RBI ने ‘या’ बँकेवर ठोठावला मोठा दंड; जाणून घ्या तुमच्या पैशावर याचा काही परिणाम होईल का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय रिझर्व्ह बँकेने शिमला येथील हिमाचल प्रदेश राज्य सहकारी बँकेला 40 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नाबार्डने जारी केलेल्या काही नियमन मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, ‘मॉनिटरींग अँड रिपोर्टिंग सिस्टमवरील फसवणूकी-मार्गदर्शक तत्त्वांचा आढावा’ मध्ये समाविष्ट असलेल्या नियामक निर्देशांचे पालन न करण्यासाठी राष्ट्रीय … Read more

करोना काळात बँकेत जाण्याची पडणार नाही गरज; SBI सोबत अजुन काही बँक देतायत ATM वर ‘या’ सुविधा

नवी दिल्ली । आतापर्यंत आपण फक्त रोकड काढण्यासाठी किंवा बँक खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी बँकेच्या एटीएमचा वापर केला असेल, परंतु एटीएममधून आपण बर्‍याच सेवांचा लाभ घेऊ शकता हे आपल्याला माहित आहे काय? वास्तविकता अशी आहे की, एटीएम आता एक अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. वास्तविक, पूर्वी जिथे बँकांमध्ये लांब लाईन लावल्यानंतर बरेच तास उभे राहून काम … Read more

ATM कार्डला सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स! सावधगिरी बाळगा आणि नुकसान टाळा!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एटीएम कार्ड ही आजच्या काळातील एक गरजेची वस्तू झाली आहे. एटीएम मशिन मधून पैसे काढणे खूप सोपे आणि शारीरिक कष्ट वाचवणारे आहे. पण अनेक ठिकाणी यामार्फत फ्रॉड केले जाते. वापरकर्त्याला नुकसान झाल्यानंतर याबाबत माहिती मिळते. त्यावेळी वेळ हातातून गेलेली असते. पण वेळीच सावध झाले आणि काही खबरदारी घेतली तर, यामध्ये होणाऱ्या … Read more

Budget 2021: इन्फ्रा प्रोजेक्ट्सना अर्थसहाय्य करण्यासाठी नॅशनल बँक बनवण्याची तयारी, अर्थसंकल्पात होऊ शकते घोषणा

नवी दिल्ली | येत्या अर्थसंकल्पात सरकार मोठ्या पायाभूत प्रकल्पांना (Infrastructure Projects) फायनान्स करण्यासाठी स्वतंत्र बँक तयार करण्याची घोषणा करू शकते. या बँकेचे नाव नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट असू शकते. सूत्रांकडून याबाबत खास माहिती मिळाली आहे. ही माहिती हे दर्शवते की, नॅशनल बँकेकडून या इन्फ्रा प्रकल्पांना फायनान्स करण्यासाठी टॅक्स फ्री बॉन्डस, इन्शुरन्स आणि … Read more

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दिलासा मिळणारी बातमी, सरकार जाहीर करू शकते 14,500 कोटी रुपये

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या वेळी व्याजावरील व्याज शिथिल करून बँकांवरील ओझे कमी करण्यासाठी मार्च महिन्यात अर्थ मंत्रालय 14,500 कोटी रुपये बँकांमध्ये ठेवू शकते. वित्त मंत्रालयाला 12 बँकांच्या गेल्या सहा महिन्याची कामगिरीची माहिती मिळाली होती. ज्यामध्ये नियामक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पंजाब आणि सिंध बँकेला 5,500 कोटींची आवश्यकता होती. अशा परिस्थितीत सरकारने गेल्या महिन्यात इक्विटी शेअर्सच्या … Read more

Pre-Budget चर्चेसाठी अर्थमंत्र्यांच्या बैठकीच्या फेरीला आजपासून सुरुवात, सर्वात आधी कोणाशी चर्चा होणार हे जाणून घ्या

नवी दिल्ली । 2021-22 या आर्थिक वर्षासाठी मंत्रालयाच्या (Ministry of Finance) पातळीवर तयारी सुरू झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) या आजपासून विविध भागधारकांशी बैठकीवर चर्चा करणार आहेत. यावेळी कोरोना विषाणूच्या साथीमुळे अर्थमंत्र्यांची ही बैठक ई-मीटिंगच्या माध्यमातून आयोजित केली जाईल. वित्त मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये असे … Read more

कोरोना काळात अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी विकले ‘या’ कंपन्यांचे शेअर्स, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी एप्रिल ते जून 2020 या तिमाहीत त्यांच्या मालकीच्या अनेक कंपन्यांचे सर्व शेअर्स विकले. त्यांचे विकलेले शेअर्सच्या किंमती या एक अब्ज डॉलर्सपर्यंत असू शकतात. यावेळी बफेने अमेरिकेतील मोठ्या वित्तीय संस्थांमधील आपला हिस्सा कमी केला. अमेरिकेच्या मार्केट रेग्युलेटरने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनला सांगितले आहे की, वॉरेन बफेच्या बर्कशायर … Read more

खरंच…म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून १५ वर्षात मिळू शकतात २ कोटी रुपये ? त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोक बर्‍याचदा फायनान्शिअल एक्सपर्टसना म्युच्युअल फंड मधून करोड़पति होण्यासाठीचा प्रश्न विचारतात. यावर, या एक्सपर्टसचे उत्तर हो असे असते पण अटींसह. ते म्हणतात की इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये थोड्या थोड्या पैशांची गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळवायचा हा एक उत्तम मार्ग आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घ मुदतीसाठी मोठे रिटर्न देण्याची क्षमता असते. त्यांनी महागाईवर … Read more

अर्थसंकल्प: २०१९ मत-मतांतरे

Budjet

#Budget2019 | केंद्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प शुक्रवारी हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत मांडला. विविध योजनांची खैरात करण्यात आली. शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग या सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. परंतु, प्रश्न पुढे येतो, तो एवढा पैसा आणणार कुठून? यावरूनच या अर्थसंकल्पावर खूप टीका टिप्पणी आणि समर्थनही देशभरातून होत आहेत. दिग्गजांनी मांडलेली मते : “अर्थसंकल्पातील तरतुदींचा … Read more