मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री ठाकरे नक्की काय म्हणाले? लढाई अजून संपली नाही म्हणत सांगितला ‘हा’ पर्याय

मुंबई : मराठा आरक्षण रद्द बाबत आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. यांनंतर मराठा आरक्षणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधीपक्ष भाजप सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची बाजू योग्य पद्धतीने कोर्टात मांडली नाही असा आरोप करत आहेत. मात्र यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. बुधावारी रात्री मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे … Read more

ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बलाढ्य भाजपला अस्मान दाखवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यात राज्यपाल धनकर, टीएमसी नेते आणि अभिषेक बॅनर्जी आणि पक्षाचे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर उपस्थित होते.ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने तब्बल 231 जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली. या शपथविधीनंतर राज्यपाल धनकर यांनी ममता … Read more

ब्रिटनच्या ‘या’ कंपन्या भारतामध्ये करणार मोठी गुंतवणूक, मोदी-जॉन्सन यांच्या व्हर्चुअल बैठकीत होणार अंतिम शिक्कामोर्तब

लंडन । ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात होणाऱ्या व्हर्चुअल शिखर बैठकीपूर्वी ब्रिटीश सरकारने मंगळवारी भारताबरोबर 1 अब्ज पाउंडच्या गुंतवणूकीला अंतिम रूप दिले. यामुळे 6,500 हून अधिक रोजगार निर्माण होतील. ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी संध्याकाळी गुंतवणूकीची पुष्टी केली आहे. हा प्रगत व्यवसाय भागीदारीचा (ETP) भाग आहे. यावर चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांची औपचारिक … Read more

Corona Impact: एप्रिल 2021 मध्ये 70 लाख लोकांनी गमावला रोजगार, बेरोजगारीचे प्रमाणही वाढले

नवी दिल्ली । दररोज देशातील कोरोनाच्या (Corona Crisis) वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्यांनी पूर्ण किंवा आंशिक लॉकडाउन आणि कर्फ्यूचा अवलंब केला आहे. अशा परिस्थितीत, आर्थिक घडामोडी (Business Activities) एकतर थांबल्या आहेत किंवा खूप मंदावल्या आहेत. यामुळे, एप्रिल 2021 दरम्यान देशातील कोट्यावधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि राष्ट्रीय पातळीवर बेरोजगारीचे प्रमाण देखील वाढले. सध्या यामध्ये सुधारणा होण्यास … Read more

भाजपचा पराभव कंगणाच्या जिव्हारी; पश्चिम बंगालची तुलना केली काश्मीरशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला हादरा दिला आहे. तृणमूल काँग्रेस तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला असून एकहाती सत्ता काबीज केली आहे. परंतु ममता बॅनर्जी यांचा हा विजय अभिनेत्री कंगना राणावतला चांगलाच खटकला आहे. कंगणाने ट्विट करत आपला राग व्यक्त केला … Read more

नरेंद्र मोदींनी फक्त पब्लिसिटीसाठीच परदेशात लसी पाठवल्या; नवाब मलिकांचा हल्लाबोल

nawab malik modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः उद्रेक केला असून आता ऐन महत्त्वाच्या वेळी लसींची कमतरता जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधला आहे. मोदींनी फक्त पब्लिसिटी साठी परदेशात लसी पाठवल्या असा आरोप मालिकांनी केला आहे. आपल्या देशाला अडचणीत आणून इतर देशांना लस … Read more

देशात मोफत लसीकरण सुरू करा ; देशातील सर्वपक्षीय नेत्यांची केंद्राला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण देखील वाढलं असून चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन संपूर्ण देशभर मोफत लसीकरणासाठी केंद्राला निवेदन दिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी. देवेगौडा, … Read more

निवडणूक आयोगाने मदत केली नसती तर भाजपने 50 चा आकडाही गाठला नसता – ममता बॅनर्जी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आणि पर्यायाने मोदी-शहा या जोडगोळीला जोरदार धक्का देत ममता बॅनर्जी यांनी आपला पश्चिम बंगालचा गड पुन्हा एकदा राखला आहे. अंत्यत प्रतिकुल परिस्थितीत ममता बॅनर्जी यांनी हार न मानता ही लढाई लढली आणि त्या जिंकल्या देखील. या विजयानंतर बोलताना ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. “निवडणूक आयोगाने भाजपा प्रवक्त्यासारखं … Read more

ममता बॅनर्जी यांचा विजय म्हणजे भाजपच्या मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक ; शिवसेनेचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला आणि मुख्यत्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीला जोरदार हादरा दिला. ममता बॅनर्जी यांनी 200 पेक्षा अधिक जागा जिंकत बंगाल मध्ये एकहाती सत्ता काबीज केली. यावरून शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन जोरदार टोलेबाजी करत भाजपवर … Read more

पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली – संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीचा निकाल हा लोकशाहीचा विजय आहे. पश्चिम बंगालचा निकाल हा देशाला दिशा देणारा निकाल असून पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली बंगालची जखमी वाघीण लढली आणि जिंकलीही अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जीच्या विजयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांचं भावनात्मक … Read more