राष्ट्रवादीत मला काय मिळालं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी दिल्ली येथे भाजप मध्ये प्रवेश केला. यानंतर महाराष्ट्रात परतल्यानंतर राष्ट्रवादीत मला काय मिळालं ठेंगा असा सवाल उपस्थित करत भोसले यांनी आपण जनतेच्या भल्यासाठी भाजपात गेलो असल्याचं सांगितले.

शेवटी सहनशिलता असते. एक – दोन नव्हे तब्बल पंधरा वर्षांत मला काहीच मिळालं नाही. ज्यांनी वीस वीस वर्ष पदं उपभोगली ते गेले सोडून आणि मी का जाऊ नये असे म्हणत जर भाजपात जाऊन जनतेची कामे होणार असतील तर का जाऊ नये असा प्रतिप्रश्न भोसले यांनी केलाय.

मतदार संघाचा विकास करणे हे माझं मुख्य उद्दीष्ट आहे. तो आत्तापर्यंत झाला असता तर आज ही वेळ आली नसती असंही उदयनराजे यांनी यावेळी म्हटलंय.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

EVM वर विश्वास नाही असं म्हणणार्‍या उदयनराजेंचा भाजपात प्रवेश

तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…

पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?

कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम

कट्टर शिवसैनिक असल्याने मन स्वस्थ बसू देत नव्हतं ; शिवसेना प्रवेशावेळी भास्कर जाधवांचे उद्गार

मुंबई प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधत त्यांना पक्षप्रवेश दिला. यावेळी खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. भास्कर जाधव यांचे शेकडो कार्यकर्तेही मातोश्रीवर हजर होते. भास्कर जाधव यांच्या ‘घरवापसी’ने त्यांच्या … Read more

शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपच्या या नेत्याने केली आपल्या उमेदवारीची घोषणा

कोल्हापूर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे रण तापायला सुरुवात झाली असून सेनाभाजपचे जागावाटप कसे होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्याच प्रमाणे जागांची अदला बदली देखील केली जाणार आहे. याच शक्यतेला धरून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातून समरजितसिंह घाडगे यांनी आपली उमेदवारी स्वतःच जाहीर केली आहे. कागल विधानसभा मतदारसंघ युतीत शिवसेना लढवते मात्र यावेळी भाजपने समरजितसिंह घाडगे … Read more

स्वार्थासाठी राजीनामा देणार्‍या उदयनराजेंकडून निवडणूकीचा खर्च वसूल करावा..

सोलापूर प्रतिनिधी | उदयनराजे भोसले यांच्यासारख्या स्वार्थासाठी राजीनामा देणार्‍या लोकप्रतिनिधींकडून निवडणूक खर्च वसूल करून सहा वर्षे निवडणूक लढविण्यास मनाई करावी अशी मागणी पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते द्वेपायन वरखेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

उदयनराजेंनी भाजप प्रवेशासाठी ठेवल्या होत्या या दोन अटी ; भाजप पक्ष श्रेष्ठींनी हिरवा सिंग्नल देतात राजेंनी केली पक्षांतराची घोषणा

लोकसभेचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे आपल्या स्वार्थासाठी खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक लादली जाणार आहे. यासाठी 20 ते 25 कोटी रुपये खर्च होणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला ही चाट लागणार आहे.

आमच्या बहिणीचा ८०० कोटींचा दारूचा कारखाना आहे : धनंजय मुंडे

यामुळे खासदार उदयनराजे भोसले व इतर लोकप्रतिनिधींनी निवडणुकीपूर्वी राजीनामा दिल्यास अशा उमेदवाराकडून निवडणुकीचा खर्च वसूल करून त्यांना सहा वर्षासाठी निवडणूक लढविण्यास मनाई करावी, अन्यथा त्यांचा राजीनामा स्वीकारू नये अशी मागणी पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते द्वेपायन वरखेडकर यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम

उदयनराजेंनी जाहीर केली भाजप प्रवेशाची तारीख ; ट्विटर वरून केली घोषणा

मुख्यमंत्र्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार विधानसभेच्या मैदानात

तर शरद पवारांचे माढ्यात डीपॉझीट जप्त केले असते : जयसिंह मोहिते पाटील

पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?

मुख्यमंत्र्यांना चितपट करण्यासाठी शरद पवार विधानसभेच्या मैदानात

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्षाचे नेते पक्ष सोडून जाऊ लागल्याने व्यथित झाले आहेत. मात्र या राजकीय खेळीचा बदला घेण्यासाठी शरद पवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे. शरद पवार स्वतः संपूर्ण राज्याचा दौरा करून लोकांना सरकराने अपयश दाखवून देणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांना चितपट करण्यासाठी शरद पवार हे विधानसभेच्या मैदानात उतरले … Read more

शिवसेनेकडून जिल्ह्यातील आठ विधानसभेसाठी मुलाखती

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये नेत्यांचे प्रवेश सुरु आहेत, त्यामुळे दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु केली असताना जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी मुंबईत पार पडल्या. मात्र या मुलाखतीसाठी शिवसेनेचे जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल बाबर यांनी दांडी मारल्याने आश्चर्य व्यक्त मुंबईतील शिवसेना भवनमध्ये समन्वयक विश्वनाथ नेरुळकर, खा. … Read more

खानापुरात लढण्यासाठी कॉंग्रेसकडून नवीन उमेदवार मैदानात?

संगली प्रतिनिधी | विटा-महाराष्ट्र राज्य कामगार काँग्रेसचे(इंटक)चे उपाध्यक्ष रवींद्र लक्ष्मणराव भिंगारदेवे हे खानापूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून उमेदवारी करण्याच्या मनस्थितीत आहेत. भिंगारदेवे हे माजी आमदार ऍड लक्ष्मणराव तात्या भिंगारदेवे यांचे सुपुत्र आहेत. तात्यासाहेब भिंगारदेवे हे मातंग समाजातील पहिले आमदार आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे लाडके विद्यार्थी होते. १९३७ पासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत ते काँग्रेस … Read more

आमच्या बहिणीचा ८०० कोटींचा दारूचा कारखाना आहे : धनंजय मुंडे

परळी प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे. आमच्या बहिणीकडे औरंगाबादला दारूचा कारखाना आहे. तो कारखाना साधा सुधा नाही. ८०० कोटींचा आहे. मग पैशाला काय कमी आहे. पैशाला कमी नाही तर मग शेतकऱ्यांची देणी का अडवली आहेत असे धनंजय … Read more

मुख्यमंत्री पदाबाबत रामदास आठवले यांचे मोठे विधान

मंबई प्रतिनिधी | येत्या विधानसभेत ज्याच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. तसेच भाजप पक्षालाच जास्त जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आदित्य ठाकरे यांची अवस्था राहुल गांधींसारखी होणार नाही. जागावाटपात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला यशस्वी होणार नाही. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळू शकतं, त्यासाठी उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील तोच अंतिम असेल असे ही ते म्हणाले.

उल्हासनगरच्या गोलमैदानात आज आठवले यांनी सभा होती.त्या वेळी सभास्थानी १०नंतर आलेल्या आठवल्यानी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा उल्लंघन करून १० वाजून २० मिनिटांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर भाषण केले.यावेळी पोलिसांनी आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

हर्षवर्धन पाटलांचं ठरलं ! ११ सप्टेंबरला करणार भाजपमध्ये प्रवेश

सेना भाजपच्या मेगा भरतीमुळे युतीच्या जागावाटपात आला आहे हा नवा सस्पेन्स

म्हणून मी शिवसेनेची साथ देणार : लक्ष्मण माने

एकादशीला यान सोडल्यानेच अमेरिकेची मोहीम यशस्वी – संभाजी भिडे

काँग्रेस सोबत निवडणूक लढवायची की नाही या बाबत प्रकाश आंबेडकरांनी केले अंतिम विधान

पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हात काँग्रेसला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विधानपरिषद आमदार आनंदराव पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आनंदराव पाटील यांनी मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असल्याचं बोललं जातंय. माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या भाजप प्रवेशानंतर आता आमदार आनंदराव पाटील भाजपात … Read more