भारताने आर्थिक आघाडीवर चीनला रोखले ! मोदी सरकारचे आत्मनिर्भर अभियान कसे कारणीभूत ठरले हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक आघाडीवर भारताने चीनला (India-China Rift) चोख उत्तर दिले आहे. हेच कारण आहे कि मोदी सरकारच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला चांगले यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. भारताला चीनने आर्थिक आघाडीवर कसे दाबले हे जाणून घ्या .. वास्तविक गोष्ट अशी आहे की, 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांत चीनमधील व्यापारी तूट … Read more

भारताने आर्थिक आघाडीवर चीनला चारली धूळ! मोदी सरकारचे आत्मनिर्भर अभियान ठरले कारणीभूत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक आघाडीवर भारताने चीनला (India-China Rift) चोख उत्तर दिले आहे. हेच कारण आहे कि मोदी सरकारच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेला चांगले यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. भारताला चीनने आर्थिक आघाडीवर कसे दाबले हे जाणून घ्या .. वास्तविक गोष्ट अशी आहे की, 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांत चीनमधील व्यापारी तूट … Read more

चीनला भारताकडून आणखी एक फटका; आता ISA च्या बोलीमध्येही सहभागी होऊ देणार नाही!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या गालवान खोऱ्यात चिनी सैनिकांसह झालेल्या चकमकीत भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर भारत सतत चीनविरोधात कठोर भूमिका घेत आहे. आता भारत चीनशी असलेले आपले आर्थिक संबंध कमी करण्यामध्ये गुंतला आहे. या वेळी इंटरनॅशनल सोलर अलायंस (ISA) सदस्य राष्ट्रांसाठी जागतिक होम पॉवर सिस्टम च्या किंमतींच्या शोध निविदेत भाग घेण्यास चिनी कंपन्यांना अपात्र ठरविण्याची … Read more

गलवान खोरं आमचंच, तुम्ही तुमच्या सैनिकांना ताब्यात ठेवा! चीनची दर्पोक्ती

वृत्तसंस्था । भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप झाल्यानंतर चीनकडून कांगावे करण्यात आले. तणाव विकोपाला गेलेला असतानाही चीनकडून त्यांची भूमिका मात्र बदलल्याचं दिसत नाही आहे. बुधवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन (Zhao Lijian) यांनी देशाच्या भूमिका मांडतांना गलवान खोरं(Galwan Valley) हे कायमच चीनचं होतं, असा दावा … Read more

भारत चीन झटापटीवरुन पोलिस अधिकारी आणि अनुराग कश्यप यांच्यात ट्विटर वाॅर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारत आणि चीनच्या सीमेवर वातावरण बिघडले आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले आहेत. सिने दिगदर्शक तथा अभिनेता अनुराग कश्यप यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून एक ट्विट केले आहे. ज्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्यांना राग आल्याचे दिसून येत आहे. या दोघांचे ट्विटर वर जणू युद्ध सूरु आहे. अनुराग कश्यप यांनी … Read more

भारत चीनच्या सीमेवर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले ते जवान कोण?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत चीन सीमेवर गेले दीड महिने तणाव सुरु आहे. सोमवारी सीमेवर सैनिकांशी झालेल्या झटापटीत भारतातील तीन जवान शहीद झाले आहेत. लडाखच्या गलवान खोऱ्यात सध्या तणाव वाढला आहे. याठिकाणी झालेल्या हल्ल्यात हे जवान शहीद झाले आहेत. या जवानांची नावे आता समोर आली आहेत. यामध्ये दोन सैनिक आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. या … Read more

भारत चीन यांच्यात तणाव वाढल्याने रुपयाची किंमत घसरली; सर्वसामान्यांवर होणार ‘हा’ परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखच्या सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये बराच काळापासून तणाव निर्माण झालेला आहे. हा सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वाटाघाटीही सुरू आहेत. मात्र यादरम्यानच, सोमवारी रात्री पश्चिम लडाखमधील गॅल्वान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन सैनिक ठार झाले. सीमेवर सुरू असलेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भारतीय रुपया … Read more

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांची सेना प्रमुखांसोबत महत्वाची बैठक

नवी दिल्ली । भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज तिन्ही सेना प्रमुखांसोबत आणि चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल विपिन रावत यांच्यासोबत बैठक घेतली. ज्यामध्ये लद्दाखमधील लाइन ऑफ अक्चुअल कंट्रोलवर चीनसोबत सुरु असलेल्या तणावावर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार संरक्षणमंत्री यांना चीनला लागून असलेल्या सीमा कशा प्रकारे मजबूत केल्या जात आहेत याबाबत माहिती … Read more

भारत-चीन सीमेवरील तणावाच्या स्थितीत लष्करप्रमुख मनोज नरवणे थेट लेहमध्ये दाखल

नवी दिल्ली । भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शुक्रवारी लेहचा दौरा केला. लडाखमधील वादग्रस्त नियंत्रण रेषेजवळ नेमकी काय परिस्थिती आहे, याचा आढावा त्यांनी फिल्ड कमांडर्सकडून समजून घेतला. लष्करप्रमुखांच्या कुठल्याही दौऱ्याची लष्कराकडून आधी माहिती दिली जाते. पण यावेळी कुठलीही माहिती किंवा फोटो सार्वजनिक करण्यात आले नाहीत. लष्करप्रमुख … Read more

भारत-चीन सिमेवर तणावपूर्ण वातावरण

नवी दिल्ली । लडाखमध्ये पॅनगॉंग टीएसओ सेक्टरमध्ये भारत आणि चीनचे सैनिक परस्परांना भिडले होते. या घटनेनंतर भारत-चीन सिमेवर तणावपूर्ण वातावरण कायम आहे. सीमा भागात नेहमीच आपले वर्चस्व दाखवण्याचा चीनचा प्रयत्न असतो. त्याला उत्तर देण्यासाठी म्हणून पूर्व लडाखच्या काही भागांमध्ये भारतीय सैन्याने अतिरिक्त तुकडया तैनात केल्या आहेत. तर चीनने सुद्धा आपल्या अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात केल्या … Read more