निशस्त्र जवानांना चीनशी मुकाबला करण्यासाठी का धाडलं? प्रियंका गांधींचा मोदींना सवाल

नवी दिल्ली । भारत आणि चीन या दोन देशांमधला तणाव चांगलाच वाढला आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर हा तणाव आणखी वाढला आहे. या घटनेनंतर गलवान खोऱ्यात चीननं घुसखोरी केली नसल्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं. मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी … Read more

पंतप्रधान मोदीजी, देशाला तुमच्याकडून सत्य ऐकायचंय!- राहुल गांधी

नवी दिल्ली । गलवान खोऱ्यात भारत-चीन यांच्यातील संघर्षानंतर सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘चीननं भारतीय जमिनीवर ताबा मिळवलेला नाही, घुसखोरी केलेली नाही’ या वक्तव्याला विरोधकांनी चांगलंच फैलावर घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समोर यावं आणि चीनच्या घुसखोरीबद्दल खरं काय आहे ते सांगावं, असं आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे केलं … Read more

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा चीन गैरफायदा घेतोय- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई । लडाखमधील गलवान खोऱ्यातील भारतीय हद्दीत चीनने कोणत्याही प्रकारची घुसखोरी केली नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा चीनकडून गैरफायदा घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. चीनने भारतीय हद्दीत अतिक्रमण केले नाही, हा पंतप्रधान मोदींचा दावा साफ खोटा आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे वाटाघाटींमध्ये भारताची भूमिका … Read more

ट्रम्पला भारतात आणल्याने कोरोनाल आला, पंतप्रधान मोदींवर 302 चा गुन्हा दाखल करा – प्रकाश आंबेडकर

सोलापूर प्रतिनिधी | वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी कोरोनाकाळात प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असलेल्या कॉलर ट्यूनवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. “तीन महिने झाले कोरोनाचा हॅलो ट्यून वाजतेय. प्रत्येक मोबाईलच्या माध्यमातून भीती दाखवले जात आहे. या मागे काय षडयंत्र आहे हे पंतप्रधानानी बोलावे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. कोरोनाच्या निमित्ताने शासनाने सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल … Read more

‘कोरोना कॉलर ट्यून’मागच्या षडयंत्राचा खुलासा पंतप्रधान मोदींनी करावा- प्रकाश आंबेडकर

सोलापूर । कोरोनाच्या संकटाच्या काळात प्रत्येकाच्या मोबाइलवर वाजणाऱ्या कॉलर ट्यूनमागे नेमके काय षडयंत्र आहे, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ‘मागील ३ महिन्यांपासून प्रत्येकाच्या मोबाइलवर कोविडची कॉलर ट्यून येतेय. या माध्यमातून लोकांना विनाकारण भीती दाखवली जातेय. यामागे नेमकं काय षडयंत्र आहे याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा,’ अशी मागणी … Read more

अखेर PM Care फंड आला कामाला; व्हेंटिलेटर्ससाठी २ हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली | प्रधानमंत्री रिलीफ फंड असताना कोरोना संकटाच्या काळात PM CARE फंड का स्थापन केला गेला? याविषयी बरेच प्रश्न उपस्थित केले जात होते. या सर्व प्रश्नांना उत्तर आता मिळालं असून PM Care मध्ये जमा झालेल्या ३१०० कोटी रुपयांपैकी २ हजार कोटी रुपये नवीन ५० हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्यासाठी वापरले जाणार आहेत. पाच कंपन्यांना हे … Read more

‘या’ खात्यात पैसे नसतानाही काढता येतात ५ हजार रुपये; मिळतो १.५० लाखांचा ‘हा’ फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान जन धन खाते ही मोदी सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे. आर्थिक समावेशाव्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या या योजनेचे आणखीही बरेच फायदे आहेत. मात्र, बहुतेक खातेदारांना हे ठाऊकही नाही आहे की त्यांना पंतप्रधान जनधन खात्यात 5000 रुपयांची ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. यासाठी अशी अट आहे की PMJDY अकाउंट आधार कार्डशी लिंक केलेले असले पाहिजे. … Read more

पंतप्रधान मोदींनी लॉंच केली नवी योजना, मजुरांची होणार रोज २०२ रुपयांची कमाई; करावी लागणार ‘ही’ कामे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान, विविध शहरांमधून लाखो स्थलांतरित कामगार आपापल्या घरी परतले आहेत. आता सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये या स्थलांतरित मजुरांसमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले आहे. ही समस्या लक्षात घेऊनच केंद्र सरकारने आज गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत मजुरांना 125 दिवस वेगवेगळ्या कामांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार … Read more

मोदीजी उत्तर द्या! निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का धाडलं? राहुल गांधींचा सवाल

नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी निशस्त्र जवानांना शहीद होण्यासाठी सरकारने का पाठवले असा सवाल मोदी सरकारला केला. सोबतच निशस्त्र आलेल्या आमच्या जवानांची हत्या करण्याची चीनची हिंमतच कशी झाली असा जाब … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत केल्या ‘या’ ५ प्रमुख मागण्या

मुंबई । देशातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील आरोग्य स्थितीची माहिती देऊन काही मागण्या पंतप्रधानांपुढं मांडल्या. उद्धव ठाकरे यांनी काही औषधांच्या उपचार पद्धतीस त्वरित मान्यता मिळावी तसंच शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून तातडीने कर्जपुरवठा करण्यासाठी निर्देश द्यावेत अशा काही … Read more