मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मोदींना पत्र ; केल्या या मागण्या…

Raj Thackarey

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वेगाने वाढते आहे. तसेच राज्यात आज(14 एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी म्हंटले आहे की,’ … Read more

Cipla अमेरिकेतून 8.8 लाख औषधांची पॅकेट्स परत मागवत आहे? यामागील कारण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सिप्ला (Cipla) अमेरिकेच्या बाजारातून गॅस्ट्रिक अल्सरच्या उपचारात वापरल्या जाणार्‍या औषधाची 8.8 लाख पाकिटे परत मागवत आहे. यूएस फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (USFDA) च्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे. फार्मास्युटिकल कंपनी अमेरिकेच्या बाजारपेठेत 10mg, 20mg आणि 40mg ची क्षमता असलेल्या एसोमेप्रझोल मॅग्नेशियम (esomeprazole magnesium) ड्रग्स परत मागवत आहे. कंपनी औषधे परत का … Read more

वडिल कुपोषित बालकांसाठी करतात काम; मुलगा UPSC परिक्षेत चमकला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर झाले आहेत. देशभरातून ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऋषिकेश देशमुख यांनी या यादीत ६८८वा रँक मिळविला आहे. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळविले आहे. ते कॉमर्स शाखेतून पदवीधर आहेत तसेच त्यांनी एम ए पोलिटिकल सायन्स आणि एम ए इकॉनॉमिक्स केले आहे. महाविद्यालयात शिकत … Read more

देशातील अर्धे जिल्हे कोरोनाग्रस्त, ‘ही’ १० ठिकाणे बनलेत कोरोना हॉटस्पॉट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ६ एप्रिलपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग भारतातील जवळपास अर्ध्या जिल्ह्यात पसरला आहे. बहुतेक प्रकरणे हि मुंबई आणि नवी दिल्लीसह देशातील सर्वाधिक प्रभावित १० जिल्ह्यांमधील आहेत.इंडिया टुडे डेटा इंटेलिजेंस युनिट (डीआययू) ला आढळले की ६ एप्रिल पर्यंत देशातील एकूण ७२७ जिल्ह्यांपैकी कोरोना विषाणू ३३० जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. भारतात कोविड -१९च्या संसर्गाची पुष्टी झालेल्या … Read more

सुजितसिंह ठाकूर यांना गोपीनाथ गडावरील मेळावा भोवला?

मराठवाड्यातील नेते सुजितसिंह ठाकूर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित मानण्यात येत होते. परंतु एका रात्रीत ठाकूर यांच्या ऐवजी दरेकर यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. 

परभणी जिल्ह्यात प्रचार तोफा थंडावल्या…

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया २१ ऑक्टोबर रोजी राज्यभरात पार पडणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निकालापर्यंत पारदर्शीपणे पार पाडावी, मतदात्यांना निर्भयपणे मतदान करता यावे आणि कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत.