बारावीत अपयश आलं तर खचून जाऊ नका; ‘या’ IAS अधिकार्‍यांचे गुणपत्रक पाहिलंत तर म्हणाल…

हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्र ।आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक वेळा परीक्षेतील गुणांना महत्व दिले जाते. गुणांवर मुलांचे भवितव्य आहे असे वारंवार सांगितलं जातं. त्यासाठी आई वडील आणि नातेवाईक मुलांच्या मागे अभ्यास करण्यासाठी तगादा लावतात. त्यामुळे अनेक वेळा मुलं ताण तणावाखाली जाऊन चुकीचे पाऊल टाकतात. दहावी आणि बारावी त्यात बोर्डचा निकाल म्हंटल की मुलांना गुणांची आणि भविष्याची चिंता … Read more

रसभरीवर टीका करणाऱ्या IAS अधिकाऱ्यावर स्वरा भास्कर भडकली; म्हणाली…

मुंबई । आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी चर्चेत येणारी अभिनेत्री आता तिच्या रसभरी या वेबसिरीजमुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. ही अभिनेत्री आणखी कुणी नसून स्वरा भास्कर आहे. ‘रसभरी’ सीरिजमधील अश्लिल दृश्यांवर सातत्याने टीका होत आहे. आयएएस अधिकारी संजय दीक्षित यांनी देखील ‘रसभरी’वरुन स्वरा भास्करवर निशाणा साधला होता. त्यांच्या ट्विटवर आता स्वराने प्रत्युत्तर दिलं आहे. हा व्यक्ती खरंच IAS … Read more

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवर IPS अधिकाऱ्याची भावनिक पोस्ट; म्हणाले काश…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणामुळे केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर बिहारची आयएएस आणि आयपीएस लॉबीही हादरली आहे. बिहारचे आयपीएस विकास वैभव यांनी सुशांतसिंग राजपूत याच्याबद्दल एक अत्यंत भावनिक पोस्ट टाकली आहे, जी प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. विकास वैभव यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” काय घाई होती, सुशांतसिंग … Read more

कोरोना व्हायरसचे अपडेट देशाला देणारा हा अधिकारी कोण? घ्या ‘या’ खास गोष्टी जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरसचे संकट वाढत आहे. दररोज नवीन लोकांना संसर्ग होत आहे. या सर्वांच्या दरम्यान प्रत्येकजण दररोज मोदी सरकारच्या आयएएस अधिकाऱ्याच्या पत्रकार परिषदेची प्रतीक्षा करीत आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव म्हणून काम करणाऱ्या या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे लव अग्रवाल आणि दररोज संध्याकाळी चार वाजता मंत्रालय कोरोना विषाणूबद्दल ते देशातील ताज्या स्थितीबद्दल सांगतात. … Read more

बेजबाबदारपणाचा कळस; IAS अधिकारीचं होम क्वारंटाइनमधून पळाला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले काही दिवस होम क्वारंटाइनमध्ये असलेले काही लोक घरातून पळून जाण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासन वारंवार अशा लोकांना होम क्वारंटाइनचे पालन करण्याची विनंती करत आहेत. मात्र, काही बेजबाबदार माणसं प्रशासनाच्या आवाहनाकडे कानाडोळा करत आहेत. करोनाचा संसर्गाचे गांभीर्य अजूनही त्यांना नसल्याचं त्यांच्या घराबाहेर पडण्याच्या कृतीवरून दिसत आहे. दरम्यान, खुद्द प्रशासनातील व्यक्तीनेच नियमांचं … Read more

विद्यार्थिनीच्या ‘मला IAS व्हायचंय’ या कवितेनं जिल्हाधिकारी भारावले

सोलापूरमधील श्राविका शाळेच्या मुलींनी बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून येण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निमंत्रण दिले. त्यावेळी एका विद्यार्थिनीने जिल्हाधिकाऱ्यांना मला IAS व्हायचंय ही कविता सादर केली. हि कविता ऐकून जिल्हाधिकारी हि भारावून गेले.

१ लाखाची लाच स्वीकारताना IAS अधिकाऱ्याला अटक

भुवनेश्वर : १ लाखाची लाच स्वीकारताना आयएएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. ओडिशा राज्याच्या राज्य सुरक्षा दलाने ही कारवाई केली आहे. बिनय केतन उपाध्याय असे त्या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. बिले मंजूर करण्यासाठी त्याने ही लाच स्वीकरली. Odisha: State Vigilance Department today arrested Binay Ketan Upadhyay, an IAS officer in Bhubaneswar while he was accepting bribe … Read more

महाराष्ट्र कन्या प्रांजल पाटील बनली पहिली महिला नेत्रहीन उपजिल्हाधिकारी

आधी अंधत्व आणि त्यानंतर सरकारची डोळेझाक. अडथळ्यांची शर्यत पार करत पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नेत्रहीन प्रांजल पाटीलने आणखी एक गड सर केला आहे. केरळ मधील तिरुअनंतपुरमची उपजिल्हाधिकारी म्हणून मराठमोळी प्रांजल रुजू झाली आहे.

अजोय मेहता महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव ?

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. देशात लोकसभेची आचारसंहिता सुरु असल्याने त्यांची या पदी नियुक्ती नकरता त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अजोय मेहता यांची येत्या एक दोन दिवसात राज्यांच्या मुख्य सचिव पदी नेमणूक केली … Read more

UPSC साठी चालु घडामोडी चा अभ्यास कसा/का करायचा…?? 

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 27 | नितिन बऱ्हाटे असंख्य घडामोडी आपल्या आजुबाजूला घडत असतात आणि आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या त्याचे साक्षीदार असतो, या घडामोडी आपल्या आयुष्यावर कमी-जास्त प्रमाणात कायम परिणाम करीत असतात. या “चालु घडामोडी मागील भुतकाळ आणि त्यांचा भविष्यकाळ आपल्या जगण्याचा वर्तमान असतो”. भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी भुतकाळाच्या प्रभावी हाताळणीतुन कार्यक्षम वर्तमान आपल्याला दररोज उभा … Read more