मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान; म्हणाले…

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण जगभर मंकीपॉक्स या नव्या आजाराची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या आजाराबाबत आता भारतात देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजाराचा फैलाव आणि भारतातील परिस्थितीबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे. “मंकीपॉक्स हा विषाणू हवेतून पसरत नाही. हा माणसाकडून माणसाला किंवा जनावरांकडून माणसाला स्पर्श झाल्याने … Read more

राज्याला अजूनही 40 लाख लसींची आवश्यकता – राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशासह राज्यात कोरोना आणि ओमिक्रोन रुग्ण संख्येत वाढ होत आहेत. अशा परिस्थितीत रुग्ण संख्या कमी करण्याबरोबर लोकांना लशीचा पुरवठा करण्याचा आव्हान राज्यापुढे आहे. यादरम्यान आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज महत्वाची माहिती दिली. राज्याला काल साडे सहा लाख लसी मिळाल्या असून त्या राज्यात वितरित केल्या जातील. परंतु, राज्याला … Read more

केंद्रीय आरोग्य सचिवांचे राज्यांना पत्र; तिसऱ्या लाटेवरून दिल्या ‘या’ सूचना

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशासह राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोनाबरोबर ओमिक्रॉन व्हेरियंट बाबत उपाययोजना करण्यासंदर्भात केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. दरम्यान आज केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून रुग्णालयांमध्ये पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज देशातील सर्व राज्य, … Read more

राज्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढवणार, 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत – राजेश टोपे

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आज पाच राज्यातील आरोग्य मंत्र्यांशी बैठक घेत चर्चा केली. यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. राज्यातील 85 टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणं नाही असे टोपे यांनी म्हंटल तसेच राज्यात आता जिल्हा स्तरावर आरोग्य किट तयार करण्यात येणार … Read more

…तर महाराष्ट्रातील निर्बंध अजून कडक करणार; आरोग्यमंत्री टोपेंचा इशारा

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे ओमिक्रॉन बाधितांची संख्या 167 वर पोहोचली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्णही दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य सरकारच्या वतीने विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्याचे पालन होत नसल्याने आज आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आज पुन्हा निर्बध अधिक कडक … Read more

महाराष्ट्रात ‘या’ वेळेत संचारबंदी लावण्याबाबत सरकारचा विचार; आरोग्यमंत्री टोपेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहीहंडी व गणेशोत्सव सणाच्या तोंडावर केंद्र सरकारने राज्य सरकारला महत्वाचा इशारा दिला आहे. केरळमधील रुग्णवाढीबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने चिंता व्यक्त केली असून केरळबरोबरच महाराष्ट्रातील जास्त संसर्गदर असलेल्या भागांत रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार राज्यात आता रात्रीच्या वेळी संचारबंदी करण्याचा विचार करत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधान … Read more

रेल्वे आंदोलन करून राजकारण करू नका; आरोग्यमंत्री टोपेंचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना नियमांच्या शिथिलतेवरून ठाकरे सरकारवर भाजपकडून टीका केली जात आहे. दरम्यान, आज भाजपतर्फे मुंबईत रेल भरो आंदोलन करण्यात आले. भाजपच्या या रेलभरो आंदोलनावर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी भाजपला टोला लगावला आहे. “पंतप्रधानांनी सांगितले आहे की ‘जान है तो जहान है’. मात्र, या महामारीत भाजपकडून रेलभरो आंदोलन करून जाणीवपूर्वक राजकारण … Read more

राज्यातील निर्बंध शिथिलताबाबत आरोग्यमंत्री टोपेंनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्य सरकारकडून राज्यातील निर्बंधांमध्ये काहीशा प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार सध्या सायंकाळी ४ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे. ही वेळ सायंकाळी ७ पर्यंत वाढविण्याबाबत विचारही केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे की, “राज्यात १ ऑगस्टपासून निर्बंध अजून शिथिल करण्यावर … Read more

दोन लसीचे डोस घेतलेल्यांना निर्बंधात शिथिलता देणार – राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना फिरण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, आज राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्याप्रमाणे हे … Read more

“महाराष्ट्राला दरमहा कोरोना लसीच्या 3 कोटी डोसची आवश्यकता आहे” – राजेश टोपे

मुंबई । महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लवकरात लवकर राज्यातील संपूर्ण पात्रतेला लसीकरण करावयाचे असेल तर दर महिन्याला किमान तीन कोटी लसींची गरज भासणार आहे. टोपे यांनी पीटीआयला सांगितले की,”राज्यात दररोज 15 लाख लोकांना लस देण्याची क्षमता आहे परंतु “लस नसल्यामुळे” एका दिवसात फक्त दोन किंवा तीन लाख … Read more