…म्हणून काँग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढेल; रामदास आठवलेंच भाकीत

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप कडून नेहमीच हे सरकार पडणार अशा शक्यता पसरवल्या गेल्या. दरम्यान आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील आता काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढेल अस भाकीत केलं आहे. ते सातारा येथे बोलत होते. आठवले म्हणाले, राज्यात काँग्रेस पक्ष हा महाविकासआघाडीवर नाराज असून हा पक्ष सत्तेतून लवकरच बाहेर … Read more

काही लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दुकानं चालवतात ; राऊतांचा आठवलेंवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. काही लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दुकानं चालवतात. तसेच त्यांच्याच नावाने संसदेत जातात, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते औरंगाबादमधील जय भीम फेस्टिव्हलमध्ये आयोजित मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते. संजय राऊत म्हणाले, देशात … Read more

उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भीमाचे…नाही काही कामाचे – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्धवजींचे सरकार नाही रामाचे…नाही भीमाचे…नाही कामाचे अशा आपल्या खास कवी अंदाजात राज्यसभा खासदार आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड इथल्या दिवेकर वाडी येथे आदिवासी कल्याण मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. … Read more

शरद पवारांचा ‘तो’ दावा आठवलेंनी फेटाळला ; म्हणाले की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारी मंडळी ही सत्ताधाऱ्यांपैकीच होती असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर देत पवारांचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली. 26 जानेवारीला दिल्लीतील हल्ला … Read more

राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि …; रामदास आठवलेंचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आपल्या भाषण शैली आणि कवितांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोलाचा सल्ला दिलाय. राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी, असा सल्ला रामदास आठवलेंनी राहुल गांधींना दिलाय. लोकसभेत … Read more

शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त ‘पब्लिस्टिटी स्टंट’; रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आंदोलन आक्रमक झाला नव्या कृषी कायद्यांविरोधात किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे. शेतकऱ्यांच्या या मोर्चाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी खळबळजनक विधान केलं आहे. “मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान … Read more

औरंगाबादचे नाव बदलण्यास आरपीआयचा तीव्र विरोध – रामदास आठवले

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा सध्या राज्यात जोरदार चर्चेत आहे. शिवसेनेकडून औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या हालचाली सुरू असतानाच महाविकास आघाडीतील सत्तेचा वाटेकरी असलेल्या काँग्रेसने मात्र यासाठी तीव्र विरोध केला आहे. यावरून आता महाविकास आघाडी मधेच ठिणगी पडली आहे. दरम्यान, केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या रिपाइं पक्षानेही नामांतरणाला आपला विरोध दर्शवला आहे.औरंगाबादच्या नामांतरणावरुन आता चांगलंच … Read more

नव्या वर्षासाठी रामदास आठवलेंनी कवितेतून दिल्या ‘हटके’ शुभेच्छा ; म्हणाले की …

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले हे नेहमीच वेगवेगळ्या कविता करत असतात. आता 2020 वर्ष संपल असून आता नवीन वर्ष सुरू झालं आहे. लोक नवीन वर्षामध्ये समृद्धीची इच्छा करुन एकमेकांना संदेश पाठवत आहेत. 2021 मध्ये कोरोना साथीच्या आजारापासून लोकांची सुटका व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री … Read more

संजय राऊत यांनी ‘त्या’ 120 लोकांची यादी ईडीकडे सोपवावी – रामदास आठवले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून ईडी काम करीत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तसेच बेहीशोबी मालमत्ता कमविणाऱ्या भाजपातील 120 लोकांची यादी आपल्याकडे असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला … Read more

अजित पवार पुन्हा भाजप सोबत जाणार ?? आठवलेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

aathawale ajit dada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारचा पाठिंबा काँग्रेस कधी काढेल हे सांगता येत नाही. एकदा काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा आमच्याकडे आलेच म्हणून समजा,’ असा खळबळजनक दावा आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. दरम्यान आठवलेंच्या या दाव्याने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषद … Read more