लस आणि औषध उत्पादनात लावा पूर्ण ताकद; करोनाच्या वाढत्या केसेसवर प्रधानमंत्री मोदी यांचे आवाहन

Narendra Modi

नवी दिल्ली । देशातील कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत लस आणि रेमेडिसवीर यासारख्या औषधांचे महत्त्व आणि त्यांची कमतरता लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी पूर्ण ताकद लावण्याचे आवाहन केले आहे. कोरोनामधील वाढत्या घटनांमध्ये अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, देशातील खासगी आणि सरकारी क्षेत्रातील संपूर्ण औषधी क्षमतेचा या दिशेने उपयोग होणे आवश्यक आहे. चाचणी, … Read more

फडणवीस तुमची १०० पापे भरली आहेत : भाई जगतापांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र द्वेष आहेच, कारण अनेक प्रकल्प – कार्यालये महाराष्ट्रबाहेर नेले. आता मोदींनंतर फडणवीस यांनी महाराष्ट्रद्रोह केला आहे. फडणवीस सत्तेसाठी किती लाचार आहांत, त्यांच्या परवाच्या कर्तृत्ववाने राज्याचे नाव धुळीस मिळवले. रेमदेसीवीर इंजेक्शनचा साठा केलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी फडणवीस जातात ? लॉकडाऊन उठल्यावर फडणवीस, भाजप यांना सळो की पळो करून राहिल्या … Read more

मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींना पत्र ; सरकारला दिले ‘हे’ महत्त्वाचे सल्ले

modi manmohan singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना चा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असून त्याच पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी यांना पत्रं लिहिलं आहे. कोरोनाविरुद्धची लढाई गतीमान करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा, अशी मागणी मनमोहन सिंग यांनी या पत्रातून केली आहे. आम्ही किती लसीकरण केलं हे पाहण्यापेक्षा किती लोकसंख्येचं लसीकरण केलं याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा … Read more

‘देश जळतोय अन् ‘आधुनिक निरो’ प्रचारात मग्न’; काँग्रेसच्या ‘या’ नेत्यांचा मोदींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन करून राज्याला ऑक्सिजन आणि रेमेडेसिव्हीरचा पुरवठा करण्याची मागणी केली. परंतु पंतप्रधान पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत, असे कळवण्यात आले. यातूनच हे आधुनिक निरो देश जळत असताना निवडणूक प्रचारात मग्न आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर केली … Read more

महाराष्ट्राकडून भीक मागतो, ऑक्सिजन पुरवा’! जितेंद्र आव्हाडांची नरेंद्र मोदींना विनंती

jitendra awhad narendra modi

मुंबई : राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेमडिसिविर आणि ऑक्सिजनची वारंवार मागणी राज्यातील नेत्यांकडून पंतप्रधान मोदींकडे केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील मोदींना पत्र लिहून ऑक्सिजनची मागणी केली आहे. आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत भावनिक ट्विट करत पंतप्रधान यांच्याकडे राज्याला ऑक्सिजन पुरवण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या … Read more

देशातील लोकांना मारायचा केंद्र सरकारचा धंदा; राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूचा उद्रेक मोठया प्रमाणात होत असून लसी आणि ऑक्सिजन चा तुटवडा जाणवत आहे. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केली आहे. परदेशातील लोकांना लस द्यायची आणि देशातील लोकांना मारायचा असा केंद्र सरकार धंदा आहे, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला आहे. परदेशातील लोकांना आपलं काही … Read more

जनतेच्या मृतदेहावर उभे राहून निवडणुकीचा प्रचार करणारा पंतप्रधान म्हणून मोदींची नोंद होईल- नाना पटोले

nana patole 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. मोदींना मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची हौस असून राहुल गांधींच्या सूचना ऐकल्या असत्या तर आज लाखो जीव वाचले असते, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.गरीब, असहाय्य जनतेच्या मृतदेहावर उभे राहून निवडणुकीचा प्रचार करणारा पंतप्रधान म्हणून … Read more

महाराष्ट्राला रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची केंद्राची कंपन्यांना धमकी ; नवाब मलिक यांचा गंभीर आरोप

nawab malik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने उद्रेक केला असून कोरोना लसीच्या तुटवड्या वरून केंद्र आणि राज्य सरकार मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकार वर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिव्हर द्याल तर परवाना रद्द करण्यात येईल अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिली असल्याचे त्यांनी … Read more

इतर कोणी कुंभमेळा थांबवण्याचे आवाहन केले असते तर हिंदूद्रोही ठरवलं असत – संजय निरुपम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाची स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. अशातच हरिद्वार येथील महाकुंभ मेळ्याला लाखो साधुसंतांनी हजेरी लावली. त्यामुळे अनेक साधू हे कोरोना बाधित झाले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाकुंभचे दोन शाहीस्नान झालेले आहेत कोरोना परिस्थितीमुळे महाकुंभ प्रतीकात्मक साजरा करावा असं म्हटले आहे’.आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करत त्यांनी ही माहिती … Read more

दोन शाही स्नान झाले आता कुंभ मेळा प्रतिकात्मकच चालू राहू द्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : देशात कोरोनाची स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. अशातच हरिद्वार येथील महाकुंभ मेळ्याला लाखो साधुसंतांनी हजेरी लावली. मात्र या ठिकाणी स्नानासाठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक साधू हे कोरोना बाधित झाले. त्यानंतर काही आखाड्यांनी कुंभाच्या समाप्तीची घोषणा केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महाकुंभचे दोन शाहीस्नान … Read more