…. म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आली नाही ; अजित पवारांनी सांगितले ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस पार पडत आहे. अधिवेशनात आमदार प्रकाश आंबेडकर यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उत्तर देताना राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी कर्जमाफी देण्याच्या घोषणेबाबत माहिती दिली. तसेच अजूनही काही शेतकऱ्यांना कर्जमाफी देता आली नाही हे मान्य केले. मात्र, कोरोनाचे संकट आले. एक … Read more

राज्यात पुन्हा लॉकडाऊन? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले महत्वाचे संकेत

Udhav thakare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारने राज्यातील लॉकडाउन उठवण्याचा निर्णय घेत निर्बंधात शिथिलताही दिली आहे. त्यामुळे नागरिकांमधून राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. आता आपल्याला गणेशोत्सव व इतर सण मोठ्या उत्साहात साजरे करता येणार अशी स्वप्ने लोक पाहत असताना राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याचे संकेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. राज्यातील ऑक्सिजन साठ्यात … Read more

दोन लसीचे डोस घेतलेल्यांना निर्बंधात शिथिलता देणार – राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना फिरण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे हे … Read more

प्रसिद्ध पर्यटन स्थळ पाचगणीतील बाजारपेठ अद्यापही ‘लॉकच‘

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्राची बाजारपेठ असलेल्या पाचगणी येथील बाजारपेठ कोरोनाच्या निर्बंधांमुळे अद्यापही ‘ लॉकच‘ आहे. राज्य सरकारने काही ठिकाणच्या बाजारपेठांचा उघडण्याची परवानगी दिली आहे. मात्र, पाचगणी येथील बाजारपेठ अद्यापही बंदच ठेवण्यात येत असल्यामुळे हि बाजारपेठ ‘अनलॉक’ केव्हा होणार?, असा प्रश्न पाचगणी येथील व्यापारी व नागरिकांतून विचारला … Read more

आता पैशाची चिंता राहणार नाही, ‘या’ कंपनीने लाॅन्च केली नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी ‘ही’ विशेष योजना

नवी दिल्ली । कोरोनाच्या या संकटात लोकांची कमाई कमी झाली आहे, परंतु महागाई वाढतच आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचे जगणे अवघड होत आहे. हे लक्षात घेता आता आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्सने (ICICI Prudential Life) एक योजना सुरू केली असून यामुळे लोकांचे नियमित उत्पन्न वाढेल. आयसीआयसीआय प्रूडेंशियल लाइफ इन्शुरन्सने ‘गॅरंटीड पेन्शन स्कीम’ (Guaranteed Pension Scheme) आणली आहे. … Read more

पुराचा धोका टाळण्यासाठी जलसंपदामंत्री झाले अलर्ट ; घेतली आढावा बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात अगोदरच कोरोनाचे संकट असताना आता पावसाळाही जवळ आलेला आहे. तर चक्रीवादळामुळेही पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरवर्षी पावसाळ्यात महापुराचा फटका हा पश्चिम महाराष्ट्राला बसतो. यंदा मात्र तो बसू नये व त्यात कमी नुकसान व्हावे या दृष्टीने राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील अलर्ट झाल्याचे दिसून येत आहे. … Read more

राज्यावरील संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना शक्ती दे देवा ; तृप्ती देसाईंच देवाकडे साकडं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील महाविकास आघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंभीरपणे उभे राहून कोरोनाच्या संकटाचा सामना करीत आहे. या अशात मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर भाजपकडून मात्र टीकास्त्र सोडले जात आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकार यांच्या पाठीशी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई या उभ्या राहिल्या आहेत. “कोरोनाच्या संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी … Read more

हा तर पनवतींचा बाप आहे; नितेश राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर जहरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सध्या महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना आता चक्री वादळाचा तडाखा बसू लागला आहे. अशात राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधी भाजपकडून वारंवार टीकास्त्र सोडले जात आहे. कधी महाविकास आघाडी तर कधी ठाकरे सरकार अशा दोन्ही सरकारवर निशाणा साधला जातोय. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नुकतेच ट्विट करीत ठाकरे सरकारवर झरी टीका केली … Read more

देणगी म्हणून आयात केलेल्या कोविड मदत सामग्रीवर 30 जूनपर्यंत IGST सवलत देण्यात आली

नवी दिल्ली । अनेक देशांनी भारताकडे मदतीचा हात पुढे केला आहे. अनेक संस्था, कंपन्या आणि लोकांनी मदतीची ऑफर दिली आहे. अनेक कंपन्या आणि संस्थांनी फ्री मध्ये मदत करण्याची ऑफर दिली आहे. तथापि, IGST या मानवी आणि सामाजिक कार्यात एक मोठा अडथळा ठरत होता. हे लक्षात घेता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केले की,देशात वितरणासाठी देणगी … Read more

म्युच्युअल फंड कंपन्या कोरोना कालावधीत गुंतवणूकदारांना देत आहेत विशेष संरक्षण ! आता SIP द्वारे मिळणार 50 लाखांपर्यंतचा मोफत विमा

नवी दिल्ली । कोरोना विषाणूचा वेग नियंत्रित करण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे घरातील बचत वाढली आहे. त्याच वेळी, लोकांमध्ये हेल्‍थ, टर्म आणि लाइफ इन्शुरन्सची मागणी (Insurance Demand Increased) देखील वाढली आहे. गेल्या एका वर्षात मोठ्या प्रमाणात नवीन लोकांनी सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIPs) च्या माध्यमातून गुंतवणूक वाढविली आहे. त्याच वेळी, लोकांनी स्वत: चे आणि त्यांच्या प्रियजनांचे भविष्य … Read more