आता कोरोना चाचणी २ हजार ८०० रुपयांत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी सध्या ४५०० रु आकारले जातात. खाजगी प्रयोगशाळेत आकारले जाणारे हे दर कमी करण्यासाठी सरकारने एक समिती नियुक्त केली होती. या समितीने त्यांच्या अहवालात आता हे दर २२०० व २८०० रु करण्यास सांगितले असून हे दर निश्चित केले आहेत. ४५०० रु ही  रक्कम  गरीब रुग्णांना परवडू शकणारी नसल्याने हे दर … Read more

BSNL ग्राहकांना २२ दिवस ‘हि’ सेवा मिळणार पूर्ण मोफत; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीएसएनएल या भारत सरकारच्या दूरसंचार कंपनीने आता देशातील अनेक शहरांमध्ये १५०० जीबी फायबर-टू-होम (एफटीटीएच) योजना सुरू केली आहे. पूर्वी ही योजना फक्त तेलंगणा आणि चेन्नई सर्कलमध्येच उपलब्ध होती परंतु आता तमिळनाडूमध्येही ही सेवा सुरू केली जात आहे. तसेच कंपनीने यासाठी आपल्या ९९ रुपयांच्या खास टॅरिफ व्हाउचरमध्येही बदल केला आहे. आता या … Read more

सरकार ‘या’ शेतकऱ्यांना राहत पॅकेज देण्याच्या तयारीत; लवकरच होऊ शकते घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार आता एक खास मदत पॅकेज तयार करीत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेतकर्‍यांच्या या रिलिफ पॅकेजमध्ये बफर स्टॉकवरील सब्सिडी, एक्सपोर्ट सब्सिडीसह ४ महत्त्वपूर्ण योजनांचा समावेश असू शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साखरेचा एमएसपी वाढवण्याचा प्रस्तावही यावेळी ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे साखरेचा एमएसपी हा प्रति किलो २ रुपयांनी वाढू शकतो. … Read more

नीरव मोदींची १,४०० कोटींची मालमत्ता भारत सरकारच्या ताब्यात; संपत्तीत ‘या’ महागड्या वस्तू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याला कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. कोर्टाने आता आदेश दिले आहेत की, नीरव मोदी याच्या सर्व मालमत्ता जप्त कराव्यात. नुकताच पीएमएलए कोर्टाने हा आदेश दिला आहे, जेथे नीरव मोदीविरूद्ध मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत खटला चालविला जात होता. कोर्टाच्या आदेशानंतर आता नीरव मोदींच्या सुमारे १४०० कोटींच्या मालमत्तेवर भारत … Read more

वेश्याव्यवसाय बंद ठेवले तर भारतात कोरोनाचा प्रसार रोखता येईल – रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संसर्गाची प्रकरणे नियंत्रणात ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी भारत सरकारला रेड लाईट परिसर बंद ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी आपल्या एका अहवालात असे म्हटले आहे की जर लस तयार होईपर्यंत भारताने आपली रेड लाइट क्षेत्रे बंद ठेवली तर कोरोनाचा प्रसार टाळता येऊ शकेल तसेच नवीन संसर्गाची संख्या ही ७२ टक्क्यांनी कमी होऊ शकेल. … Read more

लॉकडाऊनमध्ये गरिबांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयन्त पुरेसे नाहीत- अभिजित बॅनर्जी

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्या गरीबांसाठी भारत सरकारने पुरेसे प्रयत्न केलेले नाहीत, अशी प्रतिक्रिया नोबेल विजेते अर्थतज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी दिली. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी सरकारला गरीबांसाठी आणखी बरंच काही करण्याची गरज असल्याचं म्हटलं. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर केंद्र सरकारकडून गरीबांच्या खात्यात थेट अर्थसहाय्य आणि अन्न सुरक्षा उपलब्ध करुन देणे असे उपाय केले … Read more