कोरोनासाठी नाही तर खोकल्याच्या औषधासाठी पतंजलीला लायसन्स; रामदेव बाबांना नोटीस

हरिद्वार । करोना व्हायरसवर औषध बनवल्याचा दावा करत योगगुरू रामदेव बाबा यांनी मंगळवारी कोरोनिल हे औषध लाँच केले. पण काही तासांतच पतंजलीचे हे औषध वादात सापडले. केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजलीकडून क्लिनिकल ट्रायलचे रेकॉर्ड मागितले. आयसीएमआरने यासंदर्भात आयुष मंत्रालयाकडे बोट दाखवलं होतं. आता उत्तराखंडमधील आयुर्वेद ड्रक्स लायसन्स अथॉरिटीनेही रामदेव बाबांच्या औषधावर प्रश्न उपस्थित केला आहे. यामुळे … Read more

दिल्लीत पेट्रोल पेक्षा डिझेल झाले महाग; जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी एचपीसीएलने बुधवारी डिझेलच्या दरात वाढ केली आहे. एचपीसीएलच्या वेबसाइटवर दिलेल्या दरांनुसार दिल्लीत सध्या एक लिटर डिझेलची किंमत 79.92 रुपये आहे. त्याचवेळी, एक लिटर पेट्रोलची किंमत 79.80 आहे. मात्र, देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसीने दिल्लीतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे … Read more

‘या’ खात्यात पैसे नसतानाही काढता येतात ५ हजार रुपये; मिळतो १.५० लाखांचा ‘हा’ फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान जन धन खाते ही मोदी सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे. आर्थिक समावेशाव्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या या योजनेचे आणखीही बरेच फायदे आहेत. मात्र, बहुतेक खातेदारांना हे ठाऊकही नाही आहे की त्यांना पंतप्रधान जनधन खात्यात 5000 रुपयांची ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. यासाठी अशी अट आहे की PMJDY अकाउंट आधार कार्डशी लिंक केलेले असले पाहिजे. … Read more

१ जुलै पासून ATM वरुन पैसे काढण्याचा ‘हा’ नियम बदलणार; तुमच्या खिशावर होण‍ार परिणाम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउन आणि कोरोनामुळे आधीच आर्थिक दबावात असलेल्यांना ही बातमी एका धक्क्यापेक्षा कमी नाही आहे. येत्या १ जुलैपासून एटीएममधून पैसे काढण्याचे नियम आता बदलले जात आहेत, यामुळे तुमच्या खिशावरील ताण वाढेल. १ जुलैपासून एटीएम कॅश पैसे काढणे आपल्यासाठी महाग होणार आहे. होय, कोरोना संकटाच्या वेळी वित्त मंत्रालयाने एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठीचे सर्व … Read more

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत बदल; आता २ करोड पेक्षा जास्तशेतकऱ्यांच्या खात्यावर येणार ६ हजार रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही गेल्या वर्षी जाहीर करण्यात आली होती. या योजनेंतर्गत केंद्र सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करते. या योजनेंतर्गतचा पुढील हप्ता हा १ ऑगस्ट २०२० पासून शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल. त्याच वेळी या योजनेत नुकताच एक मोठा बदल केलेला आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश … Read more

भारत चीन युद्धजन्य परिस्थितीवर रामदेव बाबांचे मोठे विधान; म्हणाले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि चीनमध्ये सीमेवरून सध्या बराच तणाव निर्माण झालेला आहे. गेल्या सोमवारी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीत भारताच्या 20 सैनिक शहीद झाले त्यामुळे देशभरातील लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे तसेच देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्यासाठी मोठी मोहीम सुरू झाली आहे. मुख्य म्हणजे,बाबा रामदेव यांनी सरकारकडे आता आपण … Read more

पंतप्रधान मोदींनी लॉंच केली नवी योजना, मजुरांची होणार रोज २०२ रुपयांची कमाई; करावी लागणार ‘ही’ कामे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान, विविध शहरांमधून लाखो स्थलांतरित कामगार आपापल्या घरी परतले आहेत. आता सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये या स्थलांतरित मजुरांसमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले आहे. ही समस्या लक्षात घेऊनच केंद्र सरकारने आज गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत मजुरांना 125 दिवस वेगवेगळ्या कामांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार … Read more

सरकारने सुरु केली LIC च्या IPO ची प्रक्रिया; पॉलिसी खरेदी केलेल्यांवर काय परिणाम होणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसी-जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आयपीओ मिळण्याच्या प्रक्रियेला आता वेग दिला आहे. कंपनीतील भागभांडवल विक्रीसाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. प्री-आयपीओ ट्रान्झॅक्शन अ‍ॅडव्हायझर नेमणूक करण्यासाठी निर्गुंतवणूक विभागाने निविदा मागविल्या. त्याची अंतिम तारीख 13 जुलै निश्चित करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारने निर्गुंतवणुकीद्वारे 2.10 लाख … Read more

भारतीय सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली; गोळीबार केला नाही – भारत सरकार 

नवी दिल्ली । भारत चीन सीमेवर मे महिन्याच्या सुरुवातीपासून तणाव निर्माण झाला आहे. भारताने लडाख सीमेवर रस्तेबांधणी सुरु केल्यावर चीनने त्यांचे सीमेवरील सैन्य वाढविले होते. त्यामुळे भारताने देखील आपले सैन्य वाढविले. गेले दीड महिने सातत्याने हा तणाव मिटविण्यासाठी दोन्ही देशाच्या सैन्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकी झाल्या आहेत. भारताने काही अटी चीनसमोर मांडल्या होत्या. आज भारतीय सैन्याने एलएसी … Read more