BCCI ने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकासह 5 पदांसाठी मागवले अर्ज

नवी दिल्ली । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह 5 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. BCCI ने वरिष्ठ पुरुष संघासाठी मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी हेड स्‍पोर्ट्स सायन्स किंवा मेडिसिन या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑक्टोबर संध्याकाळी 5 … Read more

राहुल द्रविड प्रशिक्षक बनल्याच्या बातमीमुळे माजली खळबळ, इंग्लिश दिग्गज म्हणाला -“बाकीच्या संघांनी सावधगिरी बाळगली पाहिजे”

नवी दिल्ली । माजी भारतीय फलंदाज राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच बनल्याची बातमी समोर येताच जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. टी 20 विश्वचषकानंतर द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकापदाची जबाबदारी घेणार असल्याचे वृत्त आले आहे. त्याचे पहिले मोठे मिशन न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेपासून सुरु होईल. मात्र, BCCI ने अद्याप यावर अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. पण इंग्लंडचे माजी … Read more

विराट कोहलीचे वनडे कर्णधारपदही धोक्यात? सुनील गावस्कर म्हणाले कि…

नवी दिल्ली । टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी आपल्या घोषणेने सर्व चाहते आणि क्रिकेट जगताला चकित केले. टी 20 विश्वचषक 2021 नंतर विराट कोहलीने भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे कारण ताण असल्याचे सांगितले. विराट कोहलीच्या मते, तो गेल्या 5-6 वर्षांपासून तीनही फॉरमॅटचे कर्णधारपद सांभाळत आहे, त्यामुळे … Read more

IND VS ENG: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली पोहोचले लॉर्ड्सवर, रवी शास्त्रींचे भवितव्य ठरवले जाणार !

नवी दिल्ली । भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू आहे. एकीकडे मैदानावर फलंदाज आणि गोलंदाजाची लढाई सुरू असताना दुसरीकडे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे भवितव्य ठरवले जाणार आहे. एका रिपोर्ट नुसार, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना टी -20 विश्वचषकानंतर टीम इंडियापासून वेगळे व्हायचे आहे. रवी शास्त्री आणि त्यांचे सहकारी भरत … Read more

रवी शास्त्री नंतर ‘हे’ 5 दिग्गज बनू शकतात टीम इंडियाचे प्रशिक्षक, त्यात परदेशी लोकांचा देखील समावेश

नवी दिल्ली । रवि शास्त्रीच्या कोचिंग मध्ये एकंदरीत कामगिरी चांगली झाली असली तरी टीम इंडियाने अद्याप आयसीसीचे जेतेपद जिंकलेले नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार्‍या टी -20 विश्वचषकानंतर शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या जागी दुसर्‍याला कोच बनवता येईल. रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने दोन वेळा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली. ही टीम वर्ल्ड टेस्ट … Read more

T20 World Cup: BCCI अध्यक्ष सौरव गांगुली मुंबईत, लवकरच होऊ शकेल मोठी घोषणा

Saurabh Ganguly

मुंबई । ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात टी 20 वर्ल्ड कप प्रस्तावित आहे. पण कोरोनामुळे त्याच्या आयोजनावर शंका आहे. आयपीएलच्या उर्वरित 31 सामन्यांव्यतिरिक्त BCCI युएईमध्ये टी 20 वर्ल्ड कप देखील आयोजित करू शकते. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुलीने टी -20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई गाठली आहे. आता लवकरच वर्ल्ड कप आयोजनाबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकेल. यावर … Read more

‘…त्यांच्यामुळेच वर्ल्ड कप जिंकलो’, भारताच्या ‘या’ खेळाडूने केले ग्रेग चॅपल यांचे कौतुक

Icc World Cup

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाने 2011 साली वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला होता. भारताच्या या विजयाचे श्रेय कर्णधार एमएस धोनी आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना देण्यात आले होते. पण त्यावेळी टीम इंडियामध्ये असणाऱ्या सुरेश रैना याने मात्र ग्रेग चॅपल यांच्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन बनली, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रेग चॅपल यांचे कौतुक … Read more

‘कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, पण…’ युवराज सिंगचा खुलासा

Yuvraj Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंगला प्रमुख मॅच विनर बॅट्समन म्हणून ओळखले जायचे. टी 20 वर्ल्ड कप 2007 आणि क्रिकेट वर्ल्ड कप 2011 या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने महत्वाची भूमिका निभावली होती. त्याने एवढे योगदान देऊनदेखील तो कधीहि टीम इंडियाचा कॅप्टन झाला नाही. युवराज सिंगने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती … Read more

अखेर आयपीएल फायनलचा ‘मुहूर्त’ ठरला ! जाणून घ्या कधी सुरु होणार स्पर्धा

ipl trophy

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. यामुळे आता उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्यात येणार असल्याचे बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहे. यंदाच्या आयपीएलचे 29 सामने झाले आहेत तर उर्वरित 31 सामने युएईमध्ये होणार आहेत. 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे उरलेले सामने सुरू होतील, तर फायनल दसऱ्याच्या मुहुर्तावर म्हणजेच 15 ऑक्टोबरला खेळवण्यात … Read more

…म्हणून टीम इंडियाचा प्रशिक्षक झालो नाही गावसकरांनी केला खुलासा

Sunil Gavaskar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर हे टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार रन पूर्ण करणारे पहिले क्रिकेटपटू ठरले होते. त्यांनी आपल्या 16 वर्षांच्या कारकिर्दीनंतर 1987 साली क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ते एवढे मोठे खेळाडू असूनदेखील त्यांनी कधीच टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यात रस दाखवला नाही. 90 च्या दशकातील अनेक दिग्गजांनी ही जबाबदारी सांभाळली. यामध्ये … Read more