मोदींनी केली गणपती बाप्पाची आरती; केंद्रीय मंत्र्यांच्या घरी जाऊन साजरा केला गणेशोत्सव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारीनंतर म्हणजेच तब्बल २ वर्षांनी देशभरात गणेशोत्सव अत्यंत उत्साहाने साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या घरी जाऊन बाप्पाची आरती केली.मोदींनी यापूर्वीच एका संस्कृत श्लोक द्वारे देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. बुधवारी नरेंद्र मोदी यांनी पीयूष गोयल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन … Read more

सौरऊर्जा पीव्ही मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंगसाठी 4,500 कोटी रुपये मंजूर, ज्याद्वारे दीड लाख लोकांना मिळेल रोजगार

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी एकात्मिक सौर पीव्ही मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये दहा हजार मेगावॅट क्षमतेची नवीन क्षमता जोडण्यासाठी 4,500 कोटी रुपयांच्या उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजनेला (PLI) मंजुरी दिली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी ‘नॅशनल प्रोग्राम ऑन हाय एफिशियन्सी सौर पीव्ही मॉड्यूल’ साठी 4,500 कोटींच्या … Read more

“स्ट्रक्चरल सुधारणांद्वारे 2025 पर्यंत 5,000 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य”,पीयूष गोयल यांचा दावा

नवी दिल्ली । 2025 पर्यंत 5,000 अब्ज डॉलर्सची (USD 5 Trillion) अर्थव्यवस्था (Economy) बनण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारत आपली संपूर्ण इकोसिस्टम मजबूत करीत आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी ही माहिती दिली. प्रवासी भारतीय दिवस परिषदेत गोयल म्हणाले की, 5,000 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. आम्ही लवकरच … Read more

व्हिडिओ: आता भारतातही घ्या युरोपातील ट्रेन प्रवासासारखा आनंद; भारतीय रेल्वेने केली ‘विस्टाडोम कोच’ची निर्मीती

नवी मुंबई । भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि पर्यटानाच्या संधी वाढत जाव्यात हा उद्देश समोर ठेवून विस्टाडोम कोचची निर्मीती केली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या कोचचा व्हिडीओ ट्विट करत या कोचमधून प्रवास करणं म्हणजे प्रवाशांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असेल, असं म्हटलं आहे. भारतीय रेल्वेने तयार केलेला हा विस्टाडोम कोचमध्ये एखाद्या युरोपातील ट्रेन … Read more

शेतकरी आंदोलनाने मोंदीचे मंत्री बिथरले; खलिस्तान, पाकिस्ताननंतर आता केला ‘हा’ आरोप

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या १६ दिवसांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. आधी पंजाब, हरियाणानंतर शेतकरी आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. यादरम्यान, मोदी सरकारवर दबाव वाढत असून मोदी सरकारचे मंत्रीगण या आंदोलनावर विविध गंभीर आरोप करताना दिसत आहेत. कधी शेतकऱ्यांना खलिस्तान समर्थक, तर कधी याआंदोलनामागे थेट चीन-पाकिस्तानचा हात असल्याचा निराधार आरोप … Read more

भारत-अमेरिका व्यापारः बिडेन राष्ट्रपती झाले तर दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंध कसे होतील

नवी दिल्ली । अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी जो बिडेन यांचा विजय हा भारत-अमेरिका व्यापार करारामध्ये अडथळा ठरू शकतो. जवळपास कित्येक महिन्यांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांनी वर्षाकाठी 13 अब्ज डॉलर्सच्या मर्यादित व्यापार करारावर सहमती दर्शविली, परंतु बिडेन अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर यास उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एका मीडिया रिपोर्टमध्येसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा विस्तृत आढावा घेतल्यानंतरच नवीन प्रशासन … Read more

CAIT ने अ‍ॅमेझॉनवर एफडीआय पॉलिसी आणि FEMA च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला

नवी दिल्ली । कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (Confederation Of All India Traders) या व्यापार्‍यांच्या संघटनेने Amazon या ई-कॉमर्स क्षेत्राची प्रमुख कंपनी वर एफडीआय पॉलिसी (FDI policy) आणि विदेशी विनिमय व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन (Foreign Exchange Management Act) केल्याचा आरोप केला. आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप कॅट (CAIT) म्हणाले की Amazon ने भारतात मल्टी-ब्रँड रिटेल कार्यक्रम … Read more

खरीप हंगामात झाली धान्याची विक्रमी खरेदी, सरकारने घातली कांद्याच्या बियाण्यांच्या निर्यातीवर बंदी

नवी दिल्ली । अन्नमंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारतीय खाद्य महामंडळाने खरीप हंगामात किमान आधारभूत किंमतीवर (MSP) 742 लाख मेट्रिक टन धान्य खरेदी केले आहे. मागील हंगामापेक्षा ते 18 टक्के जास्त आहे. त्यांनी सांगितले की सन 2019-20 या आर्थिक वर्षात सरकारने 627 लाख मेट्रिक टन धान्य खरेदी केले होते. त्याचबरोबर अन्नमंत्री पीयूष गोयल यांच्या मते … Read more

सरकारने पेटंटच्या नियमात घडवून आणला मोठा बदल, व्यापाऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्र सरकारने व्यवसाय सुलभ आणि अधिक चांगला करण्यासाठी पेटंटच्या नियमात बदल केला आहे. या बदलांनंतर आता अर्जदाराला अनेक पेटंटसाठी तोच फॉर्म भरावा लागेल. त्याच वेळी, एकाच पेटंटच्या अनेक अर्जदारांसाठी संयुक्त फॉर्मही सादर केला गेला आहे. वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हा नियम 19 ऑक्टोबर 2020 पासून लागू झाला आहे. याअंतर्गत फॉर्म 27 … Read more

कोरोना संकटाच्या परिस्थितीतही भारतात मोठ्या प्रमाणात होते आहे परदेशी गुंतवणूक, एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान FDI मध्ये झाली 16% वाढ

नवी दिल्ली । वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या मते, गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान देशात 23.32 अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झाली होती. 2020-21 या आर्थिक वर्षात ती 16 टक्क्यांनी वाढून 27.1 अब्ज डॉलरवर गेली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत ही आतापर्यंतची सर्वाधिक एफडीआय आहे. 2019-20 मधील पहिल्या पाच महिन्यांपेक्षा ही गुंतवणूक 13 … Read more