मनपा आयुक्तांची कोविड रुग्णालयास अचानक भेट; रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांची केली चौकशी

औरंगाबाद प्रतिनिधी | एमआयडीसी’तर्फे चिकलठाण्यातील मेल्ट्रॉन कंपनीत उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात मनपा आयुक्त अास्तिककुमार पांडेय यांनी आज अचानकच भेट दिली. कोविड रुग्णालयात रुग्णांना सर्व सुविधा योग्य पद्धतीने मिळत आहेत कि नाही हे पाहण्यासाठी आयुक्तांनी याठिकाणी पूर्वकल्पना न देता भेट दिली. यावेळी पांडे यांनी येथील कोविड रुग्णांची त्यांनी आपुलकीने चौकशी केली. त्यावेळी रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान पाहावयास … Read more

जीवघेण्या कोरोना विषाणूचे जागतिक स्तरावरील नवीन रेकॉर्ड कोणते?

जगातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ कोटींच्या वर गेली आहे. यासोबत कोरोनाबाधित मृतांचा आकडाही ५ लाखांच्या वर गेला आहे.

१ जुलै पासून ठाणे जिल्ह्यात असणार पुन्हा संचारबंदी 

राज्यातील रेड झोन असलेल्या इतर ठिकाणांप्रमाणेच ठाण्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

सांगलीत कोरोनाचा तिसरा बळी : मोहरेतील ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

सांगलीत कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे.

साताऱ्यात कोरोनाचा कहर; बाधितांची संख्या ४२२ वर

साताऱ्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४२२ वर पोहचला आहे.

साताऱ्यात कोरोनाची दहशत सुरुच, 12 तासांत जिल्ह्यात वाढले तब्बल 58 रुग्ण

साताऱ्यातील कोरोनाबधित रुग्णांच्या संख्येत ५२ ने वाढ झाली आहे.

आता बसा बोंबलत; गडचिरोलीत विलगीकरण कक्षातून पळून गेले ५० मजूर; जिल्ह्यात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून १२ किलोमीटर असलेल्या यवली गावातून ५० मजूर विलगीकरण कक्षातून पळून गेले आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून घरची आतुरता असल्याने या मजुरांनी नियम धाब्यावर बसवत दवाखान्यातून पळ काढला आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस सातत्याने वाढते आहे. मुंबई पुण्यासारखे जिल्हे रेड झोन मध्ये आहेतच पण महाराष्ट्रातील इतर … Read more

देश तयार करणाऱ्या स्थलांतरित मजुरांवरील अन्याय जुनाच आहे..!!

एसपीआयआर, २०१९ च्या भारतातील २१ राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसोबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील २४% पोलिस कर्मचाऱ्यांचा असा ठाम विश्वास आहे की, गुन्हेगारी प्रवृत्ती ही स्थलांतरितांसाठी स्वाभाविकच आहे. तर ३६% पोलिसांना वाटते, स्थलांतरितांमध्ये थोड्या फार प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्ती असते.

कोरोना काळात चुकीची माहिती व्हायरल होऊ नये म्हणून..!!

कोरोना महामारीच्या काळात चुकीची, खोटी माहिती प्रसारित होण्यापासून रोखणेही नवे आव्हान बनले आहे.

लॉकडाऊननंतर उद्योगांना संघर्षासोबत नवीन संधीही उपलब्ध

कोसळलेल्या अर्थव्यवस्थेच्या बांधणीसाठी सरकारने आधीच अनेक उपाय जाहीर केले आहेत. त्या उपायांना मजबूत करणे  आणि दिलेली रक्कम उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी वापरणे गरजेचं आहे. या मदतीनंतर आता मोठया प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्थेला विविध प्रकारच्या वेळेत तीन टप्प्यांमध्ये मदत लागेल. कमी काळ, मध्यम काळ आणि दीर्घ काळ.