महाविकास आघाडीच्या कामाचा जोर वाढला!! आज होणार मुंबईत महत्त्वाची बैठक; ‘हे’ नेते राहणार उपस्थित

Mahavikas Aghadi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरामध्ये आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सोमवारीच लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर सर्वच पक्षांनी निवडणूकांच्या तयारीला जोरदार सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) देखील महत्वाची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी ठीक दोन वाजता नरिमन पॉईंट येथील ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये ही … Read more

Rajya Sabha Election 2024: महाराष्ट्रासह 15 राज्यांतील राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर

Rajyasabha Election 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच राज्यसभेच्या 56 जागांच्या निवडणुकीचे (Rajya Sabha Election 2024) बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, येत्या 27 फेब्रुवारी रोजी या सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी निवडणुकीच्या अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी होणार असल्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. निवडणूक प्रक्रिया काय असेल? निवडणूक … Read more

राष्ट्रवादी नेमकी कोणाची? सुप्रीम कोर्टाचे नार्वेकरांना महत्त्वाचे निर्देश

Rahul Narwekar, Sharad Pawar, Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल दिला आहे. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालाकडे लागले आहे. याच प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रकरणाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्याचे आदेश राहूल नार्वेकरांना दिले आहेत. त्यामुळे आता … Read more

Mahatma Gandhi Assassination : गांधीजींची हत्या नथुराम गोडसेने केलीच नाही; सावरकरांच्या पुस्तकात वेगळाच दावा

Mahatma Gandhi Assassination Savarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबद्दल (Mahatma Gandhi Assassination) एक दावा समोर आला आहे. नथुराम गोडसेने (Nathuram Godse) मारलेल्या गोळ्यांमुळे गांधीजींचा मृत्यू झाला नाही असा मोठा दावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांच्या पुस्तकातून करण्यात आला आहे. रणजित सावरकर लिखित ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकाचं नवी दिल्लीत … Read more

मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगेंना टोपी घालून शेंडी लावली; हरिभाऊ राठोडांची बोचरी टीका

haribhau Rathod

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने नुकताच मराठा आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच या संदर्भात त्यांनी राजपत्र देखील जाहीर केले आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला असल्याचे बोलले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ओबीसी … Read more

सगेसोयरे मसुद्याला स्थगिती द्यावी; मराठा आरक्षणाविरोधात भुजबळांकडून एल्गार यात्रेची घोषणा

Chhagan Bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारने आरक्षणासंदर्भात अधिसूचना जारी केल्यानंतर ओबीसी समाजाने आक्रमकाची भूमिका घेतली आहे. सरकार मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी पावले उचलत असल्यामुळे ओबीसी समाजाने याला विरोध दर्शवला आहे. मुख्य म्हणजे, राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवतच मंत्री छगन भुजबळ … Read more

शिंदेंची शिवसेना वाढली पाहिजे..; प्रकाश आंबेडकरांच्या सूचक वक्तव्याने आघाडीचं टेन्शन वाढलं

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागण्या संबंधित शासकीय राजपत्र देखील निघाले आहे. त्यामुळे मुंबईत होणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचे ( Manoj Jarange Patil) आंदोलन तूर्तास तरी रद्द झाले आहे. मुख्य म्हणजे, या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी … Read more

Imtiyaz Jaleel On Savarkar। सावरकर पळपुटे, अशा पळपुट्यांना आम्ही मानत नाही; इम्तियाज जलील यांचे वादग्रस्त विधान

Imtiyaz Jaleel On Savarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वादग्रस्त विधान (Imtiyaz Jaleel On Savarkar) केलं आहे. सावरकर हे पळपुटे होते, अशा पळपुट्याना आम्ही मानत नाही असं त्यांनी म्हंटल आहे. खासदार इम्तियाज जलील हे परभणी या ठिकाणी संविधान गौरव सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केलं. … Read more

‘कचरा पुन्हा कचराकुंडीत गेला; लालूंच्या मुलीचा नितीशकुमारवर हल्लाबोल

Rohini Acharya Tweet

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) आज मोठी उलथापालथ झाली. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडी सोबत फारकत घेऊन भाजपसोबत सत्तास्थापनेचा निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांनी अचानक बदललेल्या भूमिकेमुळे बिहारच्या राजकारणाला नवं वळण मिळणार आहे. या सर्व पार्शवभूमीवर लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) यांनी नितीशकुमार यांच्यावर जोरदार निशाणा … Read more

Bihar Politics : बिहारमध्येही ‘महाराष्ट्र पॅटर्न, नितीशकुमार मंत्रिमंडळात 2 उपमुख्यमंत्री

Bihar Politics nitishkumar

Bihar Politics । बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी आरजेडी सोबतची आपली आघाडी तोडून भाजपसोबत सत्तास्थापण करणार आहेत. नितीशकुमार आणि भाजपशिवाय जीतन राम मांझी यांच्या एचएएमचाही सत्तेत सहभाग असणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता शपथविधी सोहळा पार पडणार असून नितीशकुमार तब्बल ९ व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राप्रमाणे … Read more