मोदींच्या मन कि बात नंतर मुख्यमंत्री ठाकरेंची दिल की बात! वाचा ठळक मुद्दे

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अक्षयतृतीये निमित्त राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून संवाद साधला. ठाकरे यांचे कोरोनाच्या काळातील सर्वच संवाद अतीशय प्रभावी ठरताना दिसत आहेत. अतिशय साधेपणाने आणि कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता उद्धव ठाकरे जनतेशी संवाद जोडत असल्याने हा संवाद खर्या अर्थाने दिलसे असल्यासारखा वाटतो आहे. हल्ली सगळे दिवस सारखे झालेत. … Read more

सोनिया गांधीनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केल्या ‘या’ सूचना

नवी दिल्ली । भारत सध्या कोरोनाचं संकट आणि लॉकडाउन यामुळे देश आर्थिक संकटाला सामोरा जातो आहे. अशात लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळाली पाहिजे यासाठी सूचना करणारं पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला (MSME) लॉकडाउनचा फटका बसतो आहे. लॉकडाउनमुळे लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला … Read more

१५ हजार पेक्षा कमी मासिक उत्पन्न असेल तर सरकार देतेय ३६ हजार पेंशन! जाणुन घ्या प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हीही आतापर्यंत आपल्या भविष्यकाळासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसेल आणि आपले मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर मोदी सरकारने चालवलेली ही पेन्शन योजना तुम्हाला खूप मदत करेल.पंतप्रधान श्रम योगी महाधन या योजनाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ मार्च २०१९ रोजी गुजरातच्या गांधीनगर … Read more

हवं तर बुलेट ट्रेन प्रकल्प थांबवा! कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कपात काय करता- राहुल गांधी

नवी दिल्ली । कोरोनाशी सातत्याने लढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा लाखो-कोट्यवधी रुपयांचा प्रकल्प स्थगित का केला नाही? अशी विचारणा माजी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला केली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे देशातील अर्थव्यस्थेवर येणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत मोदी सरकार गंभीर नसल्याच्या मुद्यावर … Read more

८ करोड शेतकर्‍यांना सरकारचा दिलासा; खात्यात २ हजार जमा! तुमवे नाव आहे का इथे पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे.त्याचा सर्वाधिक परिणाम गरीब, शेतकरी आणि मजुरांवर झालेला आहे. या कारणास्तव मोदी सरकार त्यांना सतत दिलासा द्यायचा प्रयत्न आहे.अर्थमंत्री मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,पंतप्रधान किसान सन्मान निधी यांच्या अंतर्गत ८ कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात १६,१४६ कोटी रुपयांचा पहिला हप्ता पाठविला गेला आहे.या योजनेंतर्गत दरवर्षी सरकार २०००-२००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये … Read more

कोरोनाच्या लढ्यात गाव-खेडयांच्या सहभागाला मोदींनी केला सलाम, म्हणाले..

नवी दिल्ली। ”देशाला प्रेरणा देण्याचं काम गावातील जनतेनं केलं आहे. सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाउन अशा मोठ्या शब्दांचा प्रयोग न करता ‘दो गज दूरी’ असा शब्द वापरून गावातील जनतेनं कोरोनाचा सामना केला. अशा प्रकारांवरूनच इतरत्र कोरोनाचा भारतानं कसा सामना केला याची चर्चा होत आहे. भारताचा नागरिक कठीण परिस्थितीत त्याच्या समोर झुकण्यापेक्षा त्याचा सामना करत आहे,” असं मत पंतप्रधान … Read more

ट्रम्प, मोदींची रणनिती फेल? ‘या’ ३९ वर्षांच्या तरुण महिला पंतप्रधानाने केली कोरोनावर मात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खरं तर, न्यूझीलंडच्या ३९ वर्षीय पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेत योग्य वेळी योग्य निर्णय घेतले,आणि त्याचेच परिणाम आज संपूर्ण जगासमोर आले आहेत.भारत आणि न्यूझीलंडमध्ये जवळपास दोन दिवसांच्या अंतराने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.२३ मार्चपासून न्यूझीलंडमध्ये लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली होती, जेव्हा जवळजवळ ३६३ कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर आली होती … Read more

शेती करणार्‍यांनाही मिळते पेन्शन, जाणुन घ्या पंतप्रधान किसान मानधन योजनेबाबत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण शेती करत आहात का ? तर मग शेतकरी या नात्याने आपण आपले रिटायरमेंट पण प्लॅन करू शकता आणि वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळवू शकता.पंतप्रधान किसान मानधन योजनेअंतर्गत खाते उघडून आपण याचा लाभ घेऊ शकता.१८ ते ४० वय वर्षे असलेले लोकं या योजनेत सहभागी होऊ शकतात. … Read more

गरिबांच्या खात्यात 7 हजार 500 रुपये जमा करा; काँग्रेसची मोदी सरकारला मागणी

नवी दिल्ली । देशातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या बँक खात्यात मोदी सरकारने जमा केलेली मदत अपुरी आहे. त्यामुळे सरकराने त्यांच्या खात्यात 7,500 रुपये टाकावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील मोदी सरकारकडे करण्यात आली आहे. याचबरोबर प्रत्येक जनधन खाते, पेन्शन खाते आणि पीएम किसान खात्यात ही रक्कम सरकारने जमा करावी अशी मागणीही काँग्रेसने … Read more

भाषण नको, रेशन हवे, वेतन हवे! कामगार संघटना पाळणार केंद्र सरकार विरोधात देशव्यापी ‘निषेध दिवस’

नवी दिल्ली । कोरोनाच्या संकटानं केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका मजूर-कामगार वर्गाला बसला आहे. उद्योगधंदे बंद असल्यानं उदरनिर्वाहाचं मोठं संकट त्यांच्या पुढं उभं आहे. लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले अनेक कामगार शहरांमध्ये अडकून पडले आहेत. तर सरकारी यंत्रणेतील इतर कर्मचाऱ्यांवर कोरोनामुळे ताण वाढला आहे. असं असताना, केंद्र सरकारनं कामगार, कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी … Read more