… म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, ‘सॉरी’

नवी दिल्ली । काल देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा देत या पॅकेजमुळे देश झेप घेईल, असा आशावादही मोदींनी व्यक्त केला. मोदींच्या घोषणेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याविषयीचं एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांच्याकडून पॅकेजसंदर्भात माहिती देताना … Read more

कोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न जाणं जास्त गरजेचं आहे.

संचारबंदीला तोंड देणाऱ्यासाठी जे काही राबविले गेले आहे त्यामध्ये गरीब आणि उघड्यावर असलेल्या लोकांना तपासून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे. तसेच अन्न वितरण साखळीतील पोकळी भरून काढण्याच्या काळजीसाठी देखील वेळ नाही आहे. धोरण तयार करणाऱ्यांनी त्यांच्याकडे जे आहे ते सर्व करण्याची खूप गरज आहे.

राज्य सरकारी कर्मचारी मुख्यमंत्री सहायता निधीला देणार एका दिवसाचं वेतन

मुंबई । करोना संकटामुळंं आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य सरकारच्या मदतीसाठी सरकारी कर्मचारी धावून आले आहेत. मे महिन्यातील एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता जवळजवळ सर्वच सेवा, उद्योग ठप्प आहेत. त्याचा … Read more

एअर इंडियाचा कर्मचारी निघाला कोरोना पॉझिटिव्ह; मुख्यालय सील

नवी दिल्ली । संपूर्ण देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच दिल्लीतील एअर इंडियाच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका ५४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर एअर इंडिया कंपनीचं लुटियन्स झोनमधील मुख्यालय दोन दिवसांसाठी सील करण्यात आलं आहे यासोबतच मुख्यालयाचा परिसरही सॅनिटाईझ करण्याचं काम सुरू करण्यात … Read more

लाॅकडाऊनमध्ये तुम्हीपण घेऊ शकता मोदी सरकारच्या या योजनेचा फायदा; मिळेल ३.७५ लाखांची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनने ग्रस्त झाल्यानंतर आपापल्या गावात पोहोचलेल्या बर्‍याच तरुणांना यापुढे शहरात यायचे नाहीये आणि म्हणूनच ते खेड्यांमध्येच आपल्यासाठी योग्य असा रोजगार शोधत आहेत. अशाच तरूणांसाठी मोदी सरकारची सेल्फ हेल्थ कार्ड बनवण्याच्या योजनेचा उपयोग झाला आहे. या योजनेद्वारे गाव पातळीवर एक मिनी सेल्फ टेस्टिंग लॅब स्थापित करुनही उत्पन्न मिळू … Read more

SBI ने ग्राहकांनी दिली फ्राॅड बाबत वाॅर्निंग; पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सांगितल्या ‘या’ टिप्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या साथीच्या काळात, ऑनलाइन फसवणूक, एटीएम आणि बँकिंग घोटाळ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडेच एटीएम क्लोनिंग फ्रॉडच्या घटनांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाल्याचे निदर्शनात आले आहे. हे लक्षात घेता एसबीआयने आपल्या ग्राहकांना चेतावणी देत एटीएम कार्डधारकांना क्लोनिंग फ्रॉड्स पासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआयने एटीएममधून पैसे काढताना क्लोनिंग फ्रॉड ची माहिती … Read more

SBI च्या ग्राहकांना झटका; आजपासून घटले FD चे व्याजदर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या मुदत ठेवी (एफडी) चे व्याज दर कमी केले आहेत. एसबीआयने ३ वर्षांच्या कालावधीतील एफडी वर ०.२० टक्के व्याज दर कमी केलेले आहेत. आजपासूनच नवीन दर लागू झाले आहेत. तथापि, बँकेने एफडी व्याज दर ३ वर्षे ते १० वर्षे असलेल्या एफडीचे व्याजदर … Read more

तब्बल ५० दिवसानंतर मारुती सुझुकी तयार करणार पहिली गाडी

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रातील उत्पादन बंद होते. यात चार चाकी गाड्यांचा देखील समावेश होता. आता मारूतीने ५० दिवसानंतर पहिली गाडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठ्या चारचाकी गाड्यांची निर्मिती करणाऱ्या मारुती सुझुकी इंडियाने आपल्या मानेसर येथील कारखान्यातून निर्मितीचे काम सुरू केले आहे. कंपनीने आजच … Read more

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ; जाणुन घ्या आजचा भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतीत होत असलेली किंचितसी चढउतार अजूनही चालूच आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडने (आयबीजेए) मंगळवारी सकाळी सोन्याचा नवीन दर जाहीर केला आहे. त्यानुसार आज सोन्याच्या किंमती कालपेक्षा किरकोळ वाढलेल्या आहेत. मंगळवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ही ४६,००४ रुपये तर चांदीची किंमत ही ४३,०६० रुपये किलो इतकी झाली … Read more

अखेर मोदी सरकारने उचलले ते पाऊल ज्याची सर्वजण वाट पाहत होते; काँग्रेसही म्हणाले हे बरोबर केले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सोमवारी कोरोनोव्हायरसच्या लॉकडाऊन दरम्यान प्रवासी रेल्वेगाड्या १२ मेपासून सुरू करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. चिदंबरम यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतुकीसह किरकोळ वाहतूक सुरू केली पाहिजे.” ते म्हणाले की प्रवासी आणि वस्तूंसाठी रस्ता, रेल्वे आणि … Read more