घरोघरी डॉक्टर झालेत! कोणी म्हणतं गोमूत्र प्या, कुणी म्हणतं लसूण खा, दिवे लावा – राज ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”घरोघरी डॉक्टर झालेत. कोणी म्हणतं गोमूत्र प्या, कुणी म्हणतं लसूण खा, दिवे लावा तुम्हीच डॉक्टर होत असाल तर राज्यातले वैद्यकीय कर्मचारी का मेहनत करताहेत असा परखड सवाल राज ठाकरे यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदींनी ५ एप्रिलला दिवे लावायच्या … Read more

लॉकडाउन उठवण्यापेक्षा केंद्र सरकार घेऊ शकते ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लागू केला. येत्या १४ एप्रिलला हा लॉकडाउन संपणार आहे. दरम्यान, दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढत असताना सरकार लॉकडाउनचा कालावधी वाढवणार का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. अशा वेळी लॉकडाउनबाबत एक महत्वाची बातती समोर आली आहे. येत्या २४ एप्रिलला एकाच वेळी … Read more

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला ‘टीम इंडिया’ म्हणून विजयी करा: मोदींनी साधला खेळाडूंशी संवाद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विराट कोहली, पीव्ही सिंधू, सचिन तेंडुलकर यांच्यासह प्रमुख खेळाडूंना कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आणि या साथीच्या विरूद्ध जागतिक लढाईत ‘टीम इंडिया’ म्हणून भारताला विजयी करण्यासाठी लोकांना जाणीव करून द्यायचे आवाहन केले.पंतप्रधान बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, ज्येष्ठ सचिन तेंडुलकर आणि सध्याचा कर्णधार विराट कोहली यांच्यासह देशातील ४० … Read more

दिवे लावा, टाळ्या वाजवा हे सांगणं पंतप्रधानांचं काम आहे का?- बाळासाहेब थोरात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ एप्रिलला नागरिकांना दिवे लागण्याचं आवाहन केलं. मोदींच्या या आवाहनावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कडाडून टीका केला आहे. लोकांना जास्तीत जास्त मदत करणे गरजेचं आहे. टाळ्या वाजवा, दिवे लावा हे सांगणं पंतप्रधानांचं काम आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनाचं संकट … Read more

पंतप्रधान मोदींनी जनतेकडून मागितली ९ मिनिटे, बॉलिवूड सेलिब्रिटींनी दर्शविला पाठिंबा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. व्हायरसला अटकाव करण्यासाठी २१ दिवस लॉकडाउनची घोषणा केली आहे. आज पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा जनतेला संबोधित केले आहे. ज्यामध्ये त्याने लोकांकडून ९ मिनिटे मागितली आहेत. या मिनिटांत त्यांनी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता प्रकाश पसरवण्यास सांगितले.५ एप्रिल रोजी, देशातील सर्व लोक त्यांच्या घराचे दिवे … Read more

मोदींच्या आवाहनानंतर ट्विटरवर मिम्सचा पाऊस; हसून-हसून तुमचंही दुखायला लागेल पोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या संकटाशी सामना करताना आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून संबोधन केलं. गेल्या वेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यासाठी मोदींनी लोकांना थाळीनादचे आवाहन केलं होत. याही वेळी त्यांनी जनतेला एक आवाहन केलं आहे. येत्या रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटाला घरातील वीज बंद करून दिवे, मेणबत्ती जाळून … Read more

पीएम मोदी व्हिडिओ कॉलद्वारे सौरव गांगुली,सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्याशी करणार चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ या साथीचा प्रसार रोखण्यासाठी राष्ट्रीय लॉकडाऊन दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, दिग्गज सचिन तेंडुलकर आणि विद्यमान कर्णधार विराट कोहली यांच्यासह भारताच्या सर्वोच्च क्रिकेट नेत्यांशी चर्चा करतील. सर्व क्रीडा कार्यक्रम सध्या बंद आहेत आणि सामान्य जीवन केव्हा होईल हे स्पष्ट नाही. बहुप्रतिक्षित इंडियन प्रीमियर लीगलाही १५ … Read more

मोदींच्या आवाहनाला चिदंबरम यांचे प्रतिआवाहन; म्हणाले, आम्ही दिवे लावू पण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या संकटाशी सामना करताना आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून संबोधन केलं. गेल्या वेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढण्यासाठी मोदींनी लोकांना थाळीनादचे आवाहन केलं होत. याही वेळी त्यांनी जनतेला एक आवाहन केलं आहे. येत्या रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटे दिवे जाळून सामूहिक शक्ती दाखवा असे आवाहन … Read more

मोदींच्या ५ एप्रिलच्या आवाहनावर भाष्य करत रोहित पवारांनी केले ‘हे’ नवे आवाहान

अहमदनगर प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी आज सकाळी देशाला उद्देशून एक व्हिडिओ मेसेज सोशल मिडियावर प्रसारित केला. याद्वारे पंतप्रधान मोदींनी नागरिकांना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जातात दिवे घेऊन घराच्या बाहेर जमायला सांगितले. मोदींच्या या आवाहनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधानांच्या आवाहनावर भाष्य करत नागरिकांना आणखी एक आवाहन केले आहे. … Read more

फळबाग शेतकर्‍यांना वाचवण्यासाठी रोहित पवारांनी केली पंतप्रधान मोदींकडे ‘ही’ विनंती

पुणे प्रतिनिधी | कोरोना व्हायरसमुळे देशभर सध्या लाॅकडाउन आहे. सर्व छोटे मोठे उद्योग बंद असल्याने कोरोनाचा अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होताना दिसत आहे. उद्याग व्यवसायांसोबतच शेतकर्‍यांवरही याचा परिणाम पडला आहे. अनेक फळबाग शेतकर्‍यांचा शेतीमाल दळणवळना अभावी शेतातच पडून आहे. तेव्हा अशा फळबाग शेतकर्‍यांना वाचवण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली आहे. … Read more