पीएम मोदी आज 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवतील 2 हजार रुपये, परंतु या शेतकऱ्यांना व्हावे लागेल निराश

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेंतर्गत PM-Kisan Samman Nidhi Scheme) 2000 रुपयांचा नवीन हप्ता आज 9 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात जारी करणार आहेत. तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी देशाच्या 6 राज्यांतील कोट्यवधी शेतकऱ्यांशी व्हर्चुअल संवाद साधतील. पीएम मोदी यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे. गुरुवारी केलेल्या या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी … Read more

देशाची आणखी एक बँक बंद झाली आहे, जाणून घ्या लाखो ग्राहकांच्या ठेवींचे काय होणार …?

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेला मोठा धक्का दिला आहे. RBI ने कराड जनता सहकारी बँकेचा (Karad Janata Sahakari Bank) परवाना रद्द केला आहे. भांडवलाचा अभाव आणि कमी उत्पन्न यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचे RBI ने म्हटले आहे. यापुढे ही बँक बँकिंग व्यवसाय करण्यास … Read more

Lakshmi Vilas Bank: बँक बुडाल्यानंतर तुमचे पैसे पुन्हा मिळणार की नाही हे जाणून घ्या

money

नवी दिल्ली । मंगळवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) वतीने लक्ष्मीविलास बँक मोरेटोरियममध्ये ठेवण्यात आले आहे. त्यानंतर बँक ग्राहक एका महिन्यासाठी दररोज जास्तीत जास्त 25,000 रुपये काढू शकतील. आरबीआयच्या या निर्देशानंतर एलव्हीबी ग्राहकांनी बँकेत जमा केलेली रक्कम असुरक्षित मानण्यास सुरुवात केली आहे. अर्थात यावरून आपल्याला धडा शिकण्याचीही गरज आहे. अशा परिस्थितीत जर बँक बंद झाली … Read more

Small Finance Banks मध्ये खाते उघडणे सुरक्षित आहे का? त्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या काही वर्षात बँकिंग क्षेत्रात झालेल्या प्रचंड गोंधळामुळे जनतेवर विश्वास नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा बँक ठेवींवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा (PSBs) जास्त व्याज देते तेव्हा त्यावर विश्वास ठेवणे थोडे अवघड होते. सध्या देशातील सर्वात मोठी कर्जदाता असलेली भारतीय स्टेट बँक (SBI) बचतीवर 3 टक्क्यांपेक्षा कमी व्याज देत आहे. त्याचबरोबर … Read more

‘या’ नवीन बँकिंग कायद्यासाठी संसदेची मिळाली मंजुरी, त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बँक ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बँकिंग नियमन दुरुस्ती विधेयक 2020 (Banking Regulation Amendment Bill 2020) ला लोकसभेनंतर राज्यसभेचीही मान्यता मिळाली आहे. या नव्या कायद्यांतर्गत आता देशातील सहकारी बँका या RBI च्या देखरेखीखाली काम करतील. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की नव्या कायद्यामुळे सहकारी बँकांना (Cooperative Banks) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) कार्यक्षेत्रात … Read more

बँकांमध्ये जमा असलेल्या तुमच्या पैशांच्या सुरक्षेची हमी देणाऱ्या नव्या कायद्याबद्दल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 मध्ये दुरुस्ती करण्याच्या लोकसभेत दुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, जेव्हा जेव्हा बँक अडचणीत येते तेव्हा लोकांच्या कष्टाने कमावलेली रक्कम अडचणीत येते. या नवीन कायद्यामुळे लोकांच्या बँकांमध्ये जमा झालेल्या पैशांना सुरक्षा मिळेल. यासह देशातील सर्व सहकारी बँकादेखील (Co-Operative Banks) रिझर्व्ह बॅंकेच्या (RBI) अंतर्गत … Read more

FD वर हवे असेल ९% व्याज तर ‘या’ बँकांमध्ये करा गुंतवणूक, म्हणजे पैसे राहतील सुरक्षित

money

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे देशातील अनेक बड्या बँकांनी गेल्या महिन्यांत आपल्या फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याज दर कमी केलेले आहेत. तर दुसरीकडे, अशा काही लहान फायनान्स बँका आहेत ज्या एफडीवर 9% व्याज देतात. अशा परिस्थितीत जर तुम्हीही एफडी घेण्याची योजना आखत असाल तर तुम्ही या बँकांमध्ये गुंतवणूक करू शकता. आम्ही तुम्हाला अशा 3 अशा छोट्या फायनान्स … Read more

‘या’ बंद झालेल्या बँकेच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी, आता रिफंड होतील खात्यात अडकलेले पैसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 30 एप्रिल रोजी सीकेपी बँकेचा परवाना रद्द केला होता, त्यानंतर या बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली होती. आरबीआयच्या या निर्णयानंतर सर्व ग्राहकांचे पैसे हे या बँकेत अडकले होते. परंतु आता सुमारे दोन महिन्यांनंतर या ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचा एफडीचा रिफंड … Read more

सहकारी बँकांशी निगडीत नवीन कायद्याचा तुमच्या खात्यातील पैशांवर काय परिणाम होणार ? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सहकारी बँका अद्यापही आरबीआयच्या थेट देखरेखीखाली नव्हत्या, मात्र 24 जून रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता सर्व सहकारी बँका या आरबीआयच्या थेट देखरेखीखाली ठेवल्या जातील. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, … Read more