Dumping थांबविण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल, बदलले आयात संबधीचे ‘हे’ नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुक्त व्यापार कराराच्या अंतर्गत (FTA) आयातित उत्पादनांवर शुल्कात सूट / सवलत देण्यासाठी सरकारने उत्पादनाच्या ‘मूळ नियमांची’ (rules of origin) अंमलबजावणी करण्याची एक नवीन प्रणाली स्थापित केली आहे. निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांची आयात रोखण्यासाठी आणि FTA मध्ये भागीदार असलेल्या देशामार्फत तृतीय देशातील उत्पादनांची डम्पिंग रोखण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. महसूल विभागाने सीमाशुल्क … Read more

प्रेरणादायी ! खासगी नोकरी सोडून एका इंजिनिअरने अशाप्रकारे उभी केली 1.70 लाख कोटी रुपयांची कंपनी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘ध्येय प्राप्त करण्यासाठी स्वप्न पहा, जर तुम्ही स्वप्ने पाहीली नाहीत तर तुम्हाला आयुष्यात कोणतेही ध्येय असणार नाही आणि ध्येयांशिवाय यश मिळवता येणार नाही’. हे शब्द आहेत देशातील सुप्रसिद्ध बिझनेसमॅन आणि एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर यांचे. त्यांनी मोठी घोषणा करत आपल्या कंपनीचे अध्यक्षपद सोडले आहे. आता त्यांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा … Read more

गुड न्युज! सप्टेंबर पर्यंत बाजारात येणार कोरोना वॅक्सीनचे २ अरब डोस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक स्तरावर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा हा ७ लाख ८५ हजारांच्या वर गेला आहे. आता शास्त्रज्ञांना आता खात्री पटली आहे की, लस येईपर्यंत या साथीवर नियंत्रण ठेवणे सोपे नाही. यामुळेच जगातील अनेक देश निरंतर या लसीच्या उत्पादनात गुंतले आहेत. दरम्यान, एक चांगली बातमी समोर येते आहे. ब्रिटीश-स्वीडिश फार्मा कंपनी AstraZeneca ही … Read more

सिंगापूरातही वाढतायत कोरोनाची प्रकरणे, पंतप्रधानांकडून १ महिन्याच्या बंदची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रसार थांबविण्यासाठी तेथील सरकारने एक महिन्यासाठी देशात संपूर्ण बंदची घोषणा केली आहे. सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी महिनाभर बंदी घालण्याची घोषणा केली. सिंगापूरमध्ये कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या १,११४ वर पोहोचली आहे, तर पाच जण मृत्यूमुखी पडले आहेत. यापूर्वी सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले … Read more

सिंगापूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी उद्धव ठाकरे आले धावून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात करोनाने थैमान घातलं असून फिलिपाईन्समध्ये शिक्षण घेणारे ३० भारतीय विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे सरसावले आहेत. उद्धव ठाकरे स्वतः सिंगापूरमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्कात आहेत. ३० जणांच्या या गटामध्ये काही विद्यार्थी हे डोंबिवली आणि अंबरनाथमध्ये राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंगापूरमध्ये … Read more