विलीनीकरणानंतर आतापर्यंत बंद झाल्या 2118 बँक शाखा, या लिस्टमध्ये कोणत्या बँकांचा समावेश आहे ते तपासा

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) आरटीआय अंतर्गत नमूद केले आहे की,” 2020-21 आर्थिक वर्षात 10 राज्य-मालकीच्या बँकांच्या एकूण 2,118 बँकिंग शाखा एकतर कायमसाठी बंद केल्या गेल्या किंवा अन्य बँक शाखांमध्ये विलीन झाल्या आहेत. नीमचचे आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी रविवारी ‘पीटीआय’ शी बोलताना सांगितले की,” रिझर्व्ह बँकेने त्यांना माहितीच्या अधिकाराखाली … Read more

सरकारी धान्य कोठारांमध्ये कोट्यावधी टन गहू आणि तांदूळ होतोय खराब, सरकार याद्वारेच करणार आहे इथेनॉलची निर्मिती

नवी दिल्ली । पेट्रोल – डिझेलचे वाढणारे दर लक्षात घेता केंद्र सरकार इथेनॉल बनवण्यावर भर देत आहे. जेणेकरून पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग करता येईल. यामुळे दरवर्षी कोट्यावधी लिटर इथेनॉल तयार होत आहे. सरकारी गोदामांमध्ये खराब होत असलेल्या गहू आणि तांदळासह डाळीद्वारे इथेनॉल बनवणार असल्याचे सांगितले जात आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) च्या गोदामांमध्ये … Read more

पीएम किसान योजनेत 20 लाख अपात्र लाभार्थ्यांना मिळाले पैसे, माहिती अधिकारातून मिळाली माहिती

नवी दिल्ली । प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 20.48 लाख अपात्र लाभार्थ्यांना 1,364 कोटी रुपये दिले गेले आहेत. माहिती अधिकार (आरटीआय) अंतर्गत मागविलेल्या माहितीला उत्तर म्हणून केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना केंद्र सरकारने वर्ष 2019 मध्ये सुरू केली होती आणि त्याअंतर्गत अल्पभूधारक किंवा लहान शेतकरी किंवा ज्यांच्याकडे … Read more

एलपीजी सिलिंडर देताना डिलिव्हरी बॉयने अतिरिक्त शुल्क मागितल्यास काय करावे याबाबत कंपनीने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

नवी दिल्ली । आपण हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) चे एलपीजी सिलेंडर ग्राहक असाल तर आपण ही बातमी नक्कीच वाचली पाहिजे. एलपीजी सिलेंडरच्या पेमेंटसंदर्भात एचपीसीएलने विशेष माहिती दिली आहे. आता तुम्हाला एलपीजी सिलेंडरच्या वेळी डिलिव्हरी बॉयला कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही. आपण एलपीजी सिलेंडर डिलीव्हरी चार्ज का देऊ नये? काही माध्यमांच्या रिपोर्टमध्ये माहितीच्या अधिकाराचा हवाला … Read more

आपल्या नवऱ्याचा पगार किती आहे याची माहिती पत्नी घेऊ शकते, कायद्याने दिला आहे ‘हा’ अधिकार*

नवी दिल्ली । विवाहित असल्याने प्रत्येक पत्नीला आपल्या नवऱ्याच्या पगाराबद्दल माहिती जाणून घेण्याचा हक्क असतो. खासकरुन पोटगी मिळावी या उद्देशाने ती अशी माहिती घेऊ शकते. जर पत्नीची इच्छा असेल तर ती माहितीच्या अधिकारातूनही याबाबद्दलची माहिती मिळवू शकते. मध्य प्रदेश उच्च न्यायालय 2018 च्या आदेशानुसार पत्नी म्हणून विवाहित महिलेला आपल्या नवऱ्याचा पगार जाणून घेण्याचा पूर्ण हक्क … Read more

फडणवीस सरकारच्या काळात ‘बळीराजा चेतना अभियान’ योजेनचा निधी भलत्याचं कामांवर खर्च

मुंबई । महाविकासआघाडी सरकारने फडणवीस सरकारच्या काळातील आणखी एक निर्णय रद्द केला आहे. बळीराजा चेतना अभियान योजना बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यात योजना अयशस्वी ठरल्याने आघाडी सरकारने योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी फडणवीस सरकारने ही योजना सुरु केली होती. विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात प्रायोगिक … Read more

RBI ने सरकारी बँकांबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा; जर आपलेही खाते असेल तर ‘ही’ माहिती जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की गेल्या आर्थिक वर्ष 2019-20, मध्ये 18 सरकारी बँकांनी 1,48,428 कोटी रुपयांच्या 12,461 फसवणूकीच्या प्रकरणांची नोंद केली होती. चला तर मग माहिती करून घेउयात की कोणत्या बँकेला किती रुपयांचा फटका बसला: आपण कोणत्या बँकेची झाली सर्वात जास्त फसवणूक-आरटीआयकडून मिळविलेले आकडे पाहिले … Read more

PM Cares Fund बाबत RTI अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान कार्यालयाकडून केराची टोपली

मुंबई । PM Cares Fundबाबत विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असतानाच या फंडाबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गतही माहिती दिली जात नसल्याचं समोर आलं आहे.मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी पीएम केअर फंडाबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे माहिती मागवली होती. मात्र त्यांना ही माहिती देण्यात आली नाही. कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी पीएम केअर फंडाची निर्मिती करण्यात आली … Read more

देशातील ५० कर्जबुडव्या उद्योगपतींचं तब्बल ६८ हजार ६०७ कोटींचे कर्ज RBI ने केलं माफ

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँकेने ५० बड्या कर्जबुडव्यांचे जवळपास ६८ हजार ६०७ कोटी रुपये कर्ज माफ केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीतून हे सत्य समोर आलं आहे. आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ५० मोठे कर्जबुडवे आणि त्यांची १६ फेब्रुवारीपर्यंत कर्जाची स्थिती काय आहे? याची माहिती मागवली होती. त्यात आरबीआयने ५० … Read more

कोरोना नाही तर ‘यामुळे’ भारतात मागील ४ वर्षांत ५६ हजार २७१ जणांचा मृत्यू, रोज ४२ मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१६ ते २०१९ या काळात देशातील रेल्वे रुळांवर एकूण ५६,२७१ लोकांचा मृत्यू झाला आहे,तर या चार वर्षांच्या कालावधीत ५,९३८ लोक जखमी झाले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मिळाली आहे. परंतु, रेल्वे रुळावर हे लोक कसे मरण पावले याविषयी आरटीआयच्या उत्तरात काही विशिष्ट माहिती देण्यात आलेली नाहीये. मध्य प्रदेशातील नीमच येथील रहिवासी … Read more