धक्कादायक! पोलीस पाटलाची शेतकऱ्याला कुऱ्हाडीने मारहाण; कराड तालुक्यातील घटना

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शेतातील घास गवतातून ट्रॅक्टर का नेला, असे विचारल्याच्या कारणावरून चिडून जावून पोलीस पाटील याने गावातीलच एकाच्या हातावर कुऱ्हाडीने मारहाण केल्याची तर इतरांनी शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना हवेलीवाडी-सवादे ता. कराड येथे शनिवार दि. ९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. अनिल राजाराम एैर वय ४१ रा. हवेलीवाडी-सवादे ता. कराड … Read more

पंढरपूरात शेतकऱ्यांना मोबदला न देताच पालखी मार्गाचे काम सुरु; शेतकऱ्यांनी रोखले काम

सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर ते आळंदी या पालखी मार्गाचे काम सुरु झाले आहे. परंतु पंढरपूर तालुक्यातील वाडी कुरोली येथील शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला न देताच काम सुरु केले आहे. त्यामुळे येथील शेतकरी दत्तात्रय काळे यांनी आज जमिनीचा मोबदला मिळावा. या मागणीसाठी रस्त्याचे काम रोखले आहे. लाॅकडाऊन सुुरु असतानाही रस्त्याची कामे सुरु झाली आहेत. पालखी मार्गासाठी … Read more

केळीचे भाव घसरले; शेतकऱ्याने दोन एकर बाग केली भूईसपाट

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेती चे अर्थकारण बिघडत चालले असून उत्पादित मालाला भाव नाही , त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने ,परभणी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याच्याकडे असणाऱ्या व काढणीस आलेल्या केळी पिकावर ट्रॅक्टर फिरवत हे पिक भूईसपाट केले आहे. पाथरी तालुक्यातील कासापुरी गाव शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात मागील अनेक वर्षापासून … Read more

‘हीच ती वेळ’- रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करुन लोकांना काम देण्याची

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) विद्यमान हक्कांना गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. मागणीनुसार कामाची हमी असणे आवश्यक आहे. सरकारने सरावातून खासगी क्षेत्राला स्वतःचे मागदर्शन केले पाहिजे आणि संचारबंदीदरम्यान मनरेगाचा निधी वापरून नोकरीच्या सर्व कार्डधारकांना पूर्ण वेतन दिले पाहिजे.

मेळघाटात पिण्याचे पाणी पेटले…पहा स्पेशल रिपोर्ट (Video)

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई संपुर्ण भारत सध्या लाॅकडाऊन आहे. प्रखर ऊष्णता अंगाची लाही लाही करणारी ठरत आहे. घराबाहेर पडू नका असे शासनाचे आदेश सर्वत्र आहेत. मात्र अमरावती च्या मेळघाटात परीस्थिती वेगळीच आहे. करण येथे पाणीच नाही. होय ऐकून मन काहीस स्तब्ध झालय ना. मात्र हो आपण जे ऐकतोय ते खर आहे. मेळघाटातील भागामधील हे … Read more

सोलापूरमध्ये आठवड्याभरात दगावल्या 20 शेळ्या, रोगाचे निदान न झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीती

सोलापूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील 700- 800 लोकवस्ती असणार वसंतराव नाईक नगर गाव आहे. या गावात 90-95 कुटुंबांचं वास्तव्य आहे. इथल्या सर्वच कुटुंबांचा शेळीपालन हाच मुख्य व्यवसाय आहे.अशात मागच्या आठवड्याभरात गावातील 20 शेळ्या जुलाब होऊन दगावल्या आहेत. मात्र अद्याप शेळ्यांना नेमका कोणता रोग झाला आहे याच निदान झालं नाही. गरीबाची गाय म्हणून शेळीकडे पाहिलं … Read more

भेंडवळ घटमांडणीचं भाकित: पृथ्वीवर महामारीचं संकट, देशाची आर्थिक स्थिती खालवणार

बुलडाणा ।  शेती पीक, पर्जन्य हवामान आणि इतर बाबतीतील भाकीत वर्तवणारी ३५० वर्षांची अखंड परंपरा असलेल्या भेंडवळची घटमांडणी यंदा कोरोना संकटामुळे खंडीत होईल का? असं वाटत होतं. मात्र तसं घडलेलं नाही. भेंडवळची परंपरा कायम राहिली आहे. मात्र, दरवर्षी मोठ्या संख्येनं राज्यभरातून येणारा शेतकरी वर्ग लॉकडाऊनमुळे यंदा भेंडवळमध्ये येऊ शकला नाही. काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मोजक्याच … Read more

कोरोना संकटात शेतकऱ्यांचं योगदान लाखमोलाचं..!! बळीराजानं आपल्याला उपाशी मरण्यापासून वाचवलंय..!!

प्रतिकूल परिस्थिती असूनही संकटकाळात शेतकरी उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. शेतकऱ्यांना आता सरकारची गरज आहे.

दिल्लीत वाघीणीचा प्राणीसंग्रहालयात मृत्यू, कोरोनाची लागण झाल्याचा संशय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी वाघिणीच्या निधनानंतर दिल्ली प्राणीसंग्रहालयात एकच खळबळ उडाली होती.ही वाघिणी मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मरण पावली, त्यानंतर तिला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची शंका आली आहे.वाघाच्या मृत्यूनंतर त्याचे नमुने कोरोना विषाणू चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या दरम्यान वाघाच्या मृत्यूने प्राणीसंग्रहालय थांबले आहे.प्राण्यांच्या सुरक्षेबाबत अधिकारी चिंतेत पडले आहेत. भारताच्या अगोदर अमेरिकन प्राणिसंग्रहालयात वाघाचा … Read more

१५ हजार पेक्षा कमी मासिक उत्पन्न असेल तर सरकार देतेय ३६ हजार पेंशन! जाणुन घ्या प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर तुम्हीही आतापर्यंत आपल्या भविष्यकाळासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केले नसेल आणि आपले मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर मोदी सरकारने चालवलेली ही पेन्शन योजना तुम्हाला खूप मदत करेल.पंतप्रधान श्रम योगी महाधन या योजनाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ मार्च २०१९ रोजी गुजरातच्या गांधीनगर … Read more