विश्वचषकातील पराभवाच्या एक वर्षानंतर ‘हा’ कीवी दिग्ग्ज म्हणाला,”… तर ट्रॉफी शेअर केली जाऊ शकते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी विश्वचषकातील अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात बरोबरीत सुटला होता. त्यानंतर सुपर ओव्हरनंतरही बरोबरी झाल्यानंतर इंग्लंडला ‘बाऊंड्री काउंट’ देऊन विजेता घोषित करण्यात आले. या नियमाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर कडक टीका देखील झाली. जवळपास एक वर्षानंतर न्यूझीलंडचा ज्येष्ठ फलंदाज रॉस टेलरने यावर आपले मत व्यक्त केले आणि म्हणाला की,’ वनडे … Read more

1983 मध्ये जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या 37 व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय क्रिकेटर्सनी अशाप्रकारे केले अभिनंदन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्याच दिवशी 37 वर्षांपूर्वी लॉर्ड्सच्या मैदानावर कपिल देवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने गतविजेत्या वेस्ट इंडिजला अंतिम फेरीत 43 धावांनी हरवून पहिला विश्वचषक जिंकला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना श्रीकांतच्या 38 धावांच्या जोरावर विंडीज संघासमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले. सर्वांना असे वाटले की विंडीज संघ हे लक्ष्य अत्यंत सहजतेने पार करेल … Read more

1983 World Cup :”कपिल त्या संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळाला होता”- वेंगसरकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचे माजी फलंदाज असलेले दिलीप वेंगसरकर म्हणाले की, 1983 चा वर्ल्ड कप जिंकणे हा भारतासाठी एक मैलाचा दगड ठरला ज्याने भारतीय क्रिकेटमध्ये एक खूप मोठा बदल घडवून आणला. ते म्हणाले की,” क्रिकेटमध्ये भारताने जो कि आता या देशात एक धर्म बनला आहे, मागे वळून पाहिले नाही, . कपिल देव यांच्या … Read more

‘भारतातील अनेक सामन्यांमधील फिक्सिंगचा तपास करत आहोत’ -आयसीसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीयू) वरिष्ठ अधिकाऱ्याने असा विश्वास व्यक्त केला आहे की,मॅच फिक्सिंगला गुन्हा म्हणून घोषित करणे हे अशा देशांमध्ये सर्वात प्रभावी पाऊल ठरेल जिथे क्रिकेटमधील भ्रष्टाचारी कारवायांची चौकशी करताना संबंधित अधिकाऱ्यांचे हात हे कायद्याने बांधलेले असतात. कायदेशीर तज्ञ अनेक वर्षांपासून मॅच फिक्सिंग हा गुन्हा म्हणून घोषित करण्यासाठी … Read more

1983 World Cup :आजच्याच दिवशी भारताने घातलेली जगज्जेतेपदाला गवसणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 25 जून 1983 … भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अजरामर होणारी ही तारीख. हा असा दिवस आहे ज्यानंतर भारतीय क्रिकेट पूर्णपणे बदलले. याच दिवसानंतर क्रिकेट हा भारतात एक धर्म झाला. आजपासून बरोबर 37 वर्षांपूर्वी भारताने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. या सामन्यांत कपिल देवच्या नेतृत्वात वेस्ट इंडीजसारख्या बलाढ्य संघाला भारतीय संघाने 43 धावांनी पराभूत केले. … Read more

इंग्लंडचा ‘हा’ माजी कर्णधार पंतप्रधानांवर भडकला म्हणाला,”अशा प्रकारचा मूर्खपणा…”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी क्रिकेट बॉलमुळे कोविड -१९ चा फैलाव होऊ शकते असे म्हंटले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरील बंदी सुरू ठेवण्यास सांगितले आहे, ज्यावर माजी कर्णधार मायकेल वॉनने तीव्र आक्षेप नोंदविला आहे. ब्रिटीश पंतप्रधानांचे विधानः जेव्हा खासदार ग्रेग क्लार्क यांनी बोरिस जॉनसन यांना क्रिकेट पुन्हा सुरू करण्याविषयी विचारले असता ते … Read more

याच दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये ५० धावांच्या आतच बाद होऊन टीम इंडियाने केला होता विक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात बलाढ्य संघांना हरवण्याची क्षमता सध्या भारतीय क्रिकेट संघात आहे. आजच्या युगात कोणताही संघ भारताला कमी लेखण्याची चूक करू शकत नाही. हेच कारण आहे की भारतीय संघात आज इतकी क्षमता आहे की तो कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरूद्ध मोठं मोठा स्कोअर नोंदवू शकला आहे. भारताच्या फलंदाजीची क्रमवारी इतकी मजबूत आहे की ते अगदी … Read more

सचिन तेंडुलकरला मागे टाकत राहुल द्रविड ठरला भारताचा महान टेस्ट क्रिकेटर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विस्डेन इंडियाने केलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविड हा गेल्या 50 वर्षातील भारताचा महान कसोटी फलंदाज म्हणून निवडला गेला आहे. विशेष म्हणजे दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला मागे टाकून राहुलने ही कामगिरी केली आहे. विस्डेन इंडियाच्या म्हणण्यानुसार, फेसबुकवर झालेल्या या सर्वेक्षणात द्रविडला एकूण 11,400 चाहत्यांपैकी 52 टक्के … Read more

‘…तर म्हणूनच विराट हा जगातील नंबर एकचा फलंदाज आहे’- सुनील गावस्कर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विराट कोहली सध्या जागतिक क्रिकेटमध्ये अव्व्ल क्रमांकाचा फलंदाज आहे. तो मैदानावर वेगाने धावाही करतो आहे आणि बर्‍याचदा अनेक दिग्गज त्याची चर्चाही करतात. अलीकडेच माजी खेळाडू सुनील गावस्करनेही विराट कोहलीबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली आहे. विराट कोहली आज अव्व्ल क्रमांकाचा फलंदाज असल्याचे कारण सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे. सुनील गावस्करने विराट कोहलीची … Read more

कसोटी क्रिकेट जगावे कसे ते शिकवते : ख्रिस गेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या स्फोटक फलंदाजीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विशेष स्थान मिळविणारा ख्रिस गेल म्हणाला की,’कसोटी क्रिकेटपेक्षा आणखी आव्हानात्मक काही नाही आणि यामुळेच जीवनातील गुंतागुंत समजण्यास मदत होते. बीसीसीआयचा ऑनलाईन प्रोग्राम ‘ओपन नेट्स’मध्ये मयंक अग्रवाल यांच्याशी बोलताना गेल म्हणाला की कसोटी सामन्यांच्या अनुभवा समोरबाकी सगळं फिकं आहे. गेलने आपल्या कारकीर्दीत 103 कसोटी सामने खेळले … Read more