आत्मनिर्भर म्हणजे भारताचं स्वतःचं सक्षमीकरण, दुसऱ्यांवर बहिष्कार नव्हे – निर्मला सीतारमन
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आत्मनिर्भर भारताचा अर्थ इतरांना कमी लेखणे असा नसून स्वतःच अधिक सक्षम होण्याचा आहे. भारत स्वतःच्या कृतीने स्वतःच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्षम होईल अशा अर्थाचा विचार नरेंद्र मोदी यांनी केला असल्याचं २० लाख कोटी रुपयांच्या चौथ्या पत्रकार परिषदेतील विश्लेषणात निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. #WATCH LIVE: Finance Minister Nirmala Sitharaman addresses a press conference. … Read more