‘तोच भावुकपणा मोदींनी शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल’; अजितदादांचा खोचक सल्ला

नाशिक । काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा राज्यसभेचा कार्यकाळ कल संपला. यावेळी आझाद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भावुक झाले होते. राज्यसभेत आझाद यांच्याबद्दल बोलताना पंतप्रधानांना अश्रू अनावर झाले होते. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना खोचक सल्ला दिला आहे. जी भावुकता संसदेत दाखवली तीच भावुकता शेतकऱ्यांच्या … Read more

संजय राऊतांचा सणसणीत टोला; संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत..

नवी दिल्ली । दिल्लीत गेल्या ७५ दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. “शेतकऱ्यांसाठी कोणाच्याही डोळ्यात अश्रू येत नाही. संपूर्ण मोदी सरकारने आपल्या अश्रूंनी शेतकऱ्यांचे पाय धुवायला हवेत, पण त्याच्यावर सर्वजण मौन बाळगून आहेत आणि त्या आंदोलनाची चेष्टा आणि थट्टा करताहेत, ते नौटंकी आहे असं म्हणताहेत. … Read more

सेलिब्रिटींच्या ट्विटच्या चौकशीसोबत त्यांच्या आर्थिक भानगडी बाहेर काढाव्यात; राजू शेट्टींची मागणी

सांगली । ”सेलिब्रिटींकडून देशभक्ती शिकण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. सरकारनं जरुर त्यांनी चौकशी करावी. त्याचबरोबर त्यांची आर्थिक चौकशीही करुन त्यांच्या आर्थिक भानगडी बाहेर काढाव्यात”, अशी मागणी माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. सेलिब्रिटींच्या ट्वीटवरुन जोरदार राजकारण रंगलेलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी आज इंदापूरात बोलत होते. ”सगळेच तथाकथित सेलिब्रिटी सरकारचं … Read more

‘आंदोलनजीवी’ शब्दाबद्दल मी पंतप्रधानांचा अतिशय आभारी! कारण.. खासदार अमोल कोल्हेंचा टोला

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत शेतकरी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना ‘आंदोलनजीवी’ म्हटलं होतं. त्यावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत तुफानी भाषण करत पंतप्रधानांच्या आंदोलनजीवी शब्दावर जोरदार निशाणा साधला आहे. आंदोलनजीवी शब्दाबद्दल कोल्हे यांनी मोदींचे आधार मानत जोरदार प्रहार केला. ”आज देशाला दोन नवे शब्द मिळाले आहेत. त्यातला … Read more

माझ्या पराभवासाठी मोदी प्रचाराला आले तरी हरलो नाही, आता काँग्रेसला नंबर 1 करणार; पटोलेंची प्रतिज्ञा

नवी दिल्ली । महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर नाना पटोले यांनी आज दिल्लीत पहिल्यांदाच सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी नाना पटोले यांनी राहुल गांधींची  भेट घेऊन राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. महाराष्ट्रात काँग्रेसचं संघटन अधिक मजबूत कसं करता येईल, येणाऱ्या काळात कोणते धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, यासंबंधीची चर्चा झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले यांनी … Read more

सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे, मग मंगेशकर असोत की तेंडुलकर! राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई । शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ विदेशातील सेलिब्रिटींनी ट्वीट केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या एकसमान ट्वीटमुळं देशात राजकारण तापलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची (Celebrities tweet) चौकशी करण्याचा इशारा आहे. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) … Read more

सेलिब्रिटींच्या ट्वीटच्या चौकशीवर भाजप नेते खवळले; ट्विटवर सोडलं टीकास्त्र

मुंबई । दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ग्लोबल सेलिब्रिटींनी ट्वीट केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या एकसमान ट्वीट केले होते. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी मोदी सरकाराच्या समर्थानात शेतकरी आंदोलनावरून ट्वीट केलं होत. अशातच महाराष्ट्र सरकारने सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपचा तीळपापड झाला असून भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीटरच्या माध्यमातूनच … Read more

सचिनला शेतीतलं काही कळत नाही म्हणणाऱ्या पवारांनी कधी बॅटिंग, बॉलिंग केली होती का? सदाभाऊ खोतांची टीका

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी  शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात केलेल्या ट्वीटवरून सचिन तेंडुलकरसह अन्य सेलिब्रिटींना सल्ला देणाऱ्या शरद पवारांवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. सचिनला शेतीमधलं काही कळत नाही ते ठीक आहे. पण कधी क्रिकेट खेळले होते? कधी बॅटिंग केली होती? कधी बॉलिंग केली होती? तरीही ते अध्यक्ष झाले ना,’ असा … Read more

मोदींच्या ‘आंदोलनजीवी जमात’ विधानाची राष्ट्रवादीने काढली हवा ; व्हिडिओतून उडवली टर

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना देशभरातील आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी जमात म्हणून त्यांची खिल्ली उडवली. मोदींच्या या विधानावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादीनेही एक व्हिडीओ जारी करून मोदींच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे. भाजपने आजवर केलेले आंदोलन आणि भाजप नेत्यांची आंदोलनावरील भूमिका याचा या व्हिडीओत समावेश आहे. या व्हिडिओतून भाजपचा चेहराच … Read more

‘आंदोलन पे चर्चा’; राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मोदींचं भाषण LIVE

नवी दिल्ली । राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात राज्यसभेत बोलतील, अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. त्यामुळे, देशाचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले आहे. #WATCH LIVE: PM Modi replies in Rajya Sabha … Read more