दिल्ली हिंसाचार: काँग्रेस नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट, अमित शहांना पदावरून हटवण्याची केली मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली हिंसाचाराबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन सादर करून आपला निषेध नोंदविला आहे. राष्ट्रपतींना निवेदन दिल्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या , ”आम्ही नागरिकांचे जीवन, स्वातंत्र्य आणि संपत्ती सुरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे.” यासह दिल्लीतील हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यास अपयशी … Read more

दिल्ली हिंसाचार: अखेर पंतप्रधान मोदींनी सोडलं मौन, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सुरु असलेल्या हिंसाचारावर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडत नागरिकांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना शांती कायम राखण्याच आवाहन केलं आहे. आपल्या ट्विट मध्ये मोदी म्हणाले,”दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न … Read more

देशातील नागरिकांनी हिंसाचार,भीती पसरवणाऱ्यांपासून सावध रहावे; सोनियांच्या आरोपाला सीतारमण यांचे प्रत्युत्तर

संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मांडल्यापासूनच विरोधी पक्षकाडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर नागरिकांनीही रस्त्यावर उतरून मोठा विरोध दर्शविला आहे

सोनिया-पवार यांच्या भेटीत सत्तास्थापनेवर चर्चाचं न झाल्याने शिवसेनेची कोंडी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरु झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत दाखल आहेत. राज्यात अजूनही सत्ताकोंडी कायम आहे. अशा परिस्थिती पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. राज्यात सरकारस्थापनेच्या दृष्टिने याभेटीकडे सर्वांचे लागून होते. मात्र, याभेटीत शिवसेनेला पाठींबा देण्याबद्दल चर्चाच झाली नसल्याचे पवार यांनी सांगितलं. त्यामुळं शिवसेनेची कोंडी तर झाली नाही न असा सवाल उपस्थित झाला आहे.

सोनिया गांधींचा शरद पवारांना फोन, सत्तास्थापनेचा तिढा सुटणार?

विशेष प्रतिनिधी | राज्यात सत्तास्थापनेचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन एकमत नसल्याचे घडामोडींवरुन दिसत आहे. अशात आता शरद पवार यांना सोनिया गांधी यांनी फोनवर चर्चा केल्याचे समजत आहे. सोनिया गांधी यांनी शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांना चर्चेसाठी पाठवले आहे. त्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे, … Read more

काय आहे सोनिया गांधी यांच्या मनात? काँग्रेस आमदारांशी साधला फोनवरून संपर्क

शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा कि नाही याबाबत सोनिया यांच्या घरी खलबतं सुरु आहेत. अशा वेळी सोनिया गांधी यांनी काँग्रेस आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी आता संपर्क साधला आहे. दरम्यान उद्धव यांची सोनियांसोबत फोनवर चर्चा झाल्याने सोनिया आपल्या आमदारांचे मत विचारात घेण्याच्या दृष्टीने त्यांच्या आमदारांशी संपर्क साधला असे यामागचे कारण समोर येत आहे.

१० जनपथवरून होणार सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय

सत्तास्थापनेचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात आहे. सध्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील १० जनपथ निवास्थानी महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा कि नाही याबाबत सोनिया यांच्या घरी खलबतं सुरु आहेत. अशा वेळी काँग्रेस मधील मोठा गट सत्तास्थापनच्या बाजूने आहे मात्र सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यास प्रतिकूल आहेत अशी माहिती समोर येत आहे.

काँग्रेसची पहिली यादी झाली लीक ; यादीत आहेत या बड्या नेत्यांची नावे

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक शुक्रवारी सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली यासाठी पार पडली. या बैठकीसाठी बाळासाहेब थोरात नवी दिल्लीला गेले होते. त्यांनी आमची ४५ जागांवर चर्चा झाल्याचे म्हणले आहे. त्याच प्रमाणे एकूण ८५ जागांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. त्याच प्रमाणे १५० जागी निवडणूक लढण्यास आमचा पक्ष सक्षम आहे. मात्र काही जागा आमच्या … Read more

म्हणून २०१४ साली लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊन देखील अरुण जेटली झाले होते अर्थमंत्री

नवी दिल्ली |  भाजप पक्ष असा पक्ष आहे की त्या पक्षाकडे अर्थमंत्री पदावर भासवण्यासाठी हुशार चेहऱ्यांची नेहमी कमी असते. त्यामुळे अरुण जेटली यांची लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊन देखील अर्थमंत्री पदी वर्णी लागली होती. त्याचे झालेले असे की नरेंद्र मोदी यांना आपल्या जवळच्या व्यक्तीला या पदावर बसवायचे होते. मात्र त्यांना अरुण जेटली यांना पर्याय दिसत नव्हता. … Read more

काँग्रेस अध्यक्षाची आज होणार घोषणा ; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याला मिळणार अध्यक्ष पद

नवी दिल्ली |  स्वातंत्र्यानंतर देशात सर्वाधिक काळ सत्ता गाजवणा-या कॉंग्रेसची आता मात्र पुरती दैना झाली आहे.१३४ वर्षाच्या कॉंग्रेस पक्षाला आता आतून गटबाजीने पोखरले आहे. २०१४ मध्ये देशात मोदी लाट आली आणि ती कायम राखत २०१९ मध्येही देशात मोदी सरकार भाग २ हा अध्याय आरंभला आहे. अशात काँग्रेसची अवस्था बिन अध्यक्षाचा पक्ष अशी आहे. त्यामुळे आज … Read more