळे केली कारवाई

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आचारसंहिता भंग करणारे सांगली शहरातील अनेक राजकीय फलक पथकाने उतरवत एसटीवरील सरकारच्या जाहिरातीही उतरवल्या. यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचाराचे शासकीय बोर्ड ही पथकाने ताब्यात घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच महापालिका नितीन कापडणीस यांच्या आदेशाने महापालिकेच्या अतिक्रमण … Read more

पलूस-कडेगाव मतदार संघात ‘या’ तरुणांनाची लढत रंगणार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केलेल्या पलूस-कडेगाव मतदार संघात कामाचा अजेंडा घेऊन पलूस येथील महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची ग्वाही घेऊन अखेर सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख यांना साथ देणयाचे आवाहन केले. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम यांची उमेदवारी काँग्रसने जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन … Read more

ईव्हीएम बंद झाल्याशिवाय परिवर्तन नाही- वामन मेश्राम

नाशिक प्रतिनिधी| ‘देश अराजकतेच्या दिशेने चालला आहे. लोकशाही पर्यायाने संविधान बदलवून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. भारतीय जनता पार्टीन 2014 व 2019 च्या दोनही निवडणुका ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून जिंकल्यात. यात देशातील निवडणूक आयोगही सहभागी असून सुप्रीम कोर्टान दिलेला निर्णय ही पाळत नाही. तेव्हा देशात हुकुमत कुणाची हे लक्षात आल पाहिजे. म्हणूनच ईव्हीएम बंद झाल्याशिवाय देशात परिवर्तन … Read more