केंद्र शासन विकणार ‘या’ महत्त्वाच्या कंपनीमधील आपला हिस्सा, टाटा-महिंद्रा सारख्या मोठ्या कंपन्या हिस्सा विकत घेण्यासाठी रांगेत
नवी दिल्ली | बीईएमएल या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शस्रास्राची निर्मिती करणाऱ्या या कंपनीमधील आपला हिस्सा केद्रासरकार विकणार आहे. ही घोषणा सरकारने केल्यानंतर तिला खरेदी करण्यासाठी अनेक मोठ्या कंपन्या रांगेत उभ्या आहेत. यामध्ये टाटा, महिंद्रा, अशोक लेलंड लिमिटेड, भारत फोर्ज लिमिटेड आणि मेघा इन्फ्रास्ट्रक्चर या मोठ्या कंपन्या रांगेमध्ये आहेत. आपल्या उत्पादन व्यवसायामध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी टाटा, महिंद्रा, … Read more