मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री ठाकरे नक्की काय म्हणाले? लढाई अजून संपली नाही म्हणत सांगितला ‘हा’ पर्याय
मुंबई : मराठा आरक्षण रद्द बाबत आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. यांनंतर मराठा आरक्षणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधीपक्ष भाजप सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची बाजू योग्य पद्धतीने कोर्टात मांडली नाही असा आरोप करत आहेत. मात्र यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. बुधावारी रात्री मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे … Read more