नोकरी जाण्याची बाळगू नका भीती! मोदी सरकार आहे पाठीशी; आणली ‘ही’ नवी योजना
नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे देशाचं अर्थकारण मंदावलं आहे. याची सगळ्यात जास्ती झळ खासगी क्षेत्रातील उद्योगांना बसली आहे. अशात व्यापार कमी झाल्यानं अनके कंपन्या नोकर कपात करण्याच्या तयारीत आहेत. म्हणून जर तुम्ही खासगी क्षेत्रातील कंपनीत काम करत आहात आणि जर नोकरी जाण्याची चिंता सतावत असेल तरी काळजी करू नका. तुम्हाला ‘अटल बिमित व्यक्ती कल्याण’ या योजनेता लाभ … Read more