राज्यात पूल टेस्टिंग व प्लाझ्मा थेरपीला केंद्र सरकारची मान्यता- राजेश टोपे

मुंबई । कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार सर्व उपाययोजना करत असून राज्याकडून गेल्या काही दिवसांपासून केली जात असलेली मागणी आता केंद्र सरकारने मान्य केली आहे. राज्यात पूल टेस्टिंग आणि प्लाझ्मा थेरपी उपचार करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे, या पार्श्वभूमीवर आज … Read more

लॉकडाऊनमध्ये गरिबांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयन्त पुरेसे नाहीत- अभिजित बॅनर्जी

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या गरीबांसाठी भारत सरकारने पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत, अशी प्रतिक्रिया नोबेल विजेते अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी दिली. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी सरकारला गरीबांसाठी आणखी बरंच काही करण्याची गरज असल्याचं म्हटलं. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारकडून गरीबांच्या खात्यात थेट अर्थसहाय्य आणि अन्न सुरक्षा उपलब्ध करुन देणे असे उपाय केले … Read more

केंद्राची मोठी घोषणा! डॉक्टरांवर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार

नवी दिल्ली । डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात आता अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत केली. देशातील कोरोना संकट काळात देवदूत म्हणून लोकांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे. डॉक्टरांवर, आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेले हल्ले मुळीच सहन केले जाणार नाहीत. असे … Read more

रुपयाने गाठला निचांक; मोदी सरकारच्या चिंतेत वाढ

मुंबई । जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि करोना बळींची संख्या वाढल्याने आज चलन बाजारात मोठी उलथापालथ दिसून आली. डॉलरच्या तुलनेत आज रुपयाने ७६.९१ चा सार्वकालीन नीचांक गाठला.  रुपयातील अवमूल्यन झाल्याने केंद्र सरकारच्या चिंतेत भर पडणार आहे. याचसोबत आयात बिलासाठी जादा खर्च करावा लागणार आहे.भांडवली बाजारात परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावला आहे. एप्रिलमध्ये आतापर्यंत परकी … Read more

गरिबांच्या खात्यात 7 हजार 500 रुपये जमा करा; काँग्रेसची मोदी सरकारला मागणी

नवी दिल्ली । देशातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या बँक खात्यात मोदी सरकारने जमा केलेली मदत अपुरी आहे. त्यामुळे सरकराने त्यांच्या खात्यात 7,500 रुपये टाकावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारकडे करण्यात आली आहे. याचबरोबर प्रत्येक जनधन खाते, पेन्शन खाते आणि पीएम किसान खात्यात ही रक्कम सरकारने जमा करावी अशी मागणीही काँग्रेसने … Read more

लाॅकडाउनमध्ये पंतप्रधान सर्वच भारतीयांना १५ हजार देत आहेत काय? जाणुन घ्या सत्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता देशातील लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे २०२० पर्यंत देशात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. देशाला दिलेल्या संदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आतापर्यंत जसे करत आहोत,त्याच पद्धतीने ३ मे पर्यंत सर्वानी लॉकडाऊनचे पालन करावे लागेल. पंतप्रधानांनी काही आवश्यक गोष्टींना परवानगी … Read more

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । पंतप्रधान किसान योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये मदत म्हणून दिले जातात.हे पसे २-२ हजार करून दार तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात.देशातले लाखो शेतकरी या योजनेचा लाभ उचलत आहेत.कोरोना व्हायरसमुळे केंद्र सरकारने घोषणा केली आहे कि पुढची रक्कम एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात दिलेल्या खात्यामध्ये जमा होईल.सरकारने सांगितले आहे ८ करोड … Read more

रेशन आणि औषध स्टोअरसह या अत्यावश्यक सेवा राहणार सुरू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता, केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरात येत्या २१ दिवसांपासून राबविण्यात येणाऱ्या लॉकडाऊन दरम्यान आवश्यक सेवा, प्रभावी उपाय आणि अपवाद या संदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या मार्गदर्शक तत्त्वामध्ये असे नमूद केले आहे की या सेवा २१ दिवसात कार्यरत राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना विषाणूपासून … Read more

सोनिया गांधी विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत हायकोर्टाने केंद्राला पाठविली नोटीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्यासह अनेक नेत्यांविरूद्ध एफआयआर नोंदविण्याच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. या याचिकेवर मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी हरी शंकर यांच्या खंडपीठाने केंद्राला आणि दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून उत्तर मागितले. ही याचिका हिंदू सेना … Read more

भारतात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? प्रियांका गांधींचा केंद्राला सवाल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भारत आता लोकशाही देश राहिला आहे का ? अशी विचारणा करत केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे. याबाबतचे एक ट्विट प्रियंका गांधी यांनी करत केंद्र सरकारच्या जम्मू-काश्मीरबाबतच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की,”गेल्या सहा महिन्यांपासून जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना […]