शेतकऱ्यांसाठी मोठा इशारा! आता 7 दिवसांच्या आत बँकेत कर्ज परत करा अन्यथा …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ही बातमी त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांनी शेतीसाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. जर त्यांनी पुढील 7 दिवसांत केसीसी-किसान क्रेडिट कार्डवर घेतलेले पैसे बँकेत परत केले नाहीत तर त्यांना 4 ऐवजी 7 टक्के व्याज द्यावे लागेल. शेतकर्‍यांना कर्जावर 31 ऑगस्टपर्यंत पैसे जमा करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. सामान्यत: केसीसीवर घेतलेले कर्ज 31 मार्चपर्यंत … Read more

PM किसानचा योजनेचा हप्ता अजूनही मिळालेला नसेल तर, अशाप्रकारे करा ऑनलाईन रजिस्‍ट्रेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 8.5 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता जाहीर केला. हा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. यामुळे 8.5 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये मिळाले. या योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील 10 कोटी 31 लाख 71 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत पाठविली गेली … Read more

पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजना: जर तुम्हालाही मिळाले नसतील 6000 रुपये तर करा ‘या’ हेल्पलाईनवर कॉल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 18 महिन्यांत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सुमारे 10 कोटी 9 लाख शेतकरी कुटुंबियांच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यात आलेले आहेत. या योजनेंतर्गत अजून 4 कोटी 40 लाख लोकांना मदत पाठवावी लागेल. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ज्या शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत या योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या बँक खात्यातील … Read more

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत बदल; आता २ करोड पेक्षा जास्तशेतकऱ्यांच्या खात्यावर येणार ६ हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही गेल्या वर्षी जाहीर करण्यात आली होती. या योजनेंतर्गत केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करते. या योजनेंतर्गतचा पुढील हप्ता हा १ ऑगस्ट २०२० पासून शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल. त्याच वेळी या योजनेत नुकताच एक मोठा बदल केलेला आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश … Read more

PM किसान स्कीम । लॉकडाऊन मध्ये शेतकऱ्यांना मिळाले १९ हजार ३५० करोड रुपये; तुमचं नाव आहे का इथे करा चेक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शेतकर्‍यांना मोठा आधार म्हणून पुढे आली आहे. त्याअंतर्गत २४ जानेवारीपासून आतापर्यंत 9.67 कोटी शेतकर्‍यांना 19,350.84 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. ही योजना सुरू होऊन 17 महिने झाले आहेत.  त्याअंतर्गत आतापर्यंत 5 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना पाठविण्यात … Read more

८ करोड शेतकर्‍यांना सरकारचा दिलासा; खात्यात २ हजार जमा! तुमवे नाव आहे का इथे पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे.त्याचा सर्वाधिक परिणाम गरीब, शेतकरी आणि मजुरांवर झालेला आहे. या कारणास्तव मोदी सरकार त्यांना सतत दिलासा द्यायचा प्रयत्न आहे.अर्थमंत्री मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,पंतप्रधान किसान सन्मान निधी यांच्या अंतर्गत ८ कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात १६,१४६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता पाठविला गेला आहे.या योजनेंतर्गत दरवर्षी सरकार २०००-२००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये … Read more