शेती कशी करायची हे तर याला माहीती आहे का? पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नीचा मोदी सरकारवर हल्लाबोल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कृषी कायद्याच्या विरोधात आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जात आहे. कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांनी रास्तारोको करत कृषी कायद्यांविरोधात आपला निषेध नोंदवला. शेती कशी करायची हे तर याला माहीती आहे का? असा सवाल करत चव्हाण यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; कृषी कायद्याच्या विरोधात उतरल्या होत्या रस्त्यावर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चव्हाण या कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर आज कृषी कायद्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्ता रोको करुन आंदोलकांनी आपला निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांनी चक्काजाम आंदोलन करणार्‍यांना ताब्यात घेतले. यामध्ये चव्हाण यांच्या … Read more

शेतकऱ्यांचे ६ फेब्रुवारीला ‘चक्का जाम’ आंदोलन; टिकैत यांनी केली ‘ही’ हटके घोषणा

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ७२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासंदर्भात शेतकरी आणि सरकारमध्ये बैठकांच्या अनेक फेऱ्या झाल्यावरही या प्रश्नी तोडगा निघालेला नाही. त्यामुळं कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलं आहे. येत्या ६ फेब्रुवारीला शेतकऱ्यांकडून ३ … Read more

कृषी आंदोलनावर ट्विट: ग्रेटा थनबर्गने तिच्या ट्विटर अकाउंटवरून हटवले ‘हे’ डॉक्युमेंटस, नक्की प्रकरण काय आहे जाणून घ्या

नवी दिल्ली । भारतातील 3 कृषी कायद्यांविरूद्धच्या चळवळीवरील ट्विटनंतर ग्रेटा थनबर्ग आता एक्सपोज झाली आहे. वास्तविक, 18 वर्षांच्या पर्यावरण एक्टिविस्टने सध्याच्या गोंधळाच्या दरम्यान आपल्या ट्विटर अकाउंटवर एक डॉक्युमेंट शेअर केला, ज्याचे वर्णन तिने ‘टूलकिट’ असे म्हणून केले आहे. या डॉक्युमेंटद्वारे ग्रेटा थनबर्ग ने भारतात चालू असलेल्या शेतीविषयक चळवळीदरम्यान शेतकऱ्यांसाठी आवाज उठवावा असे आवाहन केले. या … Read more

शेतकरी आंदोलनावर अमेरिकेकडून मोठं विधान; मोदी सरकारला केलं ‘हे’ आवाहन

वॉशिंग्टन । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अमेरिकेतून पाठिंबा मिळत आहे. अशा वेळी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आंदोलनावर मोठं भाष्य केले आहे. आंदोलन करण्याचा अधिकार मान्य करतानाच खासगी गुंतवणूक महत्त्वाची असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. याशिवाय कुठलाही वाद अथवा आंदोलनावर दोन्ही पक्षांत चर्चा व्हायला हवी आणि त्यातून समाधान निघायला हवे, असे अमेरिकेच्या स्टेट … Read more

शेतकरी आंदोलनावरून सरकारच्या सुरात-सूर मिसळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना काँग्रेसचा टोला, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. दरम्यान त्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी ट्विट करत या वादात उडी मारली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, शिखर धवन यांनी ट्वीट केले आहे. क्रिकेपटूंनी … Read more

शेतकरी आंदोलनावर सचिन तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राइव्ह, म्हणाला की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने राजधानी दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा आणखी कडक केली आहे. या आंदोलनाला हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना हिनेही पाठिंबा देत एक ट्विट केलं होत. … Read more

प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून दुःख झाले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधत आहेत.दिल्लीत शेतकरी आंदोलना दरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅली दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाष्य करत दु:ख व्यक्त केलं आहे. तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी देखील झाला. असं पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवलं. The … Read more

दिल्लीतील हिंसाचारानंतरही मोदी-शहा गप्प का?; संजय राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यातच प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानं शेतकरी आंदोलनाला नवं वळण मिळालं आणि त्यानंतर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलन स्थळी परिस्थिती तणावपूर्वक बनली आहे. या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदी, शाह यांची काही जबाबदारी आहे की … Read more

दोन पत्रकारांना दिल्ली पोलिसांकडून अटक; शेतकरी आंदोलनाच्या सत्य वार्तांकनाने मोदी सरकारचा रोष?

नवी दिल्ली | राजधानी दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला आता अनेक स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. दिल्ली येथे तथागतित स्थानिक जमावाकडून झालेल्या शेतकर्‍यांवरील हल्ल्यामागे कोणाचा हात आहे याबाबत सर्वसामान्यांना कल्पना आली आहे. अशात आता पत्रकार मनदीप पूनिया आणि धर्मेंद्र सिंह यांना दिल्ली पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी अटक केली. https://twitter.com/UtkarshSingh_/status/1355580157860298754 शेतकरी आंदोलनाच्या सत्य वार्तांकन करण्याणेच मोदी सरकारचा … Read more