ममता बॅनर्जी ‘या’ दिवशी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

mamta banerjee

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दणक्यात विजय मिळवला आहे. हा विजय मिळवत त्यांनी हॅट्रिक देखील साधली आहे. पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी ५ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत अशी माहिती तृणमूलचे वरिष्ठ नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्याकडून देण्यात आली आहे. Mamata Banerjee to take oath as Chief Minister on … Read more

हा तर भाजपचा रडीचा डाव; ममता बँनर्जींच्या पराभवावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar with Mamata Banarjee

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहिर झाले. यामध्ये त्रिणमूल काँग्रेसने भाजपचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. ममता बँनर्जी यांच्या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. हा तर रडीचा डाव असल्याचं पवार यांनी म्हटलंय. 200 हून अधिक जागांवर त्रिणमुल काँग्रेस विजयी झाले आहे. मात्र नंदीग्राम … Read more

ममता बँनर्जींच्या जबरदस्त विजयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Sharad Pawar with Mamata Banarjee

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमुल काँग्रेस 200+ जागांवर आघाडीवर आहे. यामुळे ममता बँनर्जी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ममता बँनर्जीं आपल्या जबरदस्त विजयाबद्दल तुमचे अभिनंदन असं पवार म्हणालेत. Congratulations @MamataOfficial on your stupendous victory!Let us continue our … Read more

पश्चिम बंगाल ः ममता बॅनर्जींना पिछाडीवर टाकणारे सुवेंदू अधिकारी कोण?

कोलकात्ता | पश्चिम बंगालमधील नंदीग्रामच्या जागेवर तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या विरोधात असलेले भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. दोन्ही उमेदवारांच्यात आघाडी-पिछाडीमध्ये फार मोठा फरक नाही, मात्र सध्यातरी ममता बॅनर्जींना पिछाडीवर टाकणारे सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. कोण आहेत सुवेंदू अधिकारी ? ममता बॅनर्जी यांचेच पूर्वी जवळचे सहकारी असणारे सुवेंदू अधिकारी वाहतूक मंत्री होते. निवडणूकीच्या … Read more

…. तर मग ममतांनी भाजपसोबत हातमिळवणी करावी; काँग्रेसनं सुनावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पश्चिम बंगालमधील विधानसभेची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. निवडणुकीनंतर टीएमसीला बहुमताची कमतरता असली तरी पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एका न्युज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी बोलत होते. चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे कि ममता बॅनर्जींनी मागच्या दहा वर्षात काँग्रेसला बंगालमध्ये ठरवून उद्धवस्त केलं. आमचा पक्ष सत्ते येण्यासाठी … Read more

काय चाललंय काय? आता TMC नेत्याच्या घरी सापडलं EVM, व्हिव्हीपॅट

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने देशभरात एकच खळबळ माजली होती. आता पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट सापडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नक्की चाललंय काय? हा प्रश्न आता सर्वसामान्य माणसाला पडतो आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान हावडा येथील उलुबेरिया … Read more

ममता बॅनर्जींच्या पायावर अज्ञातांनी घातली गाडी; तृणमुलकडून भाजपवर आरोप

Mamata Banrjee

कोलकाता । पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचार सुरू झाला असून पहिल्या फेरीच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर चार अज्ञातांनी हल्ला केला आहे. याबाबत ममता बॅनर्जी यांनी स्वत: माहिती दिली आहे. ममता बॅनर्जींच्या पायावर अज्ञातांनी गाडी घातल्याचं बोललं जातंय. तृणमुल काँग्रेसने हे काम भाजपचे असल्याचा … Read more

ममतांना मिळणार पवारांची पॉवर!!! ; पश्चिम बंगालमध्ये विरोधकांना एकत्र करण्यासाठी शरद पवार पुढाकार घेण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी पश्चिम बंगाल निवडणूकीसाठी भाजपने कंबर कसली असून तृणमूल काँग्रेस आणि विशेषतः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. इतर राज्यांप्रमाणेच पश्चिम बंगाल मध्येही आमदाराना फोडून भाजप प्रवेश दिला जात आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था हा विषय राज्य सरकारचा असताना केंद्रसरकार हस्तक्षेप करत अधिकार्‍यांना बदलण्याचे काम आहे. हा … Read more

1965 मध्ये भारत बांगलादेश दरम्यान थांबलेली रेल्वे 55 वर्षानंतर पुन्हा धावणार, पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन

नवी दिल्ली । भारत आणि बांगलादेश (तत्कालीन पूर्व पाकिस्तान) दरम्यानची रेल्वे सेवा 55 वर्षानंतर पुन्हा सुरू करण्यात आली. ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते 17 डिसेंबर रोजी होईल. ईशान्य सीमेवरील रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे. ही रेल्वे सेवा पश्चिम बंगालमधील (West Bengal) हल्दीबारी आणि शेजारच्या बांगलादेशातील (Bangladesh) चिल्हती … Read more

देशातील ‘या’ 16 राज्यात खर्च केल्या जात आहेत कोट्यवधी रुपयांच्या बनावट नोटा, ‘हे’ राज्य आहे पहिल्या क्रमांकावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान केवळ दहशतवादीच पाठवत नाही तर भारताची अर्थव्यवस्था बिघडवण्यासाठी बनावट नोटाही पाठवत आहे. आतापर्यंत ते बांगलादेशमार्फत पश्चिम बंगालमध्ये बनावट नोटा पाठवत असत, पण आता त्यांनी पाठवलेले बनावट चलन हे देशातील वेगवेगळ्या 16 राज्यात पकडले गेले आहे. अशा ठिकाणी या बनावट नोटा येत आहेत की, आता पश्चिम बंगालही मागे राहिला आहे. या … Read more