‘हा’ खतरनाक बॉल टाकण्यासाठी परवानगी द्यावी, अश्विनची ICC कडे मागणी

R Ashwin

लंडन : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विन हा सध्या इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची तयारी करत आहे. या तयारीबरोबर तो त्याच्या यूट्यब चॅनेलवर क्रिकेटमधील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. अश्विनने यूट्यूबवरील एका कार्यक्रमात ‘दुसरा’ बॉल टाकण्यासाठी मनगट वाकवण्याची मर्यादा 15 अंशापेक्षा जास्त करण्याची मागणी केली आहे. अश्विनने दक्षिण आफ्रिकेचे माजी परफॉर्मन्स विश्लेषक प्रसन्ना … Read more

इंग्लंडमध्ये बुमराह ‘शतक’ करून रचणार मोठा विक्रम

jasprit bumrah

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया आज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. भारताच्या या दौऱ्यामध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल आणि त्यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. या सिरीजमध्ये टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहला मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी आहे. या … Read more

WTC फायनलच्या आधी टीम इंडियासाठी आहे ‘हि’ मोठी समस्या, अश्विनकडून खुलासा

R Ashwin

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – १८ जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. आज भारतीय संघ मुंबईतून इंग्लंडला रवाना होणार आहे. ते उद्या ३ जून रोजी इंग्लंडमध्ये पोहोचणार आहेत. इंग्लंडमध्ये क्वारंटाइनमध्ये राहिल्यानंतर भारतीय संघ थेट न्यूझीलंडविरुद्ध कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या फायनल सामन्याबद्दल बोलताना भारताचा फिरकीपटू आर.अश्विन म्हणाला, इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर … Read more

WTC मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरमध्ये ‘या’ भारतीय बॉलरचा समावेश

Ball

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील महिन्यात 18 ते 22 जून रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल रंगणार आहे. आज आपण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधले सर्वात यशस्वी बॉलर कोण आहेत त्यांची माहिती घेणार आहे. १. पॅट कमिन्स ( ऑस्ट्रेलिया ) ऑस्ट्रेलियन फास्ट बॉलर पॅट कमिन्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधला सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला आहे. … Read more

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल टीम निवडताना भारताने केली ‘हि’ मोठी चूक

Indian Cricket Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताने काही दिवसांपूर्वी WTC फायनल आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघाच्या निवडीवर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने आपले मत मांडले आहे. या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाने एक मजबूत संघाची निवड केली आहे. यामध्ये भारताचा फक्त एकच निर्णय चुकला. या संघामध्ये मनगटाने चेंडू वळवणाऱ्या … Read more

भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मालिका कोण जिंकणार ? राहुल द्रविडने वर्तवली ‘हि’ भविष्यवाणी

Rahul Dravid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या दौऱ्यासाठी शुक्रवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाची घोषणा होताच ही मालिका कोण जिंकणार? यावर सध्या चर्चा सुरु झाली आहे. तेव्हा या मालिकेवर भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी आपला अंदाज व्यक्त केला … Read more

अश्विननंतर ‘या’ भारतीय खेळाडूने घेतला आयपीएल सोडण्याचा निर्णय

R P Singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशभरात सध्या ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. कोरोनच्या वाढत्या प्रसारामुळे अनेक परदेशी खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. परदेशी खेळाडूंमध्ये लायम लिव्हिंगस्टोन, अ‍ॅडम झम्पा, अँड्य्रू टाय, बेन स्टोक्स,जोफ्रा आर्चर आणि केन रिचर्डसन यांचा समावेश आहे. तर कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्यामुळे भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानेदेखील आयपीएलमधून माघार घेतली आहे. आर … Read more

आयपीएल सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

BCCI

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा परिणाम यंदाच्या आयपीएलमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलमधून आर. अश्विन याच्यासह चार विदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. खेळाडू आयपीएलमधून माघार घेत असल्याने आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. त्यावर आता BCCI ने आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले बीसीसीआय … Read more

दिल्ली कॅपिटल्स संघाला फक्त ‘या’ एका खेळाडूची वाटते भीती

Delhi capitals

हॅलो : महाराष्ट्र ऑनलाईन – आज संध्याकाळी हैदराबाद आणि दिल्ली यांच्यामध्ये आयपीएलचा सामना रंगणार आहे. त्यामध्येच आता दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनी दिल्ली कॅपिटल्स चेन्नईच्या धीम्या खेळपट्टीवर फिरकीपटूंचा कसा सामना करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या अगोदरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हरवून आत्मविश्वास मिळवला होता. त्यामुळे हाच आत्मविश्वास सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या … Read more

वॉशिंग्टनंची एकाकी झुंज; भारत पहिल्या डावात ३३७ वर गारद; फॉलोऑनबाबत इंग्लंडने घेतला ‘हा’ निर्णय

चेन्नई । भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ३३७ धावा करता आल्या. वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) यानं दमदार खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर आव्हान उभं केलं होतं, परंतु आर अश्विन ( R Ashwin) वगळता तळाच्या अन्य फलंदाजांची त्यांना … Read more