आज पासून बँक, ATM, PF च्या नियमांत ‘हे’ मोठे बदल! जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लॉकडाउन १७ पर्यंत वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्याच्या वातावरणाचा थेट परिणाम सामान्यांच्या आर्थिकतेवर पडत आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले आहेत. मात्र ज्यांचे पोट तळहातावर आहे अशांना लॉकडाउनमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे देश लॉकडाउन असण्याला आता पाहता पाहता १ मी उजाडला … Read more

ट्रेन चालू करण्याबाबत रेल्वेचा स्पेशल प्लान? लागू होऊ शकतात हे ५ नवे नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रेल्वेने ३ मे पर्यंत आपल्या सर्व प्रवासी गाड्या रद्द केलेल्या आहेत. इतकेच नाही तर ३ मे नंतर करण्यात येणारे रेल्वेचे रक्षणही थांबविले आहे.रेल्वे प्रवाशांना हा संदेश पाठविणे हे त्यामागचा उद्देश आहे. ४ मे नंतर लोकांनी कोणताही अंदाज वर्तवू नये किंवा रेल्वे स्थानकांकडेही जाऊ नये.लॉकडाउननंतर जेव्हा कधी गाड्या सुरु होतील तेव्हा … Read more

लॉकडाउननंतर रेल्वे सेवा पुन्हा सुरु होणार? रेल्वेनं दिले ‘हे’ संकेत

नवी दिल्ली । करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाउन करण्यात आल्याने सध्या रेल्वेने प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मात्र, लॉकडाउन संपल्यानंतर भारतीय रेल्वेने सेवा पूर्ववत करण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. मात्र, यावर अद्याप केंद्र सरकारकडून कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं या इंग्रजी दैनिकानं दिलं आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर काय करायचं या … Read more

या तारखेनंतरचे रेल्वेचे तिकिट करता येणार बुक, घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन संपल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून रिजर्वेशन सुविधा पूर्ववत सुरू करण्याच्या अफवांवर रेल्वेने आपळी स्थती स्पष्ट केली आहे. १४ एप्रिलपर्यंत रिजर्वेशनवर बंदी घालण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले आहे. या तारखेपासून रिजर्वेशन देण्यास कधीही बंदी नव्हती. म्हणजेच, हे स्पष्ट आहे की १५ एप्रिलपासून रिजर्वेशन उघडण्याचे कारण खोटे आहे कारण जेव्हा कोणतेही बंधन नसते … Read more

करोनाच्या लढ्यात रेल्वे सज्ज; ट्रेनमध्येच तयार केले आयसोलेशन वॉर्ड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहेत. अशा परिस्थितीत देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर अगोदरच ताण आहे. त्यामुळं जर कोरोना देशातील ग्रामीण भागात किंवा ज्या भागात रुग्णालयाची संख्या कमी आहे अशा ठिकाणी पसरला तर वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सरकारने भारतीय रेल्वेला तयार राहण्यास सांगितलं होत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यासाठी आयसोलेशन वॉर्डची गरज असते. ही गरज … Read more

२५ मार्चपर्यंत देशभरातील रेल्वे सेवा बंद?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या करोना विषाणूनं भारतातही झपाट्यानं पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत रेल्वेने घराकडे निघालेल्या अनेक प्रवाशांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं २५ मार्च पर्यंत रेल्वे सेवा बंद ठेवण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून अधिकृत माहिती दिली नाही आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजता … Read more

रेल्वेने केलं प्रवाशांना ट्विटवर कळकळीचं आवाहन, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र आणि राज्य सरकारांनी नागरिकांना वारंवार आवाहन करूनही करोनाबाधित रुग्ण इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. शनिवारी करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या रेल्वेने प्रवास केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्यानंतर भारतीय रेल्वेने ट्विटवर कळकळीचं आवाहन आहे. रेल्वेने खबरदारी म्हणून लोकांना आपला प्रवास पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. रेल्वेने आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे, ”रेल्वेमध्ये कोरोना व्हायरसची … Read more

जनता कर्फ्यू : रेल्वेने केल्या तब्बल ३,७०० गाड्या रद्द तर गो एअर, इंडिगोनेही घेतला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहे.या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नावे केलेल्या भाषणात रविवारी, २२ मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या १४ तासांच्या जनता कर्फ्यूचे हा कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी सर्वस्थरांतून प्रतिसाद मिळत आहे. रेल्वेने … Read more

सांगलीच्या गुलाबांनी साजरा होणार दिल्ली आणि मुंबईकरांचा ‘व्हॅलेंटाईन डे’; रेल्वेने फुलांची निर्यात सुरू

सांगली प्रतिनिधी । व्हॅलेंटाईन डे साठी दिल्ली व मुंबईत डच गुलाब या हरितगृहातील फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हलेंटाईन डे साठी हरितगृहातील फुलांची मोठ्याप्रमाणात निर्यात सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी मागणीमुळे डच गुलाबाचा दर चांगलाच वधारला आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात हरितगृहात मोठ्या प्रमाणात डच गुलाबाचे उत्पादन होते. व्हॅलेंटाईन डे साठी … Read more

Budget2020Live: तेजसप्रमाणेच १५० नवीन खासगी रेल्वे गाड्या सुरु करणार; १०० टक्के विद्युतीकरण करण्याचे उद्दीष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात रेल्वेशी संबंधित मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री म्हणाल्या कि, सरकारने रेल्वेमार्गाच्या २७ हजार किलोमीटर विद्युतीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे. यासह, तेजस ट्रेनची संख्या वाढविण्यात येणार असून, त्याद्वारे देशातील पर्यटनस्थळे जोडली जातील. मुंबई-अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेनच्या कामाला वेग दिला जाईल. पीपीपी मॉडेलअंतर्गत १५० नवीन खासगी रेल्वे गाड्या चालवल्या … Read more