देशातील लोकडाऊन ३१ मे पर्यंत वाढला; केंद्राची नवीन नियमावली जाहीर

नवी दिल्ली । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात घोषित केलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा उद्यापासून सुरू होतोय. हा लॉकडाऊन ३१ मेपर्यंत असेल, अशी माहिती केंद्र सरकारने दिलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करताना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली होती. त्यांनतर लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिलीय. https://hellomaharashtra.in/breaking-news-marathi/lockdown-4-0-central-government-new-rule-and-regulations/ लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा नव्या स्वरूपाचा … Read more

शाहिद आफ्रिदीला गौतम गंभीरचं प्रत्युत्तर; म्हणाला ७० वर्षांपासून तुम्ही भीक मागताय…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याची जीभच घसरली. मात्र त्यानंतर लगेच गौतम गंभीर आणि हरभजन सिंग यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली. इंडिया टुडेशी बोलताना हरभजनसिंग म्हणाला की,” या शाहिद आफ्रिदीने आपल्या देशाबद्दल आणि पंतप्रधानांबद्दल जे काही म्हंटले आहे ते स्वीकारण्यासारखे नाहीये. यावेळी आफ्रिदीने आपली सीमा ओलांडली … Read more

जर तुम्हीच पंतप्रधान असता तर काय केले असते? राहुल गांधी म्हणतात…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान, त्यांनी केंद्र सरकारच्या प्रयत्न आणि लॉकडाऊनमुळे देशातील उद्भवलेल्या परिस्थितीविषयी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजच्या घोषणेवर राहुल गांधी म्हणाले की,” जेव्हा मूल रडते तेव्हा आई त्याला कर्ज देत नाही, … Read more

ट्रम्प यांच्या स्वागतावर १२० करोड खर्च केल्यानंतर देशाला मिळाले २० करोडचे व्हेंटिलेटर; ‘या’ महिला खासदाराचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेकडून भारताला व्हेंटिलेटर गिफ्ट देण्याच्या प्रकरणावर टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांवर थेट हल्ला चढवत महुआ मोइत्रा यांनी ट्वीट केले की,”मोदीजी, ट्रम्प यांच्यासाठी पार्टिचे आयोजन करण्यात सरकारचा वेळ आणि पैश्याचा दुरुपयोग करण्याऐवजी आपण वेळीच कोरोनाचा धोका लक्षात घेतला असता तर कदाचित आपल्याला त्यांच्या या … Read more

पंतप्रधान जनधन योजनेचे अनेक फायदे; फ्रि मध्ये मिळतो इन्श्युरन्स मात्र करावे लागेल ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान जन धन योजना देशभरातील सर्व कुटुंबांना बँकिंग सुविधा देण्यासाठी सुरू केली गेली आहे. ज्याअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला बँकेत खाते उघडण्याची संधी देण्यात आली आहे. १५ ऑगस्ट २०१४ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी या योजनेची घोषणा केली होती. मात्र, याची प्रत्यक्ष सुरूवात ही २८ ऑगस्ट २०१४ रोजी झाली होती. या योजनेअंतर्गत बँकेत … Read more

महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे केंद्रस्थान; केंद्राने राज्यांना आर्थिक मदत करायलाच हवी – राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हिडीओ कॉन्फेरंन्सिंगद्वारा काही पत्रकारांशी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला. यावेळी गांधी यांनी केंद्र सरकारच्या सेन्ट्रलाइझ कामकाज पद्धतीवर टीका करत केंद्राने राज्य सरकारांना आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याचे म्हटले. तसेच महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे केंद्रस्थान आहे. तेव्हा केंद्राने महाराष्ट्राला मदत करणे देशासाठी गरजेचे असल्याचे मत यावेळी राहुल … Read more

मुद्रा शिशू कर्जाच्या व्याजावर सरकार देतेय १५०० करोड रुपयांची मदत; जाणुन घ्या कसा मिळवायचा फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी माहिती देताना सांगितले की, सरकार मुद्रा शिशु योजनेंतर्गत कर्जाची परतफेड करण्यासाठी व्याजदरामध्ये २% सूट देईल. २० लाख कोटींच्या स्वावलंबी भारत आर्थिक मदत पॅकेजच्या दुसर्‍या हप्त्याचा हा एक भाग होता आणि त्यामध्ये शेतकरी, स्थलांतरित कामगार तसेच रस्त्यावरील भाजी विक्रेते यांचा समावेश करण्यात आला. शेतकऱ्यांना सवलतीची कर्जे, … Read more

जेव्हा मुलाला दुखापत होते तेव्हा आई त्याला कर्ज देत नाही; पंतप्रधानांनीही शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवावेत – राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या देशातील विविध पत्रकार आणि विचारवंतांशी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करत आहेत. आज राहुल यांनी काही पत्रकारांसोबत व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारा संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर टीका करत शेतकरी आणि कामगारांच्या थेट खात्यावर सरकारने पैसे पाठवावेत अशी मागणी केली. जेव्हा … Read more

निर्मला सितारमन आज पुन्हा संध्याकाळी ४ वाजता लाईव्ह; आता कोणती घोषणा?

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज चौथ्या टप्प्यातही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. आज (१६ मे) अर्थमंत्र्यांची चौथी पत्रकार षरिषद होणार आहे. चार वाजता होणाऱ्या बैठकीत आज काय घोषणा केल्या जातात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. … Read more

भारतीय हवाई दलाने ऐकली पंतप्रधान मोदींची स्वदेशीची हाक; या कंपनीकडून खरेदी करणार ८३ जेट विमाने

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे रोजी देशाला संबोधित करताना लोकल साठी वोकल बनायचे आवाहन केले. म्हणजेच स्वयंपूर्ण होऊन स्थानिक वस्तूंचा वापर वाढवण्याविषयी त्यांनी लोकांना सांगितले. याची सुरुवात सरकारने अत्यंत रंजक पद्धतीने केली आहे. खरं तर दोनच वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाने आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून ११४ विमानांसाठी टेंडर मागवले होते. मात्र आता केंद्र … Read more