क्रिकेट खेळत खेळत त्यानं मारली UPSC मध्ये सेंच्युरी; सातारचा ओंकार बनला IAS ऑफिसर

Omkar Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण आपली आवड जप्त जप्त ध्येयही गाठण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करत असतो. क्रिकेट खेळण्याचं प्रचंड प्रेम मात्र, मोठं होण्याचं स्वप्न बाळगलेल्या सातारा जिल्ह्यातील सनपाने गावातील ओंकार मधुकर पवार याने आपलं स्वप्न पूर्णत्वास उतरवलंय. क्रिकेट खेळत खेळत ओंकारने UPSC परीक्षेत आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं … Read more

घर बनवणाऱ्या हातांनी मुलीला घडवलं, मुलीनही नाव कमवलं; अधिकारी बनलेल्या कोमलची यशोगाथा

Komal Sawant

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुली मोठ्या झाल्या कि बापाचं नाव मोठं करतात, असं म्हंटलं जात. होय त्या नाव कमवतातच आणि बापाचं नाव मोठं करतात. हे करून दाखवलं आहे सातारा जिल्ह्यातील पूर्व दुष्काळी भागातील मार्डी गावातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या कोमलने. कोमलला लहानपणापासून अतिशय हालाकीच्या परिस्थितीचा सामना करावा लागला. अनेक कठीण संकटात तिच्या वडिलांनीही कधी हार मानली … Read more

यशोगाथा : ठोसेघर येथील प्रसिद्ध अशी ‘कोहिनूर शतावरी’

Kohinoor Shatavari

सातारा । साताऱ्यावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली आहे. निसर्गाचे नानाविष्कार पाहून मन मोहित होवून जाते. याच साताऱ्यातील एक विलोभनीय गाव म्हणजे ठोसेघर. ठोसेघरचे नाव घेतले की समोर येतो तो प्रसिद्ध फेसाळणारा धबधबा. आता हेच दुर्गम भागातील पर्यटनस्थळ अजून एका गोष्टीमुळे महाराष्ट्रभर ख्याती मिळवत आहे, ती म्हणजे ‘कोहिनूर शतावरी उद्योग‘. वयाची साठी पार केलेल्या एका आजीबाईने … Read more

Roman Saini : IAS ची नोकरी सोडून सुरु केला स्वतःचा व्यवसाय; आज आहे तब्ब्ल 15,000 कोटींच्या कंपनीचा मालक

Roman Saini

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Roman Saini : आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला काही ना काही करायचे असते. यासाठी कोणी इंजिनिअर बनतो तर कोणी डॉक्टर तर कोणी सरकारी अधिकारी बनून प्रशासनात हातभार लावतो. मात्र अशीही काही लोकं आहेत जे इतरांसारखा पारंपरिक विचार न करता थोडा वेगळा मार्ग पत्करून एक मोठा पायंडा पाडतात. आज आपण अशाच एका व्यक्ती … Read more

100 वेळा नकार मिळूनही मुलीने मानली नाही हार, आता बनली आहे अब्जाधीश

नवी दिल्ली । यश मिळवण्यासाठीचे एक सूत्र आहे. हे सूत्र जगाच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सांगितले गेले आहे, या सर्वांचा सार मात्र एकच आहे की, एखाद्याने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे जात रहावे आणि हार मानू नये. Canva च्या को-फाउंडर आणि CEO Melanie Perkins यांच्या कथेचे हे सार देखील असेच आहे, ज्या स्वतःच्या हींमतीवर आज … Read more

Success : कधीकाळी फीसाठी देखील पैसे नव्हते म्हणून फ्री शाळेत शिकली, मात्र आज चालवते आहे स्वत: ची ऑटोमेशन कंपनी

नवी दिल्ली । असं म्हणतात की प्रतिभा असेल कोणालाही थाम्बवणे शक्य नसते. ती स्वत: च आपला मार्ग बनवत असते. अशीच एक गोष्ट आहे काजल प्रकाश राजवैद्य यांची, ज्यांचा जन्म महाराष्ट्रातील अकोला या शहरात झाला. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजेच सन 2015 मध्ये, काजलने सर्व संघर्ष, अडचणी आणि त्रासांचा सामना करत ‘काजल इनोव्हेशन अँड टेक्निकल सोल्यूशन … Read more

Inspirational Story : NRI पतीने लग्नानंतर न्यझीलंडला सोडून गेला; खचून न जाता ती बनली IAS अधिकारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन |  एका मुलीच्या आयुष्यात लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. लग्न होऊन मूल झाल्यानंतर एका महिलेचे आयुष्य पूर्णत्वास जाते. असा समज आजही समाजामध्ये पाहायला मिळतो. जर पतीने पत्नीला सोडून दिल्यास त्या महिलेचे आयुष्य खूप हाल-अपेष्टाने जात असल्याचा समज आहे. भारतीय समाजामध्ये वट- सावित्री अशा कहाण्या प्रसिद्ध असताना, एका महिलेला सोडून देणे ही … Read more

49 वर्षीय एलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसा बनला ते जाणून घ्या

नवी दिल्ली । एलन मस्क जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला असून त्यांची संपत्ती 189.7 अब्ज डॉलर्स इतकी आहे. अलीकडेच त्याने अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनाही मागे सोडले होते. मस्कचे बालपण अनेक संकटांनी घेरले होते, परंतु आज तो स्वतःच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे. आपल्या बालपणात मस्कला बॉयलर साफ करण्याची कामं … Read more

ईस्ट इंडिया कंपनी … एकेकाळी भारत होता गुलाम, आता तीची मालकी आहे ‘या’ भारतीयाच्या हातात, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । 31 डिसेंबर ही ती तारीख आहे जेव्हा 420 वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (East India Company Establishment) केली गेली, जिने जवळजवळ दोनशे वर्ष भारतामध्ये विनाश केला. सुमारे दीड वर्षापूर्वी ही कंपनी संपली आणि आता वस्तुस्थिती अशी आहे की, एका नव्याने तयार झालेल्या या कंपनीचा कमान्डर आता एक भारतीय (Indian Owns East India … Read more

26 गुंठ्यांत घेतले 72 टन ऊसाचे उत्पादन; कराड तालुक्यातील शेतकर्‍याची किमया

कराड प्रतिनिधी | येथील आनंदराव विलासराव खुडे यांनी अथक मेहनतीतून उत्पादनातील सांशकतेला छेद देत ऊस शेतीत विक्रम नोंदवला आहे. केलेल्या खर्चाच्या बरोबरीपेक्षाही तिपटीने उत्पादन घेत शेतीत जणू त्यांनी सोनेच पिकवण्याची किमया साधली आहे. २६ गुंठ्यांत तब्बल ७२ टनांचे उत्पादन घेत आनंदरावांनी सातारा जिल्ह्यात कृष्णाकाठी विक्रम रचला आहे. रेठरे बुद्रुक (Rethake Budruk) शेणोली (ता. कऱ्हाड) (Shenoli). … Read more