ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अ‍ॅलिस पेरी मुरली विजयसोबत डिनर डेटवर जाण्यासाठी तयार,मात्र ठेवली ‘ही’ अट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडेच भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजयने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अ‍ॅलिस पेरीबरोबर डिनर डेटवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.वास्तविक, चेन्नई सुपर किंग्जच्या इन्स्टाग्राम पेजवरील लाईव्ह सेशन दरम्यान त्याला विचारण्यात आले होते की लॉकडाऊन संपल्यानंतर कोणत्या दोन क्रिकेटपटूंबरोबर तुला डिनरला जायला आवडेल.भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनसह मुरली विजयने या अ‍ॅलिस पेरीची निवड केली. … Read more

‘या’ भारतीय फलंदाजाला बाद करणे होते सर्वांत कठीण; ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेटलीचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे दिग्गज फलंदाज असलेले सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी एका दशकापेक्षा जास्त काळ जगातील अनेक गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले होते. या सर्व फलंदाजांनी मिळून जगातील सर्वात मजबूत गोलंदाजीविरूद्ध खोऱ्याने धावा केल्या.यापैकीच एक भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण आहे ज्याने जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांचा सामना केला. अलीकडेच आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट … Read more

…जेव्हा शारजाहमधील त्या ‘डेझर्ट स्टोर्म’ सामन्यानंतर सचिनला त्याच्या भावाला फटकारले जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देव म्हणतात. कारकीर्दीत असंख्य वेळा सचिनने आपल्या दमदार खेळाने भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य आणले आहे.त्याने अशा काही इनिंग्स खेळलेल्या आहेत ज्यांच्या आठवणी अजूनही क्रिकेट चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत आणि त्यांना त्या कधीही विसरता येणार नाहीत.१९९८ मध्ये सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध असाच एक दमदार खेळी केली होती,ज्याला ‘डेझर्ट … Read more

सचिनला आठवले कसोटी क्रिकेटमधील आपले’सर्वोत्कृष्ट सत्र’, स्टेन आणि मॉर्केलने कसे सतावले?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीच्या आजारामुळे सर्व खेळांचे काम सध्या थांबले आहे. ज्यामुळे सर्व खेळाडू घरीच राहून सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत.या मालिकेत क्रिकेटचा देव म्हणवल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याचे नावही जोडले गेले आहे. त्याचा एक व्हिडिओ बीसीसीआयने नुकताच पोस्ट केला असून त्यास ‘लॉकडाउन डायरी’ असे नाव दिले आहे.या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरने … Read more

शारजामध्ये वाळूच्या वादळाच्या पार्श्वभूमीवर कोणती योजना आखलेली,याबाबत सचिनने केला खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना या साथीच्या आजारामुळे सर्व खेळांचे काम थांबले आहे.ज्यामुळे सर्व खेळाडू घरीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत.या भागात बीसीसीआयने क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यास ‘लॉकडाउन डायरी’ असे नाव दिले.या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकरने १९९८ मध्ये शारजा येथे खेळल्या गेलेल्या कोका-कोला कप मधील सामना आठवला … Read more

गंभीरच्या नजरेत गांगुली आणि धोनी नाही तर हा अनुभवी गोलंदाज आहे सर्वोत्कृष्ट भारतीय कर्णधार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने सौरव गांगुलीच्या नेतृत्वात आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्याला राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांच्या नेतृत्वात खेळण्याची संधी मिळाली पण धोनीच्या नेतृत्वात त्याने २००७ टी -२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक हे दोन विश्वचषक जिंकले.युवा विराट कोहली शानदार फॉर्ममध्ये असताना गंभीरने भारतीय कसोटी संघात पुनरागमन … Read more

मियांदादच्या या गोष्टीवर रागावले होते इरफान पठाणचे वडिल म्हणूनच ड्रेसिंग रूममध्ये भेटण्याची होती इच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय अष्टपैलू इरफान पठाणने पाकिस्तान दौऱ्यादरम्यान जावेद मियांदादने केलेल्या वक्तव्यामुळे वडील खूपच निराश झाल्याचे उघड केले आहे.२००३-०४ मध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा केला होता आणि मियांदाद त्यावेळी पाकिस्तान संघाचा प्रशिक्षक होता. त्यावेळी मियांदाद म्हणालेला की पठाणसारखे गोलंदाज पाकिस्तानच्या गल्लीबोळात सापडतात. मियांदादच्या या टीकेनंतर पठाणचे वडील निराश झाले आणि मालिका संपल्यानंतर … Read more

चार दिवसीय कसोटी सामन्याच्या आयोजनावर लक्ष्मण सहमत नाही,याबाबत केले मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने चार दिवसांच्या कसोटी सामन्यावरील सूचनेला नकार दिला आहे.तो म्हणाला की या खेळाचे हे प्रारूप कमी केल्यास त्याचा अपेक्षित निकाल लागण्याची शक्यताही कमी होईल. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रम क्रिकेट कनेक्टमध्ये लक्ष्मण म्हणाला की, “मी चार दिवसांच्या क्रिकेट कसोटी सामन्यास कसलीही पसंती देत ​​नाही. पाच दिवस या स्वरूपामध्ये योग्य … Read more

कसोटी क्रिकेटला रोमांचित बनवण्यासाठी नासिर हुसेनने दिली ‘हि’ मोठी सूचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटपट क्रिकेटच्या युगात इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने नुकतेच एक मोठे विधान केले आहे. कसोटी क्रिकेट लोकप्रिय आणि जिवंत ठेवण्यासाठी दर्जेदार खेळपट्ट्या असणे महत्वाचे आहे, असे नासिर हुसेन याचे मत आहे. स्टार स्पोर्ट्स प्रोग्राम क्रिकेट कनेक्टमध्ये हुसेन म्हणाला, “मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे जर सपाट खेळपट्ट्या असतील जशा … Read more