हा कोरोना तर कुणाल कामराचा मित्र निघाला, शशी थरुर असं का म्हणतायत पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत जगभरात कोरोनाव्हायरसच्या १८,००,००० प्रकरणांची नोंद झाली आहे. भारतासह बर्‍याच देशांमध्ये या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. फ्लाइट, गाड्या धावत नाही आहेत. भारतातही २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे ज्या अंतर्गत सर्व प्रकारच्या गाड्या बंद आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या परिस्थितीला प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या … Read more

३ हजार रुपयाची लाच स्वीकारताना पोलीस पाटील एसीबीच्या जाळ्यात

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे शासकीय योजनेचे अनुदान मिळवून देण्यासाठी व ते चालू ठेवण्यासाठी ,तीन हजार रुपयांची लाच घेताना मानवत तालुक्यातील पोलीस पाटील व त्यांच्या पत्नीला एसीबीने मंगळवारी पंचासमक्ष झालेल्या कारवाईत रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे . संजय गांधी निराधार योजने अंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी व ते चालू ठेवण्यासाठी, मानवत तालुक्यातील पोहंडुळ गावचे पोलीस … Read more

महाराष्ट्रातील सरकारी विभागातील भ्रष्टाचाराची आकडेवारी पहा एका क्लिकवर..

मागील वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची प्रकरणे दोन टक्क्यांनी कमी झाली असून शासकीय सेवेत असलेल्या लोकसेवकाकडून होणाऱ्या भ्रष्टाचारमध्ये पुणे परिक्षेत्र प्रथम क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ औरंगाबाद परिक्षेत्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. औरंगाबाद परिक्षेत्रातील चार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भ्रष्टचाराची सापळा कारवाई औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ सहाय्यकास एसीबीने लाच घेताना पकडले

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्येष्ठ सहायकास ३ हजारांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.

लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणं पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला भोवलं

लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याप्रकरणी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. सत्ताप्पा चौगुले असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. हा कर्मचारी राधानगरी पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेत डाटा एंट्रीच काम करतो. त्याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

आरटीओ कार्यालयातील कनिष्ठ महिला लिपिकने केला तब्बल १५ लाख रुपयांचा अपहार

आरटीओ कार्यालयातील परिवहनेत्तर विभागात एका महिला लिपिकाने तब्बल १५ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार तीन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आरटीओ सतीष सदामते यांच्याकडे तक्रार दिली. विशेष म्हणजे, तक्रारीत कोणत्या वाहनांचा कर कसा बुडवण्यात आला, याची माहिती वाहन क्रमांकासह देण्यात आलेली आहे. असे असताना थेट कारवाई करण्याऐवजी चौकशीचा फार्स आरटीओ कार्यालयाने सुरु केलेला आहे.

सोलापुरात दोन पोलिसांना लाच घेतांना रंगेहात पकडले, गुन्हा दाखल

सोलापुर प्रतिनिधी। सोलापुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन पोलिसांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. विभागाला मिळालेल्या माहितीनुसार विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचत संबंधित दोघा पोलिसांवर कारवाई करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संतोष राठोड आणि महेश दराडे अशी रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. या दोन लाचखोर पोलीसांवर 5 हजाराची लाचेची मागणी तसेच 3 हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत … Read more

आदर्श गावातील गावकऱ्यांनी केले ताट-वाटी वाजवीत आंदोलन

यवतमाळ प्रतिनिधी । यवतमाळ जिल्हयाच्या बोरी अरब क्षेत्रातील आदर्श ग्रामपंचायत असलेल्या पांढुर्णा बोद गव्हाण येथील नागरिकांत ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराबद्दल असंतोष खदखदत आहे. या ग्रामपंचायतीन भ्रष्ट व अनियमित कारभाराचा कळस गाठल्यामुळ शेवटी जनतेला उठाव करावा लागला. याकरिता आवाज उठवून गावकऱ्यांनी ताट-वाटी वाजवीत ग्रामपंचायतीला विविध विकास कामाकरिता मिळालेला निधी व केलेल्या खर्चात झालेला भ्रष्टाचार गटविकास अधिकारी यांच्या … Read more

जमीन हडपल्याप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश 

औरंगाबाद प्रतिनिधी ।  कागदपत्रांवरुन शासनाच्या इनामी जमिनीची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याचे सकृदर्शनी निष्पन्न होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता.वि. नलावडे आणि न्या. के.के. सोनवणे यांनी सोमवारी (दि.१० ) दिले. मात्र, १९९१ साली सदर जमीन देशमुख … Read more

अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर !

Anna Hajare

अहमदनगर| लोकपाल बिलासाठी उपोषण करणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आता स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव मिळावा व लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी राळेगणसिद्धी या आपल्या गावी उपोषण करत आहेत. अण्णांच्या ३८ व्या पत्राला पंतप्रधान कार्यालयाकडून अवघ्या एका ओळीत उत्तर मिळाले. आज त्यांचा आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. “प्रिय श्री अण्णा हजारे जी, आपक पत्र प्राप्त … Read more